text
large_string
पंढरपूर : पंढरीचा पांडुरंग हा लाखो वारकरी भक्तांचे आराध्य दैवत आहे. मंदिरात उभ्या असलेल्या सावळ्या विठुरायाच्या ओढीने हे विठ्ठल भक्त पंढरपूरला येत असतात . मात्र या विठूरायाची मूळ मूर्ती नेमकी कशी होती याबाबत सर्वच विठ्ठल भक्तांना जिज्ञासा आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये विठुरायाच्या रथोत्...
मुंबई : येत्या १९ डिसेंबरपासून नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्य, राज्याबाहेर गेलेले उद्योग, शेतकऱ्यांच्या प्रश्नासह अने...
मुंबई, 20 जूनः 21 जून आंतरराष्ट्रीय योग (International Yoga Day 2022) दिवस म्हणून ओळखला जातो. 2015 पासून दरवर्षी 21 जून रोजी देशभरात साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारकडून योग आणि त्यासंबंधीच्या शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून मोठी पावलं उचलण्यात येणार आहेत. केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्यो...
घरविशेषसर्वोच्च उंचीवरच्या संस्थेला मिळाले लाय- फायचे हाय-फाय नेटवर्क! स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख (SECMOL) ही केंद्रशासित प्रदेशातील लाईट फिडेलिटी (LiFi) तंत्रज्ञानाचा वापर करून इंटरनेट जोडणी असलेली पहिली संस्था बनली आहे. अहमदाबादमधील नव वायरलेस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडने भारतातील सर्वोच्च ...
मुंबई : भारताचा मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज आणि अनेक सामन्यांमध्ये फिनिशरची भूमिका बजावत असलेल्या केदार जाधवच्या फिटनेसविषयीचा सस्पेन्स संपला आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या केदारला इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. खांदा दुखावल्यामुळे केदारला प्ले ऑफच्या सामन्यांना मुकावे लागले ह...
मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनीही स्वतःला आयसोलेट केले आहे. तर मुख्यमंत्री स्वतः क्वारनटाइन झाले आहेत. नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल (Sunita Kejriwal) यांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर, आता मुख्यमंत्री अरविंद केजरी...
शेतकरी ऋणविमोचनः धंद्यांचें शिक्षण व आर्थिक साह्य दिले पाहिजे, तरच तो ऋणमुक्त होईल. प्राप्ति वाढली, व्यसनें नष्ट झालीं, वाह्यात खर्चाचे सर्व मार्ग नष्ट झाले, तरच दोन पैसे शिल्लक टाकूत तो कर्जमुक्त होईल व पुन्हा कर्जाच्या जंजाळांत अडकला जाणार नाहीं. आमच्या उद्योगधंद्यांच्या नाशाची कारणमीमांसा चित्रमयजगतनें सन १९३० च्या ...
हिंजवडी, दि.17 (पीसीबी) : घरगुती कारणावरून पत्नीला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच हातावर सुरा मारून जखमी केले. याप्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बावधन येथे बुधवारी (दि. 15) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. राहुल ज्ञानबा खिल्लारे (वय 40, रा. रमाबाई नगर, अनसिंग, ता. जि. वाशीम) असे ग...
सोव्हिएत-नंतरच्या जागेच्या विस्तृत भागात ओक्रारब्रामस्काया च्या अवर लेडी ऑफ आयट्रोब्रमस्केयाचे चिन्ह मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाले. हे लिथुआनिया, रशिया, मोल्दोव्हा, पोलंड आणि युक्रेनच्या चर्च मध्ये आढळू शकते. आणि या व्यक्तीला कैथलिक आणि पूर्थिक श्रद्धास्थानांचे प्रतिनिधी म्हणून सांगा. बर्याच काळापासून हा चेहरा चमत्का...
पत्नीने मारहाणीचा गुन्हा दाखल केल्यानंतर अटक होण्याच्या भीतीने अभिनेता ओम पुरी यांनी मंगळवारी सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. ओम पुरी यांची पत्नी नंदिता हिने वर्सोवा पोलिसांत मारहाणीची तक्रार केली आहे. घराच्या देखभाल खर्चावरून पुरी यांच्यासोबत वाद झाल्यानंतर पुरी यांनी आपल्याला मारहाण केल्याचे नं...
सिंदखेडराजा : तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी राेजी शांततेत मतदान पार पडले. तालुक्यातील ४३ पैकी ३ ग्रामपंचायती अविराेध झाल्या आहेत, तसेच ६०३ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. सिंदखेडराजा तालुक्यात सकाळी ७ वाजेपासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. सकाळी तालुक्यातील बहुतांश केंद्रांवर मतदारांची...
महाराष्ट्रात लशीच्या तुटवड्यावरून केंद्र सरकार विरुद्ध राज्यातील महाविकास आघाडी सरकार अशा नवीन वादाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सरकार कोरोना आरोग्य संकटाबाबतीत गंभीर नसल्याची टीका केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी यासंदर्भात एक प्रसिद्धिपत्रक जारी केलं आहे. त्यात...
सारण्या, प्रत्यक्षात सहा भिन्न सारण्या दर्शविलेल्या आहेत जिथे तुमच्याकडे काही मूल्य आणि वारंवारता नुसार भिन्न परिस्थिती नोंद केल्या आहेत. चला सारणी a म्हणूया, तर, सारणी a हि 33 वर्षांच्या 10 पर्जन्य स्थानका साठी केलेल्या नोंदी वर आधारित आहे. म्हणून, आणि हे संपूर्ण मध्य-पश्चिम युनायटेड स्टेट्स मध्ये मोठ्या प्रमाणावर विख...
