text
large_string
देशभरात प्रसिद्ध असलेल्या खरसुंडी (ता. आटपाडी) येथील सिद्धनाथाच्या चैत्र यात्रेतील सासनकाठी सोहळा बुधवारी उत्साहात पार पडला. लाखो भाविकांच्या उपस्थितीत गुलाल-खोबऱ्याची उधळण आणि नाथबाबाच्या नावानं चांगभलंऽऽच्या जयघोषाने नाथनगरी दुमदुमून गेली होती. खरसुंडी : देशभरात प्रसिद्ध असलेल्या खरसुंडी (ता. आटपाडी) येथील सिद्धनाथ...
विवरे ता . रावेर - सध्या वातावरणत दररोज काही न काही निर्सगच्या कृपाने एक . दोन दिवस उन्हाचा चटका तसेच बाकी दिवस ढगार वातावरण अवकाळी पाऊस अशा प्रकारे वातावरणात बद्दल होत असताना याचा परिणाम काही ना सोचावा लागत आहे . अशा वातावरणामुळे बरेशचे लोकाना ताप . खोकला . टाईफाईड सारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे . दिवसांदिवस क...
सडक-अर्जुनी तालुक्यात इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना व शबरी आवास योजनेतील एकूण एक हजार २८९ घरकूल मागील पाच वर्षांपासून अडकून आहेत. त्यांना घरकुल बांधकामाचा निधी देण्यात आला नाही. आज-उद्या निधी मिळेल या आशेवर लाभार्थी फख्त कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. गोंदिया : सडक-अर्जुनी तालुक्यात इंदिरा...
सोनिया गांधी यांचा जन्म 9 डिसेंबर 1946 रोजी झाला, त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्वात दीर्घकाळ अध्यक्षा होत्या. सोनिया यांचे पती आणि भारताचे माजी पंतप्रधान यांच्या हत्येनंतर सात वर्षांनी 1998 मध्ये त्यांनी पक्षाच्या नेतृत्वाचा पदभार स्वीकारला आणि 22 वर्र्षेे अध्यक्षपद सांभाळले. इटलीतील विसेन्झा जवळील एका छोट्या ...
औरंगाबाद : राज्य शासनाने प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६२ वरून ६० वर्षे करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे संस्थाचालकांची दुकानदारी बंद होणार आहे. औरंगाबाद : राज्य शासनाने प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६२ वरून ६० वर्षे करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे संस्थाचालकांची दुकानदारी बंद होणार आहे. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबे...
टीएमटीचा २९ वा वर्धापनदिन, ६१३ कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणार । Saamana (सामना) परिवहन सेवेच्या वाटचालीत वारंवार स्पीडब्रेकर आले. मात्र मागील २९ वर्षे ही आव्हाने खडतरपणे पेलत सेवा अखंड सुरू आहे. यामध्ये कामगारांचा मोलाचा वाटा असून ठाणे परिवहन सेवेतील ६१३ कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबि...
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 'गोविंदबाग' निवासस्थानासमोर मंगळवारी आंदोलन करण्याचा इशारा एस टी कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला होता. या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 'गोविंदबागे'समोर येत प्रतिआंदोलनाची भुमिका घेत जोरदार घोषणाबाजी केली. पोलीस प्रशासनाने यावेळ...
पावसाळा आला की चमचमीत खावंसं वाटायला लागतं. बाहेर मस्त धुवांधार पाऊस पडतोय आणि आत घराच्या ऊबेत बसून आपण गरमागरम भजी किंवा वडे खातोय, नंतर मस्त आलं, गवती चहा घातलेला वाफाळता चहा पितोय ही कल्पनाही किती सुखावह वाटते नाही! आमच्या घरी तळलेले पदार्थ फारच कमी वेळा होतात. मात्र पावसाळ्यात एकदा भजी आणि एकदा बटाटेवडे मात्र होतात...
वर्धा - कॉंग्रेसचे इंजिन खराब झाले आहे. एक अध्यक्ष, पाच कार्याध्यक्ष मिळून सहा लोकांनी धक्का मारण्याचा प्रयत्न केला तरी आता कॉंग्रेसची गाडी निवडणुकीत विजयाच्या दिशेन जाऊ शकत नाही, अशी खोचक टोला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगाविला आहे. वर्ध्यात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामाच्या भूमिपूजनाचा तसेच लोकार्पणा...
UPSC Interview Questions :10 रुपयांना कोणती गोष्ट विकत घ्यावी जेणेकरून संपूर्ण खोली भरून जाईल? UPSC Interview Questions : कोणत्या देशाला सापांचा देश म्हणून ओळखतात? UPSC Interview Questions : कोणत्या देशात फक्त २७ लोक राहतात? UPSC Interview Questions : कोणता प्राणी त्याच्या जन्म दात्या आईलाच खातो? UPSC Interview Que...
कडेगावः गणेशोत्सवादरम्यान उत्कृष्ट पद्धतीने सुरक्षेची काळजी घेतल्याबद्दल कडेगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दंडिले ह्यांचा सत्कार येथील ऐतिहासिक 'लिबर्टी गणेश मंडळ' व नागरिक यांचेवतीने करण्यात आला. लिबर्टी ग्रुपचे मुख्य कार्यवाह मा. उदयसिंह (तात्यासाहेब) देशमुख तसेच अमर देशमुख व सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन हा सत्कार केला. क...
नातेवाईकाचे लग्न आटोपून समतानगर येथे जाण्यास निघालेल्या वृद्ध महिलेचे अपहरण करणा-या एका संशयिताला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. औरंगाबाद, दि. 5 - नातेवाईकाचे लग्न आटोपून समतानगर येथे जाण्यास निघालेल्या वृद्ध महिलेचे अपहरण करणा-या एका संशयिताला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. २७ जानेवारी रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या स...
सिंग, सगत : (१४ जुलै १९१९ - २६ सप्टेंबर २००१). भारतीय सैन्यातील एक अतिशय बुद्धिमान आणि साहसी सेनाधिकारी. त्यांचा जन्म राजस्थानातील चुरू या जिल्ह्यातील कुसुमदेसार या खेड्यात झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण बिकानेर येथील वाल्टर नोबेल्स हायस्कूलमध्ये झाले (१९३६). त्यानंतर त्यांनी बिकानेरच्या डूंगर महाविद्यालयात प्रवेश घेत...
मुंबई । समाजाला रस्त्यावर आणल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता आपणच आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवणे हा दांभिकपणा आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीये. पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत आमच्या सरकारप्रमाणे मराठा समाजाला शिक्षण आणि रोजगारासाठी भरघोस सवलती द्याव्यात आणि त्यासाठी तीन हज...
साकळी येथे चोपडा विधानसभेच्या आ. लताताई चद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नाने मजूंर झालेल्या विविध कामांचे भुमीपुजन ३१ मार्च रोजी शुक्रवारी होत आहे. साकळी येथे एक कोटी ६१ लाख ,चुंचाळे येथे ८९ लाख , मनवेल येथे ४५ लाख ,थोरगव्हाण ४६ लाख रुपयांची पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ होणार आहे. तसेच साकळी मनवेल शिरसाड थोरगव्हाण येथे र...
त्याकाळात, फक्त पुरुष आणि कुमारी स्त्रियाच मृत्युचा खेळ बघू शकत असत. एक विवाहीत स्त्री आपल्या मुलाची मुष्ठियुद्ध स्पर्धा बघायला प्रशिक्षकाचा वेष धारण करून गेली. पण मुलगा जिंकल्यावर, ती आनंदाने ओरडली आणि तिचे बिंग फुटले. सुदैवाने, मुलाचे वडील आणि भाऊ ऑलिंपिक चॅम्पियन होते. त्यामुळे त्या स्त्रीचा जीव वाचला. माझा मुलगा जि...
T20 World Cup 2022 : Rohit Sharma Press Conference : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ स्पर्धेला रविवारपासून सुरूवात होतेय. . . १६ संघांमध्ये वर्ल्ड कप उंचावण्याची ही स्पर्धा पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातल्या २३ ऑक्टोबरला होणाऱ्या लढतीची सर्व तिकीटं विकली गेली आहे आणि काल एक्स्ट्रा ति...
राज्यसभेच्या निवडणुकीचा काल निकाल लागला. या निकालामध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवल्याचं समोर आलं. तर शिवसेनेचे संजय पवार यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. संजय राऊतही थोडक्यात पराभवापासून बचावले. यानंतर संजय राऊतांनी अपक्ष आमदारांनी गद्दारी केल्याचं सांगत त्यांच्यावर आरोप केले. यामुळे नाराज झालेले अपक्ष आमदार देवे...
कुरूम : सद्या राज्यभरात लम्पी स्कीन आजाराने थैमान घातले असून, यात मोठ्या प्रमाणात पशुधन मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना घडत आहेत. अशातच मूर्तिजापूर तालुक्यातील कुरूम परिसरातील पाच गावात १७ गुरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली असून, तीन हजाराहून अधिक जनावरांचे लम्पी प्रतिबंधित लसीकरण झाले आहे. परंतु, या आजारामुळे परिसरा...
महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे धरण असणाऱ्या कोयना धरणात केवळ १२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कोयना धरणातील विसर्ग कमी केल्याने कृष्णा नदीच्या पात्रातील पाणी कमी झाले आहे. कृष्णा नदीतील पाणीसाठा कमी होऊ लागल्याने सांगली, मिरज, कुपवाड शहराच्या पाणीपुरवठ्यावर देखील परिणाम झाला आहे. पाणीसाठा कमी असल्याने महापालिकेकडून देखील पाण...
कोणचा पुढें आहे व कोणचा मार्गे आहे हे आपणांस स्पष्ट दिसतें. पदार्थाचा पुढे आलेला भाग कोणचा व मागें गेलेला भाग कोणचा याचें नीट ज्ञान होण्याकरतां तोच पदार्थ अगदीं शेजारी शेजारी असलेल्या दोन ठिकाणाहून पाहावा लागतो अथवा त्याकडे पाहण्याचे दृष्टीकोन वेगवेगळे असावे लागतात. एक डोळा मिटून पाहिल्यासा पदार्थाचा कोणचा, भाग पुढे आह...
सर्व दिवस उपलब्ध असलेले सर्व लेखन इंस्ट्रक्शन्स सह, एक ballpoint निवडा का? कारण ते शाईचा स्थिर आणि विश्वासार्ह प्रवाह हमी देतात, कारण ज्यांच्या रोजगाराची आवश्यकता असते त्या दिवशीच ते स्पष्टपणे लिहिता येण्यासारखे होते. ते गळतीस नाहीत म्हणून आपल्या हातांना आणि कपडे वर दाग टाळण्यासाठी आपण करडू हातमोजे त्यांना हाताळण्यासाठ...
रत्नागिरीत बाजी कोणाची? रत्नागिरी : अखेरच्या क्षणापर्यंत गाजत असलेल्या विधानसभा निवडणुकीत कोण उमेदवार निवडून येणार, याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. उद्या, रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत नियोजित ठिकाणी मतमोजणी होणार आहे. सर्वच ठिकाणी दुपारी १२. ३0 वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची अपेक...
हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । सोशल मीडियावर सध्या एक व्हायरल होणाऱ्या झूम मिटिंगची जोरदार चर्चा आहे. यात वकील म्हणवणारे विभोर आनंद यांनी सलमानबद्दल एक खळबळजनक विधानं केल आहेत. यात त्यांनी असा दावा केला आहे की सलमान विवाहित असून त्याला 17 वर्षांची मुलगी सुद्धा आहे. त्यांनी हा दावा तारखेसकट केला आहे. इतकंच नव्हे तर सलमानला पाकि...
महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करता आयुक्त अश्विन मुदगल यांनी स्थायी समितीच्या २०१७-१८ या वर्षाच्या २२७१. ९७ कोटींच्या अर्थसंकल्पाला १२ टक्के कात्री लावली आहे. १९९७. ३२ कोटींचा सुधारित अर्थसंकल्प तर २०१८-१९ या वर्षाचा २०४८. ५३ कोटींचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर केला आहे. नागपूर : महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा विच...