पुणे : कोरोना काळात अनेकजण नैराश्याच्या गर्तेत आहेत. परंतु गौतम बुद्धांनी सांगितले चार सत्य आचरणात आणल्यास आपले जीवन आनंदी होईल. ती सत्य म्हणजे दुःख असते दुःखाला कारण असते. दुःखाचे निवारण करता येते आणि दुःख कमी करण्याचे उपाय आहेत. यासाठी गौतम बुद्धांनी अष्टांगिक मार्ग सांगितले होते. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार...
फ्लोरीयाड फ्लॉवर शो २०१०. . . . अजुन काही प्रचि. १. २. ३. ४. ५. ६. कॅनबरातिल 'फ्लोरियाड फ्लॉवर शो २०१०' हा शो दरवर्षी आमच्या स्प्रिंग मधे म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबर मधे ५ आठवड्यांकरता असतो. कॅनबरातिल बर्ली ग्रिफीन लेक (मॅनमेड लेक आहे) च्या काठावर फुलांचे ताटवे साधारण जुन पासुन तयार करतात. हजारो ट्युलिप्स आणि इतर फु...
तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब चिंतेची आहे. प्रत्येकाने घरातून बाहेर पडताना मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, असा सल्ला देत कोरोनाबाबत नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत त्यांचे निरसन करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करा, अशा सूचना आ. प्रशांत बंब यांनी संबंधित अध...
चंद्रपूर : Artificial Intelligence म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हा आजच्या युगातील परावलीचा शब्द. मात्र याच Artificial Intelligence चा वापर करून चंद्रपूर जिल्ह्यात माणसांवर होणारे वन्यप्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. राज्यातील सर्वाधिक जंगल आणि वन्यप्राण्यांची संख्या असलेला जिल्हा म्हणजे चंद्रप...
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 ते 11 जून दरम्यान इंग्लंडमधील ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघ पहिल्या आवृत्तीतही फायनलमध्ये पोहोचला होता, पण त्यांना विजय मिळवता आला नाही. यावेळी टीम इंडियाला ती पोकळी भरून काढायची आहे आणि 2013 पासूनचा ICC ट्रॉफी ...
कोरोना व्हायरसमुळे देशभरातील अत्यावश्यक सेवा सोडून सर्व व्यवहार बंद आहेत. मात्र अशा स्थितीत देखील हॅकर्स लोकांना निशाणा बनवत आहेत. हॅकर्स पीएम रिलीफ फंडच्या नावाला साम्य असणारे आयडी बनवून कोरोना पीडितांच्या मदतीच्या नावाने पैसे मागत आहेत. एसबीआय बँकेने या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हॅकर्सनी पीएम केअर @एसबी...
सिंधुदुर्ग - नापिक आणि अकृषिक भूमीचा वापर करून शेतकर्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने 'प्रधानमंत्री कुसुम योजना (घटक अ)' केंद्रशासनाच्या वतीने चालू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे सौरऊर्जा प्रकल्पामध्ये निर्माण होणारी वीज महाराष्ट्र राज्य वीज वितरण आस्थापनाला (महावितरणला) विकून अथवा सौर प्रकल्पासाठी भूमी भाडेपट्टीव...
निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनीत शिरून केलेला हल्ला व दहशत माजविण्याचा केलेला प्रयत्न निंदनीय असून संबंधितांवर गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित अटक करावी तसे न झाल्यास आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा नाशकातील औद्योगिक संघटनांतर्फे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना एका निवेदनाद्व...
शहादा । दि.27 । ता.प्र.-जगातील विविध देशांची दुर्मिळ चलनी नाणी, नोटा, सोन्याने घडविलेली टपाल तिकीटे, पाकीटे, सोन्याची नाणी, निसर्गाशी संबंधित चिन्हाची तिकीटे ऐतिहासिक व धार्मिकतेची साक्ष देणारी नाणी यांचे प्रदर्शन वनप्रेमी हैदरभाई नुरानी यांच्या लोणखेडा येथील निवासस्थानी भरविण्यात आले होते. निमित्त होते पवित्र रमजान ईद...
तो मार्च किंवा एप्रिल महीना असावा, वर्ष २०१५, एका संध्याकाळी, उदास चेहर्याने मी ऑफीसमध्ये बसुन होतो, पैशाची प्रचंड चणचण जाणवत होती. लातुरमध्ये भयाण दुष्काळ पडला होता, जिकडेतिकडे भीषण पाणीटंचाईच्याच चर्चा चालु होत्या. बांधकामे पुर्णपणे ठप्प झाली होती, व्यवसायाने मी आर्किटेक्ट, मागचा एक वर्ष तुटपुंज्या बचतीवर कसेबसे निभ...
Maharashtra Police Driver Syllabus And Selection Process - Maharashtra Police Chalak notification has been issued for various District. Candidates its Time for You to Apply for this Position if You Know driving. Below is a criteria for Police Chalak Bharti. Students can download Whole Maharashtra Police Driver Syllabus...
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली राज्यसरकार निसर्गयरम्य माहीम नेचर पार्क चा नाहक बळी देतेय,असा आरोप करत पर्यावरणवाद्यांनी गेले काही दिवस या विरोधात आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे . यावर मुंबईकरांच्या सूचना हरकतीही मागवल्या आहेत . पण मेट्रो कारशेडसाठी जसा आरे कॉलनीचा परिसर वापरतायत ,तसाच धारावी प्रोजेक्टसाठी नेच...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सध्याच्या काळात सगळे आमदार पक्षासोबत राहतील. एखाद्या पक्षातील आमदार फुटला आणि त्याठिकाणी निवडणुका लागल्या तर ज्या पक्षाचा आमदार फुटला त्याच पक्षाचा उमेदवार उभा राहील आणि अन्य दोन पक्ष त्याला पाठिंबा देतील. जर असं झालं तर 3 पक्षाचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराला कोणीच हरवू शकत नाही असं आव्हान अजि...