नांदेड : महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि बेळगांव प्रश्नि ते महाराष्ट्रचे समन्वय मंत्री असून सुध्दा बेळगाव मध्ये जाऊन कर्नाटकचे गोडवे गाण्याचा प्रकार चंद्रकांत पाटलांनी केल्यामुळे त्यांनी आता राजीनामा द्यावा अशी मागणी केली आणि चंद्रकांत पाटलांचा निषेध ही नोंदविला. सध्या महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची हल्लाबो...
राज्यात 1 एप्रिलपासून सुरू झालेली तिहेरी कार्ड योजना हा 'एप्रिल फूल'चा, बनवेगिरीचा प्रकार आहे. 'इ.स. 2000 मध्ये सर्वांसाठी अन्न,' अशी घोषणा जागतिक स्तरावर झाली असली तरी आमच्या देशात रेशनव्यवस्था उखडून टाकण्याचे प्रयत्न होत आहेत. सर्वसामान्य जनतेने सावध होऊन त्याला वेळीच विरोध केला पाहिजे. '21 व्या शतकात सर्वांना अन्न,'...
माझ्याकडे वीस एकरांवर ऊस आहे. त्यापैकी जवळपास ३० ते ४० टक्केपर्यंत हुमणीमुळे नुकसान झाले आहे. पुढील वर्षी उत्पादनात घट येणार आहे. शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी. सेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. यामध्ये प्रामुख्याने माती परीक्षण, जैविक खते यासाठी अनुदान उपलब्ध ...
परधानजी, राज्याची काय हलवाहलव हाये?\nम्हाराज, सम्दं ठिक हाय. चोर तेवढं चोऱ्या करत्यात. दरोडेखोर तेवढं दरोडं घालत्यात. पेपरवाले कायबाय लिव्हत्यात, लोकं वाचून इसरून जात्यात. बाकी सम्दं आलबेल हाये....\nअशा आलबेल वातावरणात आबा पाटील मात्र खिन्नपणे आपल्या केबिनमध्ये बसलेले होते. त्यांच्या (देशी) डोळ्यांत विषण्णता दाटलेली हो...
नवी दिल्लीः वृत्तसंस्था - 1 नोव्हेंबर 2020 पासून देशभरात बरेच नवीन नियम लागू केले जाणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर होणार आहे. गॅस सिलिंडरच्या बुकिंगपासून ते बँक चार्जपर्यंत अनेक नवीन नियम त्यात सामिल आहेत. या व्यतिरिक्त भारतीय रेल्वे देखील 1 नोव्हेंबरपासून वेळापत्रक बदलणार आहे, म्हणून 1 तारखेपूर्वी आपल्य...
गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिेनेता अर्जून कपूर रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरू आहेत. नेहमी एकत्र डिनरसाठी, पार्टीमध्ये दिसत असल्यामुळे या चर्चेचा विषय बनले होते. सोशल मीडियावर दोघेही चांगलेच अॅक्टिव्ह असतात. अर्जून कपूर आगामी चित्रपटासाठी तयारी करत असून त्याने आपल्या वर्कआऊट करतानाचा फोटो ...
शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला पोळा सण उत्साहात साजरा झाल्यानंतर रात्री संपूर्ण तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज तंतोतंत खरा ठरत असल्याचे या पावसावरून दिसून आले. सोमवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस दुपारी चार वाजेपर्यंत शहरात व तालुक्यात सर्वच भागात कमी-जास्त प्रमाणात हो...
पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले जगातील सर्वोत्कृष्ट नेते! देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगभरातील लोकप्रियता कायम असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरातील सर्वाधिक 'ग्लोबल अप्रूवल लिडर' ठरले आहेत. जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'Global Leader Approval ' म्हणून लोकप्रिय आहे. अमेरिकेतील डेटा इंटेलिजेंस फर्म 'मॉर्निंग...
अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्यावर अगोदरच सिनेमाचे दिग्दर्शक आणि अभिनेते अनुपम खेर यांनी टीका केली होतीच. आता अभिनेते आणि भाजपचे माजी खासदार परेश रावल यांनीही निषेध केला आहे. परेश रावल यांनी अरविंद केजरीवाल यांचं नाव न घेता टोकदार ट्विट्स केले आहेत. त्यात त्यांनी लिहिलंय, 'जो आपल्या मुलांची खोटी शपथ घेतो, तो काश्मिरी प...
कोरोना : मोनोक्लोनल अँटीबॉडीज म्हणजे काय? कोव्हिड-19च्या उपचारात त्यांची किती मदत होते? जर्मनीमध्ये कोव्हिड-19वरच्या लशींचा तुटवडा आहे. पण मोनोक्लोनल अँटीबॉडीजवर आधारीत एका नव्या औषधाचा वापर करत लशींची ही उणीव भरून काढणार असल्याचं जर्मनीने जाहीर केलंय. जर्मन सरकारने या नवीन औषधाचा मोठा साठा विकत घेतला असून हे औषध वाप...
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोरघाट परिसरात एका कंटेनरमधील आईस्क्रीमचे बॉक्स रस्त्यावर पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. लोणावळा, दि. 4 - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोरघाट परिसरात एका कंटेनरमधील आईस्क्रीमचे बॉक्स रस्त्यावर पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. यामुळे काही काळ परिसरातील वाहतुकीचा वेग ...
सामाजिक वनीकरण विभाग, ठाणे व पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने बहाडोळी येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. मनोर : सामाजिक वनीकरण विभाग, ठाणे व पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने बहाडोळी येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी परिसरात वृक्षदिंडी काढून वनमहोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय हरित सेन...
दीपिकाला मिळाला 'आई' होण्याचा आशीर्वाद, नीतू कपूरने दिला खास 'तावीज' काही वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती की, नीतू कपूरला दीपिका अजिबात आवडत नाही अशा बातम्या पसरल्या होत्या. त्यावेळी दीपिका आणि रणवीर एकमेकांना डेट करत होते. पण आता नीतू कपूर आणि दीपिका पदुकोण एकमेकींच्या खूपच जवळ आहेत. नुकतीच दीपिका ऋषी कपूर आणि नीतू कप...