वरील कंपन्यांमध्ये प्लॉट खरेदी, दैनंदिन बचत, मुदत ठेव, पेंशन प्लॅन आदी आकर्षक योजना व सुलभ परताव्याच्या आमिषाला बळी पडून कंपन्यांच्या साखळी पद्धतीने व इतर मार्गांनी केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीमध्ये सहभाग घेऊन रक्कम गुंतवलेली आहे. अशा प्रकारे केवळ नगर जिल्ह्यातील अंदाजे २ लाख ठेवीदारांचे व गुंतवणूकदारांचे किमान २ हजार कोट...
नागपूर : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे जयंत पाटील यांचं या अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आले आहे. याविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली असून विधानभवनाच्या पायर्यांवर येत शिंदे-फडणवीस सरकार निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
रोम, 25 मे : रोमान्स हवाहवासा वाटला तरी एखादी व्यक्ती फार फार तर किती वेळ रोमान्स करू शकते? एक वेळ अशी येते की रोमान्स नकोसा होतो. पण तुम्हाला वाचूनच धक्का बसेल. एक व्यक्ती एक-दोन नव्हे तर तब्बल 24 तास सलग रोमान्य करत होती. जोशाजोशात या व्यक्तीने दिवसभर रोमान्स केला आणि त्याचा शेवट धक्कादायक झाला. इटलीतील ही धक्कादायक...
साकीनाका परिसरात असलेल्या भानू फरसाण या मिठाईच्या दुकानाला सोमवारी सकाळी भीषण आग लागली. यात १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मुंबई- साकीनाका परिसरात असलेल्या भानू फरसाण या मिठाईच्या दुकानाला सोमवारी सकाळी भीषण आग लागली. यात १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला. भानू फरसाणच्या गाळा क्रमांक १ मध्ये ही भीषण आग लागली होती. या आगी...
Namrata shirodkar : नम्रताने महेश बाबू यांच्यासोबत लग्न केल्यानंतर तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला. त्यामुळे महेश बाबूच्या सांगण्यावरुन तिने इंडस्ट्रीला रामराम केला का? असा प्रश्न चाहत्यांना पडतो. या प्रश्नाचं तिने उत्तरं दिलं आहे. 1993 साली मिस इंडिया होत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी अभिनेत्री म्हणजे नम्रता ...
कवठेमंहाकाळ : रायवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे माजी उपसरपंच दयानंद राजाराम साबळे यांचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. रविवार दि. ३० जानेवारी राेजी ही घटना घडली. याप्रकरणी राजाराम नारायण माने, महेश मधुकर साळुंखे व दीपक मधुकर साळुंखे (रा. तिघेही रायवाडी) व अन्य दाेन अनाेळखींविराेधात कवठेमहांकाळ पाेलीस ठाण्य...
crossing the railway track, but the death of her father-in-law dies । सुनेला रेल्वे पटरीवरून बाजूला केले, पण रेल्वेच्या धक्क्याने सासऱ्याचा मृत्यू - Divya Marathi\nCrossing The Railway Track, But The Death Of Her Father in law Dies\nसुनेला रेल्वे पटरीवरून बाजूला केले, पण रेल्वेच्या धक्क्याने सासऱ्याचा मृत्यू\nजालना - स...
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय, प्रतिभावान आणि प्रतिभावान अभिनेत्री म्हणून प्रिया बाबतची ओळख आहे. प्रियाने मराठीमध्ये मालिका, चित्रपट नाटकांमध्ये तर काम केले आहेतच. सोबतच तिने हिंदीमध्ये देखील तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रियाला तिच्या उत्तम अभिनयासाठी आणि सौंदर्यासाठी ओळखले जाते. तिने तिच्या अभिनयाने आणि प्रतिभ...
चिपळूण : रखडलेली आणि प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लागावी यासाठी शहर परिसराबरोबरच तालुक्यातही चिपळूण तालुका मुस्लीम विकास मंच विकासाचा अजेंडा राबवणार आहे. तसेच रखडलेल्या कामांचा पाठपुरावा करणार आहे. आपल्या न्याय-हक्कांपासून आणि भौतिक सोयी-सुविधांपासून नागरिक वंचित राहू नयेत यासाठी या संघटनेने पुढाकार घेतला असल्याची ...
उल्लूर २०९ उंचावलेले असे नजरेत भरते. या संग्रहांच्या क्रमवार विश्लेषणातून त्यांच्या काव्यरचनेतील प्रगतीचा आलेख पाहता येतो. 'अरुणोदयम्', 'उमाकेरलम् ' आणि त्यानंतरच्या काव्यांतून त्यांच्या प्रगतीचे दर्शन घडते. त्यांतील बरीचशी कविता इतर समकालीन कवींच्या साहचर्यातून जन्माला आली आहे. त्यांच्या पुष्कळ कवितांचा संबंध पुराणे व...
श्री.सुभाष चव्हाण आहे आणि आंबा कुठे होतो तर कोकणामध्ये. त्यामुळे आंब्याला विशिष्ट प्रकारचे महत्व प्राप्त झालेले आहे. संपूर्ण भारत देशात 56 टक्के आंबा पिकविला जातो आणि त्यापैकी जवळजवळ 10 ते 15 लाख टन आंबा कोकणात पिकवला जातो. आपण मुंबईमध्ये आंब्याची पेटी घेतली तरी काही मोठे पुढारी सांगतात की, हा देवगडचा आंबा आहे आणि तो म...