कान्स चित्रपट महोत्सव 2018 मध्ये 'इंडियन पॅव्हिलियन' चे उद्घाटन झाले. यावेळी प्रसिद्ध अभिनेता शरद केळकर उपस्थित होते तसेच फ्रान्समधील भारताचे राजदूत विनय मोहन कवात्रा, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव अशोक कुमार परमार, प्रसिद्ध कवी, लेखक आणि भारतीय चित्रपट प्रमाणपत्र (परीनिरिक्षण) केंद्रीय मंडळाचे अध्यक्ष प्...
"वैद्यकीय व्यावसायीक- कर्मचाऱ्यांकरीता उस्मानाबाद पोलीस दलाची स्वतंत्र हेल्पलाईन." - Osmanabad Live\nHome / उस्मानाबाद जिल्हा / "वैद्यकीय व्यावसायीक- कर्मचाऱ्यांकरीता उस्मानाबाद पोलीस दलाची स्वतंत्र हेल्पलाईन."\n"वैद्यकीय व्यावसायीक- कर्मचाऱ्यांकरीता उस्मानाबाद पोलीस दलाची स्वतंत्र हेल्पलाईन."\nपोलीस मुख्यालयः कोविड- 1...
वेगळ्या विदर्भ राज्याबाबतच्या तीन मुद्यांवर विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे यांच्याशी तात्त्वीक मतभेद असल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते व माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी स्पष्ट केले. राजकीय प्रयोगाने विदर्भ मिळविण्याचे प्रयोग फसले असल्याचेही त्यांनी सांगितले. विदर्भासाठी विविध संघटना असल्या तरी लक्ष्य एकच आह...
Glucotrol 5mg Tablet in Marathi उपयोग, दुष्परिणाम, संमिश्रण, विकल्प, सतर्कता आणि सल्ला - Jenburkt Pharmaceuticals Ltd । strip of 20 tablets । 1mg\nहोम>Glucotrol>glucotrol 5mg tablet\nGlucotrol Tablet चे वापर (Uses of Glucotrol Tablet in Marathi)\nGlucotrol Tablet चे दुष्परिणाम (Side effects of Glucotrol Tablet in Marat...
झी मराठी वाहिनीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath ) या मालिकेनं अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंस केलं. मालिका आली आणि तुफान लोकप्रिय झाली. मालिकेतील प्रार्थना बेहरे ( Prarthana Behere) व श्रेयस तळपदेची (Shreyas Talpade) रोमॅन्टिक केमिस्ट्रीही तुफान हिट ठरली. इतकी की, काही महिन्यांआधी या मालिकेनं प्रेक्षकांचा...
अकोले । Crime News: सासरी नांदत असताना माहेरून ५० हजार रुपये आणण्यासाठी, नेहमी आजारी असते असे म्हणत शिवीगाळ व मारहाण करत विवाहितेची शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेने फिर्यादीत म्हंटले आहे की, दि. 26/08/2019 रोजी ते 8/9/2021 रोजीचे दरम्यान सासरी नांदत असताना प...
दि. १) मार्ग क्र. २१८) वचकल, सुभाष गायकवाड, असिस्टंट डेपो मॅनेजर मोहन दडस, पुणे म्युनिसिपल कार्पोरेशन बँकेचे संचालक सुनिल पोमण, महादेव पोमण, संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. हडपसर, भेकराईनगर, देवाची उरुळी फाटा, वडकीनाला, झेंडेवाडी, दिवे, पवारवाडी, सासवड, पिंपळे पोमणनगर, पांगारे, यादववाडी, परींचे, वीर गाव असा अस...
7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकारने घोषणा केली.... UPSC Interview Question : लग्नानंतर अशी कोणती गोष्ट आहे जी नवरा बायकोकडून कधीच घेत नाही, पण लग्न होताच बायको घेते? अहमदनगर जिल्ह्यातही पुष्पा ! चक्क इनोव्हा गाडीतून चंदनाची वाहतूक !
पुणे_ उद्याने उघडनार पण काही अटी लागू शहरातील उद्याने नागरिकांना व्यायामासाठी खुली होणार. दिनांक १ नोव्हेंबर पासून सकाळी सहा ते आठ सायंकाळी पाच ते सात उद्याने सुरू ठेवण्याचे आयुक्तांचे आदेश. - युवा मराठा\nपुणे ३० ऑक्टोंबर ⭕⭕(युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे)⭕⭕\nपुणे_ उद्याने उघडनार पण काही अटी लागू\nशहरात...
दिनांक २५ नोव्हेंबर रोज शुक्रवारला शहरातील फिशरमन सोसायटीच्या सभागृहात तालुक्यातील होऊ घातलेल्या 8 ग्रामपंचायतींच्या निवडणुकी संदर्भात आढावा बैठक पार पडली. सदर आढावा बैठक श्री. चंद्रपाल चौकसे (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्राम प्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य तथा पर्यटक मित्र रामटेक) यांचे प्रमुख अध्यक्षतेखाली घे...
यवतमाळ : शहरातील चांदोरे नगर परिसरात राहणाऱ्या एका ३४ वर्षीय तरूणीला अश्लील शिविगाळ करीत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना शनिवारी ५ जून रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी आशीष उर्फ बगीरा दांडेकर (३५) रा. मेंडकीपुरा यवतमाळ, शुभम बगेल (२६) राधाकृष्ण नगरी, लोहारा, गौरव आणि एका अनोळखी ...
बिहार : तुतारीचा आवाजच निघाला नाही; शिवसेनेला २३ पैकी २१ जागांवर 'नोटा'पेक्षाही कमी मते! पाटणा :- शिवसेना (Shivsena) या वेळीही बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत उतरली. मात्र २०१५ प्रमाणे या वेळीही सपाटून मार खाते आहे. आतापर्यंत तिला २३ पैकी २१ मतदारसंघांत 'नोटा'पेक्षाही कमी मते मिळाली आहेत. मतदारांनी तिला नाकारले आहे. ...