सोलापूरः राज्याच्या राजकारणातील मोठं नाव, शेतकरी कामगार पक्षाचं जेष्ठ नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अजातशत्रू माणून म्हणून ओळख असलेले आबासाहेब अर्थात गणपतराव देशमुख यांचं काल सोलापूरमधील रुग्णालयात निधन झालं. शुक्रवारी रात्री ९ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. गणपतराव देशमुख हे आपल्या सांगोला मतदारसंघाचं नेत...
कमला मिल आग दुर्घटना प्रकरणी मोजोस बिस्ट्रो पबचा सहमालक युग तुली याला 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. मुंबई : कमला मिल आग दुर्घटना प्रकरणी मोजोस बिस्ट्रो पबचा सहमालक युग तुली याला 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. कमला मिल आग दुर्घटना प्रकरणी मोजोस बिस्ट्रो पबचा सहमालक युग तुली याला एन...
यंदा एकूण १३ संकष्टी चतुर्थी असणार आहेत. तर १२ विनायक चतुर्थी असणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. तर शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायकी चतुर्थी म्हणतात. प्रत्येक महिन्यामध्ये ३० दिवस म्हणजे तिथी असतात. त्यातील अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचे १५ दिवस याला शुक्ल ...
नागपूर, 10 जुलैः नागपुरात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनावर आता संकटाचं सावट निर्माण झालं आहे. विधानसभेवर संभाव्य नक्षली हल्ला होणार असल्याची माहिती पोलीस विभागाला मिळाली आहे. विदर्भात असलेले नक्षलवाद्यांचे जाळे लक्षात घेऊन पोलीस विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस विभा...
कानसेसरांचे विद्यार्थी त्यांची मुले झाली (Experiment in Online Education) शिक्षक, विद्यार्थी आणि शाळा यांच्या नात्यामध्ये, अध्यापन करताना घडणाऱ्या क्रिया-आंतरक्रिया महत्त्वाच्या असतात. शिक्षकांची प्रत्येक हालचाल मुलांचे कौतुक करताना, त्यांना समजावून सांगताना, प्रसंगी चुकल्यास त्यांना दटावताना, बोलत असते. पोशाख मोडलो ...
'डेल्टा प्लस'चा संसर्ग कसा रोखणार? दोन्ही डोस घेणारे केवळ पाच टक्के! जिल्ह्यात १६ जानेवारीपासून पाच टप्प्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी पुरवठ्यात सातत्य नसल्याने लसीकरणाची मोहीम मंदावली. अर्धेअधिक केंद्र बंदच राहतात. शहरातील केंद्रांवर गर्दी राहत असल्यामुळे नागरिक पहाटेपासून रांगा लावतात. या आठवड्यात सर्वा...
प्रेयसीच्या मानसिक त्रासाला कंटाळून विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पनवेल तालुक्यातील आकुर्ली परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी प्रेयसीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबईः पनवेल तालुक्यातील आकुर्ली भागात राहाणाऱ्या सागर चौधरी (२८) या विवाहित तरुणाने प्रेयसीच्या मानसिक त्रासाला क...
'त्या' भजी विक्रेत्यांना कुणाचा वरदहस्त? महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सलग दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषद विश्रामगृहालगत असलेल्या अतिक्रमणावर कारवाई केली. अमरावती : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सलग दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषद विश्रामगृहालगत असलेल्या अतिक्रमणावर कारवाई केली. शुक्रवारी कारवाई केल्यानंतर या भागात शनिव...
हाताची घडी तोंडावर बोट! पुणे : तुमच्या आगारातील बस किती? तुमच्या डेपो अंतर्गत किती बसथांबे येतात? दररोज नेमक्या किती बसेसचे संचलन होते? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे न येणाऱ्या पीएमपीच्या आठ डेपो मॅनेजरला बैठकीत तब्बल दहा मिनिटे उभे करण्याची शिक्षा पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी एका ...
१८ लाख बैल करतात रोज श्रमदान! बुलडाणा, दि. ३१ : आज आधुनिक शेतीबद्दल बरेच बोलले जात असले, तरी शेतकर्यांच्या कुटुंबाचा परीघ बैलजोडीशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळेच या यंत्रयुगातही १८ लाख बैलांच्या खांद्यावरच कृषिक्षेत्राची भिस्त आहे. आपल्या शेतीप्रधान देशात बैल हाच शेतीचा प्रमुख घटक मानला जातो. शेतीच्या कामासाठी अत्यंत ...
भारतीय हवाई दलाची क्षमता वाढवणारी तीन नवी राफेल विमाने भारतात दाखल झाली आहेत. फ्रान्सहून भारतासाठी उड्डाण केलेली ही तीन विमाने बुधवार दिनांक २८ जानेवारी रोजी भारतात पोहोचली आहेत. सुमारे सात हजार किलोमीटरचा पल्ला कुठेही न थांबता पार करून ही विमाने भारतात दाखल झाली. यासाठी त्यांच्यात हवेतल्या हवेतच इंधन भरले गेले. याबाब...
कव्वाली व सुफी गाण्यांच्या महेफिलीने पुणे नवरात्रौ महोत्सवात रंगत आणली. दणाणून सोडले. गीतांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. सईद खान यांनी साथ दिली. पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संयोजक अध्यक्ष उपमहापौर आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. बागुल हे उपस्थित होते.
सिद्धांत राज (मुंगेर), 30 एप्रिल : बिहार हे कृषीप्रधान राज्य म्हणून ओळखलं जातं या भागात मोठी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने योजना राबवत आहे. यासोबतच कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचाही वेळोवेळी गौरव केला जात आहे. दरम्यान बिहारमधील मुंग...
मुंबई : काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी निकालापूर्वीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्यांवर परखड मते व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंबद्दलच्या विचारलेल्या प्रश्नावरही पृथ्वीराज चव्हाण यांनी सूचक विधान केले आहे. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांच्या मंचावर जाऊन स्वतःची प्रतिमा सु...