जगभरातील चित्रपटसृष्टीचे ज्या अॅवॉर्ड फंक्शनकडे लक्ष वेधलेले असते. तो आॅस्कर पुरस्कार सोहळा आज लॉस एंजेलिसमध्ये सिताºयांच्या झगमगाटात पार पडत आहे. /> जगभरातील चित्रपटसृष्टीचे ज्या अॅवॉर्ड फंक्शनकडे लक्ष वेधलेले असते. तो आॅस्कर पुरस्कार सोहळा आज लॉस एंजेलिसमध्ये सिताºयांच्या झगमगाटात पार पडत आहे. बॉलीवुडची पिगि चॉप्स म...
करोनाने लोकांना बरेच काही शिकविले मग ते आत्मनिर्भयतेपासून अगदी वैद्यकीय तपासण्यांपर्यंत. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याविना कुठेतरी वाचून तपासण्यांचे अपूर्ण ज्ञान असल्याने अनेक संभ्रम व भीती निर्माण होतांना दिसते आहे. वायरल टेस्टचा अंतिम निष्कर्ष रुग्णाच्या लक्षणांवर अवलंबून नसून हा चाचणीचा दिवस व शरिरातील वायरल लोड यावर अ...
आम्ही गलतीयातील ख्रिश्चनांकरता पौलाच्या पत्राच्या समाप्तीस पोचतो त्याप्रमाणे, आपण पुन्हा एकदा अध्यायात ज्यांची अधिसूचना अधोरेखीत केली आहे त्या प्रमुख विषयांची चर्चा करणार आहोत. आम्ही पौलाच्या खेडूत काळजी आणखी स्पष्ट चित्र आणि त्याच्या कळपातील लोकांसाठी चिंता मिळेल. नेहमी प्रमाणे, येथे गलतीकर 6 पाहा, आणि नंतर आम्ही मध्...
बंडखोर आमदार म्हणजेच शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातला संघर्ष शिगेला पोहचल्याचं चित्र पुण्यात पाहण्यास मिळालं. पुण्यातल्या कात्रज या भागात आक्रमक शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे गटासोबत गेलेल्या उदय सामंत यांची कार फोडली. शिवसैनिकांनी या कारवर हल्ला केला. यामध्ये उदय सामंत यांच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. शिवसेना नेते तानाज...
गौतम बुद्धांची एक कथा. बुद्ध हे मनोविजयी होते हे सर्वज्ञात आहे. ते नेहमी शांत, सस्मित, आणि प्रसन्न असत. त्यांच्या सहवासात येणारया लोकांनाही या प्रसन्नतेचा लाभ होत असे. पण काही लोक असेही होते की त्यांना गौतमांना मिळणारा सन्मान सहन होत नसे. त्यांचा अगदी जळफळाट होत असे. असाच एक माणूस एकदा गौतमांना रागवावयास भाग पाडायचेच, ...
आयपीएलमध्ये एकाही फलंदाजाच्या नावावर अजून 200 षटकारही नाहीत. गेल खालोखाल एबी डिव्हीलियर्सने 193 षटकार ठोकले आहेत. ख्रिस गेल आयपीएलमध्ये एकूण 115 सामने खेळला आहे. आज पंजाब टीमच्या गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे मुंबईला अवघ्या 175 धावांवर रोखणं शक्य झालं. मुंबईवर पंजाबने आज 8 गडी राखून विजय मिळवला आहे.
25 जून 1983 रोजी लॉर्ड्स मैदानावर कपिलदेव निखंज आणि मदनलाल यांच्यामध्ये जी चर्चा झाली त्यामुळे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावरच परिणाम झाला नाही तर भारतीय क्रिकेटचा चेहरामोहराच बदलून गेला. व्हिव रिचर्डसनी फटाफट चौकार मारुन 33 धावा केल्या होत्या. त्यांनी मदनलाल यांच्या गोलंदाजीचा सामना करत 3 चौकार मारले होते. त्यामुळे आ...
मध्य रेल्वेने नागपूर - जबलपूर एक्स्प्रेसचा आजपासून( ता. 08) अमरावती पर्यंत विस्तार केला आहे. सुकलेली फुले, झाडाची पाने आणि झाडाची साल वापरुन नैसर्गिक कलाकृती साकरली आहे. वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपन...
मुंबई : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीवेळी काल (रविवारी) एका उमेदवाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सचिन कदम असे या मृत उमेदवाराचे नाव आहे. बीकेसी येथे पोलीस भरती दरम्यान मैदानी चाचणी सुरू आहे. या भरती प्रक्रियेत सचिन सहभागी झाला होता. मैदानी चाचणीवेळी धावताना सचिन मैदानात कोसळला त्यानंतर त्याला उपचाराकरता जवळील...
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी हे पथक कोल्हापुरात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात तीन तास चाललेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्ह्याची कोरोना स्थिती गंभीर नसल्याचे सांगितले. असे असेल तर आधी टास्क फोर्स, नंतर आरोग्य समिती यांचे दौरे का होत आहे हा प्रश्न आहे. ड...
Assembly Election 2022: विधानसभा निवडणूकीसाठी नागरिकांच्या उपस्थितीत रॅली काढण्यास आयोगाकडून येत्या 22 जानेवारी पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. आज निवडणूक आयोगाकडून एका बैठकीत रॅलीवर बंदी घालण्यासंबंधित चर्चा केल्यानंतर निर्णय जाहीर केला. त्याचसोबत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्या आणि सध्याच्या परिस्थितीवर सुद्धा नजर ठेवली...
पंढरपूर : राज्यभरातून पंढरपुरला येणाºया भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने खास 'विठाई' बससेवा सुरू केली असून २४ डिसेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पंढरपुरात या सेवेचे लोकार्पण केले जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. पंढरीत होणाºया महामेळाव्यासा...
प्रियांका चोप्रा- आपल्या भारत सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सलमान खान प्रियांकाची शाळा घेताना दिसतोय. आपल्या अनेक मुलाखतींमध्ये सलमानने प्रियांकाबद्दल काही ना काही म्हटलंच आहे. प्रियांकाने भारत सिनेमा सोडून लग्नाला प्राधान्य दिल्याने सलमानला आयत्यावेळी अभिनेत्रीचा शोध घ्यावा लागला. यावर प्रियांकाने कोणतंच उत्तर दिलं नाही. व...