नागपूर - विदर्भातील स्वस्त धान्य दुकानांत झालेल्या तांदूळ घोटाळा प्रकरणात अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी आणि 'राईस मिल'चे मालक अडकण्याची शक्यता स्वस्त धान्य दुकानदारांकडून व्यक्त केली जात आहे. याविषयी नागपूर रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गुड्डू अग्रवाल यांनी ११ ऑगस्ट या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घे...
या महिन्याच्या अखेरीस केंद्र सरकार देशभरातील करोडो शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचा आणखी एक हप्ता जारी करू शकते. म्हणजे सरकारकडून चार महिन्यांचा चार महिन्यांचा भत्ता मिळण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. सरकारने पीएम-किसान योजनेअंतर्गत आधीच 11 वा हप्ता जारी केला आहे, ज...
नोटबंदी मोहिमेला शुक्रवारी ५० दिवस पूर्ण होत असून या काळात एकूण ६० लाख व्यक्तींनी सात लाख कोटी रुपये बँकांतून जमा केले आहेत, अशी माहिती सरकारने दिली आहे. नोटबंदी मोहिमेला शुक्रवारी ५० दिवस पूर्ण होत असून या काळात एकूण ६० लाख व्यक्तींनी सात लाख कोटी रुपये बँकांतून जमा केले आहेत, अशी माहिती सरकारने दिली आहे. केवळ बँकांत...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी १५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत गृहमंत्री अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते असा दावा केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा दावा खोडून काढला आहे. देशमुख क्वारंटाईन होते तर मग १५ फेब्रुवारीला सुरक्षा रक्षकांच्या लवाजम्यात त्यांनी पत्रकार परिषद कशी काय घेतली? असाही ...
ओरॅकल ऍप्लिकेशन (भाग ३ः तांत्रिक संरचना) भाग १ व भाग २ मध्ये म्हटल्याप्रमाणेः - मोठ्या उद्योगांमध्ये अनेक विभाग असतात. प्रत्येक विभागाचा हिशोब/जमाखर्च वगैरे सांभाळायला त्यांचे स्वतःचे सॉफ्टवेअर्स असत. परंतु यात दोन विभागांचा एकमेकांशी संवाद तर नसेच शिवाय एकमेकांकडील आवश्यक विदा उपलब्ध नसल्याने जास्त वेळ जात असे. इ. आर....
प्रभावी आर्थिक नियोजन करण्यासाठी उत्साह, शिस्त आणि वेळ असणे गरजेचे आहे. पण नोंदी ठेवण्याचा आळस, कागदपत्रे जमवण्याचा कंटाळा, वेळेच्या अभाव. . . अशा असंख्य कारणांनी अनेकांचे आर्थिक नियोजन चोख होत नाही.
उस्मानाबाद : जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. बुधवारपर्यंत बावीसशे हेक्टर्सवरील पिके पाण्यात राहिल्याने मोठे नुकसान झाले आहे, तसेच पुराचे पाणी शेतात शिरल्याने जवळपास ८८ हेक्टर्स जमीन खरवडून गेली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १७ टक्के पाऊस हा अवघ्या दोनच दि...
काही दिवसांपूर्वी तनुश्री दत्ता ह्या माजी अभिनेत्रीने दिग्गज अभिनेते नाना पाटेकर ह्यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप करून सगळीकडे खळबळ उडवून दिली. ह्यानंतर अनेकांनी नानांना पाठिंबा दिला तर अनेकांनी तनुश्री दत्ताच्या बाजूने उभे राहणे पसंत केले. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी मात्र ह्या प्रकरणावर मौन बाळगणे पसंत केले आहे...
कुपोषणमुक्तीच्या उंबरठ्यावर! अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यातील कुपोषण मुक्तीचा आलेख वाढत आहे. अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यातील कुपोषण मुक्तीचा आलेख वाढत आहे. सद्यस्थितीत जिल्हा ९४ टक्के कुपोष...
मुंबईः अॅपल आयफोनचे जगभरात लाखो-करोडो चाहते आहेत. त्यामुळे कंपनी आपल्या चाहत्यांना नेहमीच काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करीत असते. आयफोन 7 ची सारेजण वाट पाहत आहे. गेल्या काही दिवसांपासून आयफोन 7बाबत बऱ्याच गोष्टी लीक होत आहे. यंदा अॅपल आयफोन 7च्या निमित्तानं मोठा बदल करण्याची शक्यता आहे. आयफोनचा स्पेस ग्रे हा रंग त्...
अपंग लोकांसाठी परिवहन सेवांमध्ये सुधारणा; दीन लेट्स लिज ऐज अवर अ चिल्ड्रेन, चेंज द लिव्हज प्रोजेक्ट प्रोजेक्ट, ज्याला एलिसीस बिनधास्त परिवहन, बिनधास्त पर्यटन, बिनधास्त आयुष्य बाकनच्या कार्यक्षेत्रात प्राप्त झाले, मंत्री तुर्हान यांनी हायस्पीड ट्रेनने (वायएचटी) एस्कीरहिरकडून विशेष गरजा असलेल्या व्यक्तींचे निरोप समारंभात...
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील प्रसिध्द जाळीच्या देवाच्या यात्रेनिमित्त मंगळवारी मराठवाडा, विदर्भातील भाविकांनी दर्शनसाठी गर्दी केली होती. तब्बल दोन लाख भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. दरवर्षी माघी पौर्णिमेला येथे यात्रा भरते. महानुभाव पंथीय समाजाचे आराध्य दैवत असून, या यात्रेस संपूर्ण भारत...
नाट्यगृहांमध्ये सामान हाेतंय 'गुल' यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातून कलाकाराची बॅग चाेरीला गेल्याची घटना समाेर आली आहे. पुणे : पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या मंचावरुन कलाकारांच्या सामानाची चाेरी झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज समाेर आले असून यात एक अनाहुत व्यक्ती कलाकारांची एक बॅग घेऊन...
नवी दिल्ली, 12 जानेवारी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपची राष्ट्रीय परिषद दोन दिवसांपासून सुरू आहे. या परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. 'जवाहरलाल नेहरूंपासून इंदिरा गांधींपर्यंत काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी 'गरिबी हटाओ'चा नारा दिला. पण गरिबी गेली नाही,' ...
भोसरी, दि. १५ (पीसीबी) - फुकट रेशन मिळत असल्याचे सांगून महिलेला तिच्याकडील दागिने पिशवीत ठेवायला लावले. दरम्यान हातचलाखीने पिशवी बदलून 20 हजारांचे दागिने लंपास करत महिलेची फसवणूक केली. ही घटना गुरुवारी (दि. 14) दुपारी आळंदी-भोसरी रोड, भोसरी येथे घडली. याप्रकरणी महिलेने दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्या...
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात यासाठी महाराष्ट्रातील भूमिपुत्रांनी नागपुरात ९ आणि १० डिसेंबरला आंदोलनाचे आयोजन केले आहे. नागपूर : स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात यासाठी महाराष्ट्रातील भूमिपुत्रांनी नागपुरात ९ आणि १० डिसेंबरला आंदोलनाचे आयोजन केले आहे. यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मुले गांधीगि...
Tanaji Sawant In Pune : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) तीन दिवस पुण्यात (Pune) असणार आहेत. जिल्हा माहिती कार्यालयाकडून त्यांचा या तीन दिवसांचा दौरा जाहीर करण्यात आला. या दौर्यात मंत्री तानाजी सावंत हे पुण्यातील कात्रज भागातील त्यांच्या घरून निघून कात्रजमधील बालाजी नगर भागातील त्यांच्या कंपनीच्या कार...
93 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात चीनी दिग्दर्शक क्ली झाओसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्काराची मानकरी ठरली आहे . त्यांच्या लोकप्रिय चित्रपट नोमाडलँडने तीन मोठे जागतिक प्रतिष्ठित आस्कर पुरस्कार जिंकले आहेत. ज्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारांचा समावेश आहे. खर्या अर...
मुंबई । देशात कोराना विषाणूचा हाहाकार सुरु आहे. यामुळे सर्वांचे लक्ष कारोना लसीकडे लागले आहे. अशातच एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. अमेरिकेतील मॉडर्ना इंक कंपनीने कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी लस विकसित केल्याचा दावा केला आहे. कोरोना विषाणुला ९४.५ टक्के नष्ट करण्याचा दावा करणारी मॉर्डना लस लवकरच डोस उपलब्ध करणार आ...
पुणेःमल्लखांब सारखा क्रीडा प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावरही नेणं ही आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी सर्वतोपरी मदत करणार. तसेच पुढील वर्षी पुण्यात राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचं आयोजन करण्याचा संकल्प राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. शाहू कला क्रीडा अकादमीच्या माध्यमातून नाम...
उच्च शिक्षण घेऊन करिअर करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अनेक मुली आपल्या आजूबाजूला भेटतील. परंतु आपल्या केलेलाच करिअर बनवून त्यात यश मिळविण्याचं काम केलं आहे. ते सोनल सरस या तरुणीने. वयाच्या २० व्या वर्षापासून मेंदी आणि रांगोळी प्रशिक्षण वर्ग चालविणारी ही तरुणी आपल्या कलेच्या जोरावरच स्वावलंबी बनली आहे.
लाईव्ह न्यूज : 2700 कोटींचा खर्च, ऑस्ट्रेलियातील ऑपेरा हाऊसपेक्षाही मोठे. . . कसे आहे IECC कन्व्हेन्शन सेंटर? अर्जुनी मोरगाव (गोंदिया ) : शेतात काम करीत असताना अंगावर विज पडल्याने शेतकऱ्याचा शेतातच मृत्यू झाला. कोल्हापूर : डॉ. कलशेट्टी यांची बदली रद्द झालीच पाहिजे ! कोल्हापूर : कोल्हापूर : कोल्हापूर : पांगारकर,पारग...
ठाणे । आगामी काळात राज्यात बऱ्याच महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. परिणामी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पक्षांतराचं वारं वाहताना पाहायला मिळत आहे. सध्यातरी पक्षांतराचा जास्त फटका भाजपला बसताना दिसत आहे. राज्यातील महत्त्वाची महापालिका म्हणून कल्याण डोंबिवली महापालिकेला ओळखण्यात येतं. कल्याण डोंबिवलीत सध्या...
रायगड जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात संघटना उभारणीच्या कामाला सुरुवात केली तेव्हा विविध प्रश्नांना सामोरे जावे लागले, त्यातील एक महत्वाचा प्रश्न शिक्षणाचा होता. कातकरी वाडीवर शिकलेले प्रौढ मिळणे तर कठीणच पण शाळेत शिकलेली साक्षर मुले मिळणे पण दुर्मिळ होते. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाला हात घालताना गाडी शिक्षणाच्या मुद्दयाश...
अवयवदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन खेड-शिवापूर टोलनाका येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवाजीराव कोंडे, आणि टोल संचालक अभिजीत गायकवाड तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शंकरराव भेलके महाविद्यालय,नसरापूर यांनी लोकांमध्...
नागपूरः काळात सर्वांनाच आर्थिक फटका बसला. अनेकांना रोजगारास मुकावे लागले. त्यामुळे आर्थिक घडीच विस्कटून गेली. अशाचप्रकारे लॉकडाऊनमुळे झालेल्या तीन युवकांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे नागपुरात उघड झाले असून हळहळ व्यक्त होत आहे. या तीन वेगवेगळ्या घटना असल्या तरी बेरोजगारी हे यामागील एकच कारण असल्याने चिंता व्यक्त होत ...