"मला आवडलेला निबंध" मित्र/मैत्रिणींनो, आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझे शेजारी-आमचे शेजारी" चांगले शेजारी हे एका आशीर्वादाप्रमाणे असतात. ते गरजेच्या वेळी एक दुसऱ्याची मदत करतात. चांगल्या शेजाऱ्यामुळे आयुष्य सुखी व आनंदी होते. म्हणून आपल्या शेजाऱ्य...
राजकारण बाजूला ठेवून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येत राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पाबाबत विचार करायला हवा, असा सल्ला नुकतेच जामिनावर सुटलेल्या संजय राऊतांनी दिलाय. . उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भात चर्चा करावी असं आवाहन देखील त्यांनी केलंय. शिंदे गटात सोबत गेलेले खासदार गजानन कीर्तिकर यांचा मुलगा अमोल ठा...
आपल्या आसपास विपुल असणारी, पण आपल्याकडून दुर्लक्षित केली गेलेली दुनिया आहे गवतांची. हे गवत आपल्याकडून दुर्लक्षित राहते कारण त्यांना ना इतर फुलांसारखे गंध आहेत, ना विलोभनीय रंग, ना बियांभोवती आपण खाऊ शकतो, असा रसाळ मधुर गर. आपल्या आसपास विपुल असणारी, पण आपल्याकडून दुर्लक्षित केली गेलेली दुनिया आहे गवतांची. हे गवत आपल्य...
नवरात्रीत बरेच लोक 9 दिवस उपवास करतात, अशा स्थितीत काही लोकांना शरीरात अशक्तपणा जाणवू लागतो. 9 दिवसांच्या उपवासात अशा गोष्टी खा, ज्यामुळे शरीरात अशक्तपणा येणार नाही, काय आहेत या जाणून घ्या. दही हे एक उत्तम प्रोबायोटिक अन्न आहे, त्यात कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते, जे शरीराला ऊर्जा देते, उपवासात दही खाल्ल्य...
देगलूर : विधानसभेच्या देगलूर पोटनिवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे मंगळवारी (ता. १२) दोन सत्रात घेण्यात आले. या प्रशिक्षणाला एकूण दोन हजार ४७२ कर्मचाऱ्यांपैकी २२१ कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. या गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली...
पुणे द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळ एक कंटेनर उलटल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक तासभर पुर्णतः ठप्प झाली होती, असे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा एक कंटेनर खोपोली फुडमॉलजवळ उलटला. ही घटना दुपारच्या सुमारास घडली. कंटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या मध्येच कंटेनर उलट...
कचऱ्यातून खत निर्मितीच्या मनपाच्या प्रकल्पाला चांगले दिवस येऊ पाहत आहेत. दर महिन्याला कचऱ्यातून सुमारे ४५० टन खताची निर्मिती महापालिकेद्वारे सुरू असून, त्याला मागणी वाढली आहे. कचऱ्यातून खत निर्मितीच्या मनपाच्या प्रकल्पाला चांगले दिवस येऊ पाहत आहेत. दर महिन्याला कचऱ्यातून सुमारे ४५० टन खताची निर्मिती महापालिकेद्वार...
नवी दिल्ली : केरळमधील शबरीमला मंदिरात जानेवारी महिन्यात प्रवेश केल्यामुळे चर्चेत आलेल्या बिंदू अमिनी यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. कोचीतील पोलिस आयुक्त कार्यालयाच्या आवारातच हा धक्कादायक प्रकार घडला आहे. बिंदू या पुन्हा एकदा शबरीमला मंदिरात जाणार होत्या. त्यासाठी पोलिस संरक्ष...
मुंबईः नाशिकमधील अनेक उद्योजक, डॉक्टर आणि मॉडेलिंग क्षेत्राशी संबंधित व्यक्तींचे व्हॉट्सअॅप हॅक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. त्यामुळे तुमचं व्हॉट्सअॅप सुरक्षित ठेवण्यासाठी एक खूपच सोपा उपाय आहे. काही महिन्यांपूर्वीच व्हॉट्सअॅपनं टू-स्टेप व्हेरिफिकेशन हे नवं फीचर रोल आऊट केलं होतं. हेच फीचर वापरून आपण आप...
जिल्हा परिषद-'आराेग्य'ची धुरा आता नितीन बाेडके यांच्या हाती उस्मानाबाद - जिल्हा परिषदेचे जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. हणमंत वडगावे यांची लातूर येथे विनंतीनुसार बदली झाली आहे. त्यांच्या जागी नंदूरबार जिल्हा परिषदेचे डाॅ. नितीन बाेडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डाॅ. वडगावे यांनी तब्बल चार वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरित्...
स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्ने आपल्याला आयुष्यात होणाऱ्या घटनांची कल्पना देतात. बऱ्याच लोकांना स्वप्नात त्यांचे मृत नातेवाईक दिसतात. जाणून घ्या या स्वप्नांचा अर्थ काय. जर तुमच्या जवळील व्यक्तीचा आजारपणामुळे मृत्यू झाला असेल आणि आता स्वप्नात ती व्यक्ती तुम्हाला पूर्णपणे चांगली दिसत असेल तर त्याचा अर्थ असा की, तो आनंदी...
अकोला जिल्हा परिषदेचा निर्णय राज्यातील पहिली जिल्हा परिषद. अकोलाः दुर्धर आजाराच्या रुग्णांना आर्थिक मदत योजनेंतर्गत पात्र लाभार्थी रुग्णांची मदत धनादेशाऐवजी आता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या या निर्णयामुळे दुर्धर रुग्णांना आर्थिक मदत मिळण्यास होणारा विलंब टळणार आहे. असा निर्णय घ...
राज्यात बालमृत्यू रोखण्यासाठी वेगवगेळ्या उपाययोजना करूनही एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत १३ हजार ५४१ बालमृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सोमवारी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे. राज्यात बालमृत्यू रोखण्यासाठी वेगवगेळ्या उपाययोजना करूनही एप्रिल २०१७...