२५ वर्षे शिवसैनिक प्रचार करायचे, मेहनत करायचे आणि निवडणुका जिंकायचे. कारण सत्ता आल्यानंतर आपल्याला उपमहापौरपद मिळणार आहे, हे भाजपला माहीत असायचे. इतकी वर्षे हा नागोबा आम्ही पोसला. आता राज्यभरातल्या गुंडापुंडांच्या जिवावर या नागोबाने आमच्यावरच फणा काढला आहे.
रत्नागिरीत शोभायात्रा आणि सहभोजनाने वीर सावरकरांना अभिवादन ! मिर्या येथील महिला आणि तोणदे येथील ढोल-ताशांच्या पथकाने सर्वांची मने जिंकली. 'भगवे ध्वज', 'मी सावरकर' असे लिहिलेल्या भगव्या टोप्या शेकडो युवक, महिला, मुले शोभायात्रेत सहभागी झाले. मिर्या येथील महिला आणि तोणदे येथील ढोल-ताशांच्या पथकाने सर्वांची मने जिंकली. ...
" आश्चर्याचा केवढा मोठा धक्का बसला मला ! त्या आल्बममधला पहिलाच फोटो तुमचा होता. शाळेतल्या कुठल्या तरी संमेलनाच्या फोटोतून काशीनाथाने तो कापून घेतला होता. इतके दिवस ही गोष्ट त्याने लपवून ठेवली होती माझ्यापासून. पण१३२ वाचतां वाचतां दादांच्या डोळ्यांपुढले पत्र नाहीसें झाले, त्या जागीं काशीनाथ पटवर्धन या तेराचौदा वर्षीच्या...
देशातील सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपतिपदासाठी आज निवडणूक पार पडली. या निवडणूकीसाठी सत्ताधारी गटातून 'एनडीए'च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी गटाकडून संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात थेट लढत होती. (President election 2022: 100 percent voting in Goa ) या पार्श्वभूमीवर आज गोवा राज्यातील मतदान पर्वरी विधानसभा सं...
मुंबई,२०जुलै /प्रतिनिधी :- मराठवाड्यातील पाण्याची तीव्र अडचण भासत असणाऱ्या जिल्ह्यांचा, तालुक्यांचा व भागांचा अभ्यास करावा तसेच या भागांना पाणी देण्यासाठीचे पर्याय शोधावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज संबधित अधिकाऱ्यांना दिले. सिल्लोड तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या विविध प्रश्नांबाबत आज महसू...
लाईव्ह न्यूज : रायगड - जिल्ह्यातील खालापूर तहसील क्षेत्रातील इर्शलवाडी गावात भूसख्खलन झाल्याची माहिती आहे. एनडीआरएफची दोन पथके मदतकार्यासाठी रवाना झाली आहेत. पालघर : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर. नवीन आदेश जारी. एनडीएतील 25 पक्षांचा एकही खासदार नाही, दुसरीकडे बलाढ्य I...
यावर्षीचा महामंडळाचा वर्धापन दिन हैदराबाद येथे १९ व २० ऑक्टोबर २०१९ रोजी घेण्यात येणार आहे. औरंगाबाद : साहित्य महामंडळाचा वर्धापन दिन दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात साजरा केला जातो. त्यात स्थापनेनुसार बदल करून तो आता ऑक्टोबर महिन्यात घेण्यात यावा, असा महत्त्वपूर्ण निर्णय अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी झालेल्या...
नागपूर,ता.१७ : 'मागेल त्याला शेततळे' योजनेंतर्गंत गडचिरोली जिल्हयाने लक्षणीय कामगिरी केली आहे. जिल्ह्यात ३६६२ शेततळे पूर्ण झाले. उर्वरित सर्व ५५०० अर्जांना तातडीने मंजुरी द्यावी. तसेच या शेतकऱ्यांना तळ्यांसोबत मोटारपंपही देण्याबाबत कार्यवाही करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.\nनागपूर येथे विधान...
अमरावती : शिक्षणसत्ता, धर्मसत्ता व प्रचार, प्रसार माध्यम सत्ता व अर्थ सत्तांचा उपयोग बहुजन समाजासाठी झाला पाहिजे यासाठी मराठा सेवा संघांची स्थापना झाली. २४ वर्षांपासून हा संघ कार्यरत असून याचे सिंहावलोक करण्याचे उद्देश असल्याचे मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष श्रीवश्री कामाजी पवार यांनी आयोजित पत्र परिषदेत सांगितले. स...
येथील भोला भवनात जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने प्रोजेक्ट शक्ती या उपक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्षा सीमा मडावी होत्या. गोंदिया : येथील भोला भवनात जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने प्रोजेक्ट शक्ती या उपक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान...
वोल्गोग्राड, ता. 22 ः पूर्वार्धात आइसलॅंडच्या पकडीत सापडलेल्या सुपर ईगल नायजेरियाने उत्तरार्धाच्या सुरवातीसच ताकदवान भरारी घेतली आणि त्यानंतर आइसलॅंडला त्यांना रोखण्याचे स्वप्नही बघता आले नाही. नायजेरियाच्या 2-0 विजयामुळे लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाच्या आव्हानासही धुगधुगी लाभली. पूर्वार्धातील गोलशून्य बरोबरीनंतर आइसलॅ...
बेल्हे : गुळुंचवाडी (ता. जुन्नर) येथील शाळेत विलीगिकरण करण्यात आलेल्या ५५ वर्षीय पुरुषाचा शुक्रवार (दि. ३) रात्री मृत्यू झाला होता. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने या व्यक्तीच्या संपर्कातील पत्नी व मुलगा यांना लेण्याद्री येथील कोविडं सेंटरमध्ये तपासणीसाठी शनिवार (दि. ४) रोजी पाठवण्यात आले होते. दिलासा मिळाला आहे...
बारामती : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Baramati APMC) मुख्य यार्डमध्ये बुधवारी (ता. ९) कापसाला प्रति क्विंटल ९००० रुपये दर (Cotton Rate) मिळाला. मागणी व बाहेरील खरेदीदार येत असल्याने कापसाच्या दरात वाढ होत असून, आवारात गुरुवारी (ता. १०) सुमारे १०० क्विंटल आवक (Cotton Arrival) झाली. कापसाला सरासरी ८५०० चा दर मि...
बरेच दिवस कोरोनानंतरची स्थिती सुधारेल अशी वाट पाहिल्यावर अखेर आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी)ने यंदाची टी-२० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा यंदा ऑक्टोम्बरमध्ये ऑस्ट्रेलियात होणार होती. आयसीसीच्या या निर्णयामुळे आता १३ वी आयपीएल स्पर्धा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता टी-२० विश्वचषक ...
अभिषेक सध्या त्याचा वाढदिवस पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्यासोबत ऑस्ट्रेलियात साजरा करतोय. परंतु, 'बिग बीं'नी ट्विटरवर फोटो शेअर करत अभिषेकला शुभेच्छा दिल्यात. दोन फोटोंचं कोलाज करून त्यांनी अपलोड केलंय. पहिल्या फोटोत अभिताभ छोट्या अभिषेकचा हात पकडून चालताना दिसताहेत. . . तर दुसऱ्या फोटोत अभिषेक आपल्या वडिलांचा हात पक...
पुणे महापालिका आणि 'श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, पुणे' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन ! पुणे - छत्रपती शिवाजी महाराज आग्य्राहून वर्ष १६६६ मध्ये किल्ले राजगड येथे सुखरूप परतले, त्या घटनेला ३५५ वर्षे पूर्ण होत आहेत. पुणे महानगरपालिका आणि 'श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, पुणे' यांच्या संयुक्त विद्यमाने ३५५ व्या आग्य्रा...
हाकामारी! । Marathi Horror Story । Suresh Kulkarni\n7 mins 8.7K7mins 8.7K\nMarathi Story : #1250 Marathi Story Horror : #87\nबेभान सुसंस्कृत हाकामारी\n"मायला, लाईट गेली जणू! या खेड्यात एकदा का लाईट गेली की, माहेराला गेलेल्या बायकु सारखी लवकर येत नाही! " तो स्वतःशीच पुटपुटला. हेडलाईटच्या उजेडात समोरून वेडा वेताळ हातवारे...
'मेंटल है क्या' वाद जोरात! कंगना राणौतच्या वतीने बहिण मैदानात! ! बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि राजकुमार राव स्टारर 'मेंटल है क्या' प्रदर्शनापूवीच वादात सापडला आहे. चित्रपटाचे नवे पोस्टर्स रिलीज झाल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इंडियन सायकिएट्रिक सोसायटीने 'मेंटल है क्या' या टायटलवर आणि चित्रपटाच्या पोस्टर्सवर...
दक्षिण भारतीय स्टार प्रभासने त्याचा आगामी चित्रपट आदिपुरुष रिलीज होण्यापूर्वी तिरुपती बालाजी मंदिरात प्रार्थना केली. ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी प्रभासने तिरुपती येथील तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन देवतेचे दर्शन घेतले आणि तेथे प्रार्थना केली. चित्रप...
अशी होती आर्थिक अवस्था ३० जूनला बँकाकडील ठेवीच्या रकमांनी सर्वत्र शीग गाठली होती. आणि १९४९ च्या आक्टोबरपर्यंत कराचा भार व वाढती महागाई यांच्या योगे शिल्लक टाकण्याची कुवतच एकंदरीने कमी झाल्याचा प्रत्यय येऊ लागला. शिलकीपेक्षा उचल हा सामान्य माणसाचा शिरस्ता होऊन बसला. पूर्वी टाकलेल्या शिलकांची घुशीसारखी उकर- उचल हा मुंबई ...
कल्याणः राज ठाकरे यांची औरंगाबादमधील सभा यशस्वी झाली पाहिजे. राज ठाकरे यांना आजपर्यंत कुठेही विजय मिळाला नाही. किमान इथे तरी ते विजयी होऊ देत, असे खोचक वक्तव्य शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyad) यांनी केले. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेमुळे हिंदू आणि मुस्लीम समाज विभागला जाईल. काही हिंदू राज ठाकरे यांच...
दिवसभर धावपळीत गेल्यानंतर प्रत्येक माणसाला रात्री शांत झोपेची आवश्यकता असतेच. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे अनेक व्याधी निर्माण होतात, शरीराचे चक्र बिघडते. जर तुम्हाला रात्री झोपे न येण्याची समस्या होत असेल तर प्राणायाम तुमच्यासाठी झोपेचे औषध म्हणून काम करू शकतो. अनुलोम विलोम प्राणायाम केल्याने शरीराला आराम मिळतो, बॉडी रि...
नवी दिल्लीः देशात खाजगी बँकांमधील आयसीआयसीआय बँक आणि सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची स्टेट बँक या बँका गैरव्यवहारांमध्ये आघाडीवर असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या एप्रिल ते डिसेंबर २०१६ या कालावधीतील आकडेवारीवरून दिसून येत आहे. या गैरव्यवहारांमध्ये बँकांमधील कर्मचारी, अधिकारी यांचा सहभाग असल्याचेही रिझर्व्ह बँकेने केंद्रीय अर्थ...