पणजी : उच्च शिक्षण संचालनालयातील कनिष्ठ लिपिक पदासाठीची ओएमआर परीक्षा 28 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. पात्रता यादीनुसार उमेदवारांना स्पीड पोस्टद्वारे वैयक्तिक कॉल लेटर पाठविण्यात आलेले आहे. (Goa Job Opportunities) ज्या पात्र उमेदवारांना 22 ऑगस्ट 2022 पर्यंत कॉल लेटर मिळालेले नाही, त्यांनी 23 किंवा 24 ऑगस्ट 2022 रोजी उच्...
रस्ता दुरुस्तीची वारंवार मागणी करूनही बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त झालेल्या फुलसावंगी येथील . . फुलसावंगी : रस्ता दुरुस्तीची वारंवार मागणी करूनही बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त झालेल्या फुलसावंगी येथील तरुणांनी महागाव-फुलसावंगी मार्गावर शनिवारी चक्काजाम आंदोलन केले. तीन तासाच्या आंदोलनानंतर...
Faf Du Plessis RCB vs GT IPL 2023 : रविवारी झालेल्या करो किंवा मरोच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला गुजरात टायटन्सविरुद्ध 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह आरसीबीचा आयपीएल 2023 मधील प्रवास संपला आहे. सामन्यानंतर बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने आपल्याच संघावर प्रश्न उपस्थित केले. या मोसमातही बंगळुर...
वानवडी येथील एसबीआय बॅंकेच्या एटीएमला स्कॅनर असल्याचा संशय एका नागरिकाला आल्याने पाेलिसांनी स्कॅनर सदृश्य गाेष्ट ताब्यात घेतली आहे. वानवडी : परिसरात शिवरकर रस्त्यावरील परमार पार्क येथे असणाऱ्या एसबीआय बॅंकेच्या एटीएमला स्कँनर लावण्यात आल्याचा संशय पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांने व्यक्त केला आहे. पोलीसांकडून मिळा...
सोलापूर लोकसभा निकाल : जयसिद्धेश्वर स्वामी आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यात लढत - कोण जिंकणार? सोलापूरमध्ये भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी आघाडीवर आहेत. ते 1 लाख 38 हजार 450 मतांनी पुढे आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल आता काही वेळातच स्पष्ट होतील. भाजपच्या नेतृत्वाखालील NDA सरकार सत्ता कायम राखेल की काँग्रेसला पाच वर्षांनी पु...
शासनाने जून २०१७ मध्ये कर्जमाफी जाहीर केली. या वर्षभराच्या कालावधीत अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात १,१९० शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले. अमरावती : बळीराजाचे जगणे अलीकडे निसर्र्गाच्या लहरीपणावर ठरले आहे. त्यामध्ये जिरायती शेतक-यांना काय खावे अन् काय पिकवावे हीच मुख्य समस्या ठरत आहे. शासनाने जून २०१७ मध्ये कर्जमाफी जाहीर...
Income Tax Return Filling । जर उत्पन्न करपात्र झाले तर लोकांनाही कर भरावा लागतो. आजच्या जमान्यात इन्कम टॅक्स ऑनलाइनही भरता येतो. त्याचबरोबर ऑनलाइन इन्कम टॅक्स भरताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, जेणेकरून कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. प्राप्तिकर विवरणपत्र भरताना आता तसा त्रास राहिलेला नाही. कर भरण्याची डेडला...
शिखांचा प्रारंभीचा इतिहास हा सगळा संघर्षमय आणि रक्तरंजित आहे. शिखांच्या धर्मगुरुंचे ज्वलंत आणि तेजोमय चरित्र हा शिखांचा मोठाच स्फूर्तिदायक ठेवा होय. हरगोविंद यांच्या मोठ्या मुलाचा मुलगा गुरु हरकृष्ण यांची गुरुपदी निवड झाली. त्या वेळी हरकृष्ण हे केवळ पाच वर्षांचे होते आणि हे शिखांचे आठवे गुरु होत. गुरु हरकृष्ण हे बुद्धि...
अकोला : अकोला महापालिका प्रशासनापुढे मार्च अखेरपर्यंत ७३ कोटी वसुलीचे उद्दिष्ट असून, दोन महिन्यांत ते कसे पूर्ण होईल, या चिंतेत महापालिका कर्मचारी आहेत. १०३ कोटींच्या थकीत वसुलीपैकी केवळ ३० कोटी रुपये वसूल करण्यात मनपा प्रशासनाला यश आले आहे. अकोला : अकोला महापालिका प्रशासनापुढे मार्च अखेरपर्यंत ७३ कोटी वसुलीचे उद्दिष्...
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडत असलेल्या परतीच्या पावसाचा जोर कमी होणार आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पावसाची उडीप रउघडीप राहणार आहे. मात्र आज सोलापूर, नांदेड, लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी वादळी पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. परतीच्या मॉन्सूनचा प्रवास सुरु आहे. त्यातच पश्च...
'भाभी जी घर पर हैं' मालिकेतील अनीता आणि विभूती यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते. अनिताचा म्हणजे सौम्या टंडनचा नवरा देखील विभूती इतकाच दिसायला हॅण्डसम आहे. (फोटो साभार-instagram @saumyas_world_) सौम्या टंडन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. मालिकेच्या दुनियेपासून ती दूर असली तरी अजूनही प्रेक्षकांमध्ये तिची कमालीच...
144 परमेश्वर माझा खडक आहे. परमेश्वराला धन्यवाद द्या. परमेश्वर मला युध्दाचे शिक्षण देतो. परमेश्वर मला लढाईसाठी तयार करतो. 2 परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर माझी पर्वतावरची उंचसुरक्षित जागा आहे. परमेश्वर माझी सुटका करतो. परमेश्वर माझी ढाल आहे. मी त्याच्यावर विश्वास ठेवतो. परमेश्वर मला माझ्या लोकांवर राज्य करायला म...
महाराष्ट्रातील पश्चिमकडे गुजरातला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविणाऱ्या आणि छगन भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या देवसाने (मांजरपाडा) प्रकल्पाच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून सदर बोगद्यातून पाणी वाहून पुणेगाव धरणात येण्यास सुरवात झाली आहे. या पाण्याचे जलपूजन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आण...
चंद्रपूर : कोरोना संकट वाढत आहे. त्यावर प्रभावी उपाय म्हणून लस घेणे होय, परंतु लसीकणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी राहते. त्यामुळे नागरिकांना लसीकरणासाठी रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे प्रत्येक वॉर्डात लसीकरण केंद्र निर्माण करावे, अशी मागणी होत आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यास मदत होणार आहे. आता १८ वर्षांवरील सर्वांना लस द...
"शिवसेनेच्या 'या' दोन नेत्यांमुळे आमच्यात आणि उद्धव ठाकरेंमध्ये दरी पडली" अजित पवार यांनी आमचे मतदारसंघ आणि शिवसेना संपवण्याच्या कृतीने छातीवर दगड ठेवून ४०-५० आमदारांनी हा निर्णय घेतला असंही शहाजी पाटील म्हणाले. सिंधुदुर्ग - उद्धव ठाकरे आणि आमच्यात दरी निर्माण करण्यात ज्या दोन नेत्यांचा मोठा वाटा आहे. त्यात संजय राऊत ...
अखेर कायदेशीर नोटीशीला इंदुरीकर महाराजांनी दिले उत्तर - Majha Paper\nअखेर कायदेशीर नोटीशीला इंदुरीकर महाराजांनी दिले उत्तर\nमुख्य, महाराष्ट्र / By माझा पेपर / इंदुरीकर महाराज, कायदेशीर नोटी, कीर्तनकार / February 19, 2020 February 19, 2020\nअहमदनगर - ओझर येथे झालेल्या एका कीर्तनात प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज समति...
'एटीएम' (ऑटोमेटेड टेलर मशीन) एनिटाईम मनी असेही याला म्हटले जाते. यातून बँकेच्या ग्राहकांना सोय होणे हेच महत्वाचे आहे. आता या सोयीत आणखी सुविधा व्हावी, अंधांना अपंगांनाही पैसे काढता यावे यासाठी आता टॉकिंग मशीनची सर्व बँकांद्वारे केली जाणार आहे. 'एटीएम' (ऑटोमेटेड टेलर मशीन) एनिटाईम मनी असेही याला म्हटले जाते. यातून बँके...
Last chance to apply for IES and ISS exam, how to apply? : Read detailed nrdm । आयईएस आणि आयएसएस परीक्षेसाठी अर्ज करण्याची अखेरची संधी, अर्ज कसा करावा ? : वाचा सविस्तर । Navarashtra (नवराष्ट्र) नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएसीतर्फे घेतल्या जाणाऱ्या भारतीय आर्थिक सेवा आणि भारतीय सांख्यिकी सेवेच्या परीक...
बाळ कधी हसायला लागते आणि त्यांना कसे हसरे ठेवायचे - Tinystep\nबाळ कधी हसायला लागते आणि त्यांना कसे हसरे ठेवायचे\nतुम्ही गर्भवती असल्यापासूनच तुमच्या जवळच्या सगळ्या लोकांनाच कधी एकदा बाळाला बघायची उत्सुकता असते. एकदा बाळ आले की,आपण त्याच्या अगदी सगळ्याच गोष्टींच्या प्रेमात पडतो मग ते त्याचे टाळूवरच्या छोट्या केसांपासून ...
मुंबई ,१० ऑक्टोबर /प्रतिनिधी :- 'पंढरपूरची वारी' महाराष्ट्राच्या संस्कृतीचे तसेच मानवतेचे यथार्थ दर्शन घडवणारी असते. वारीची क्षणचित्रे कॅमेऱ्यात बद्ध करुन ते आपल्यापर्यंत पोहचविण्याचे काम छायाचित्रकारांनी केले आहे. छायाचित्र प्रेमींसाठी हे प्रदर्शन नक्कीच आनंद देणारे आहे, असे मत पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्य...
पिंपळगाव बसवंत - जनावरास (पशुधन) ओळख निर्माण व्हावी, या हेतूने टॅगिंग, लाळ खुरकत लसीकरण व ऑनलाईन प्रणाली ही योजना केंद्र सरकारने संपूर्ण देशात सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्यातही सदर मोहीम राबविण्यात येत आहे. ही योजना केवळ तीन दिवसांत पुर्णपणे यशस्वी करीत राज्यात प्रथम येण्याचा मान निफाड तालुक्यातील दावचवाडी पशुवैद्यकी...
मुंबई - राज्यात कोरोनाचा कहर वाढत असल्याने शालेय परीक्षा घ्यायच्या कशा, असा तिढा निर्माण झाला होता. अखेर शालेय शिक्षण विभागाने पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षाच न घेण्याचा निर्णय घेतला. या वर्गातील विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात प्रमोट करण्यात येणार आहे. मात्र, नववीच्या पुढील विद्यार्थ्यांचे काय, हा प्रश्न कायम होता. ...
औरंगाबाद : राज्यात आज तिसऱ्या टप्प्यातील नगरपालिका निवडणुकांची मतमोजणी पार पडली. औरंगाबाद जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात एकूण 4 नगरपालिकांसाठी निवडणूक झाली होती. आज त्यांचा निकाल लागला. औरंगाबादमधील तिसऱ्या टप्प्यातील चार नगरपालिकांध्ये दोन ठिकाणी काँग्रेसची सत्ता, एका ठिकाणी भाजप-शिवसेना युतीची सत्ता, तर पैठणला नगराध्...
अध्याय पंधराचा. स्वप्नांत ग्रंथ जरी मुखोद्गत झाले, तरी त्या. योगानें संसारातून मुक्त होतां येईल का ? किवा घरांत असलेले वडिलोपार्जित ग्रंथ रक्षण करून ठेवल्यानें ते वाचले असें म्हणता येईल का ? ९४ अथवा डोळे बाघून मोती जर नाकास लावलीं, तर त्यांचें पाणी व किमत कळेल का ? ९५ त्याचप्रमाणें, चित्तांत अभिमान बाळगून तोंडानें सर्व...