text
stringlengths
0
6.48k
आरोग्य विभागाकडून कोविड १९ विषाणू संसर्ग पूर्णत: नियंत्रित झाल्याशिवाय कॅन्टीन उघडायला परवानगी नसेल आरोग्य विभागाला कोविड-19 विषाणू संसर्गावर पूर्णपणे नियंत्रण मिळेपर्यंत कॅन्टीन उघडण्यास परवानगी दिली जाणार नाही
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतने त्याच्या मोठ्या बहिणीच्या नावे साडेचार कोटी रुपयांची एफडी केली होती सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतने त्याच्या मोठ्या बहिणीच्या नावावर 4.5 कोटी रुपयांची एफडी केली होती
त्यामुळे नगरपालिका बेघरमुक्त झाल्या प्रदर्शन पाहण्यासाठी लहान मुले आणि मोठ्या माणसांसाठी स्वतंत्र सोय केली असती तर एवढे हाल झाले नसते
अॅक्सिस बँक बज कार्डवरून पेमेंट केल्यास ग्राहकांना ५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे ॲक्सिस बॅंकेच्या डेबिट कार्ड धारकांना कॅशबॅकच्या ऑफर्स मिळणारआहेत
विभागात औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि जळगाव या ठिकाणी सदर पुस्तकांचे वितरण होणार आहे औरंगाबाद विभागात उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर व हिंगोली जिल्ह्यांतील ग्रंथालयांचा समावेश आहे
या बैठकीत झोपडपट्ट्यांतील स्वच्छतेचा आढावा अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक करण्यात आला प्रत्येक बैठकीत झोपडपट्ट्यांतील स्वच्छतेचा आढावा अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे
रशियाने ही लस बनवल्याचा दावा केला आहे नुकताच रशियाने करोनावर लस विकसित केल्याचा दावा केला आहे
मात्र, पावसाचा जोर वाढल्यास त्याचा धोका कायम असेल मात्र, पावसाचा जोर वाढल्यास धोका टळणार नाही.
पाणीबाणीचे नो टेन्शन मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा, अप्पर वैतरणा, तुळशी, विहार आणि मोडकसागर हे तलाव भरून वाहू लागले आहेत या तलावांवर लोखंडी सूचनाफलक लावले जातात
स्वतःच्या कार्यक्रमांमध्ये मश्गुल राहणाऱ्या कलाकारांना इतरांना शिकवायला कुठे वेळ असतो? स्वतःच्या कार्यक्रमात व्यस्त असलेल्या कलाकारांना इतरांना शिकवायला कुठे वेळ असतो?
तर मेट्रोतील कारशेड उभारण्यासाठी आरेतील वृक्षांची तोड करण्यात आली, त्याविरोधात मुंबईकर जनतेने मोठे आंदोलन केले तसेच, मेट्रोतील कारशेड उभारण्यासाठी आरेतील वृक्षांची तोड करण्यात आली होती, त्याविरोधात मुंबईकर जनतेने मोठे आंदोलन केले होते
शाल्व, तिच्या स्वप्नातला राजकुमार! मैत्रिणीनं याबाबत विचारलं, तेव्हा फराह फक्त हसली अन् शोकेसकडे पाहून म्हणाली, वो मेरा अतीत हैं, और ये सच्चाई
काही जणांनी फिरत्या हौदात विसर्जनाचे सोपस्कार पार पाडले काहींनी चालत्या कारंज्यात विसर्जनाचे विधी केले
त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे त्यांच्या अनपेक्षित एक्झिटचा सर्वांनाच जबर धक्का बसला आहे
त्यामुळे तलावातील एकूण पाणीसाठा सात लाख आठ हजार लिटरवर पोहोचला आहे तलावातील पाणी साठा सात लाख आठ हजार लिटरपर्यंत पोहोचला आहे.
त्यातून आतापर्यंत लोकवर्गणीतून पंचवीस लाख रुपये रोख जमा झाले आहेत ईमीटसाठी समितीकडे लोकवर्गणीतून रोख पंचवीस लाख रूपये जमा झाले आहेत
हे ५ कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे हे 5 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे
स्मार्टफोन मेकर रियलमीकडून नार्जो सीरीज खास तरुण युजर्ससाठी लाँच करण्यात आली आहे स्मार्टफोन निर्माता रियलमीने नार्जो सीरीज तरुणांसाठी लॉन्च केली आहे.
या प्रकरणातील एफआयआरमध्ये रिया चक्रवर्ती ही मुख्य आरोपी आहे या प्रकरणात एफआयआरमध्ये रिया चक्रवर्ती मुख्य आरोपी आहे.
आमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी करोनावर यशस्वी मात केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोना विषाणूवर यशस्वी मात केल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला
गरजुंना त्यामुळे न्याय मिळेल इमारतीतील शेजाऱ्यांनी एकमेकांना आधार देत वरच्या मजल्यावरील लोकांकडे रात्र काढली
त्यासाठी अनेकदा तुम्हाला अनुभवाच्याबँकेतून भावनांचे कर्ज काढावे लागते त्यासाठी अनेकदा तुम्हाला अनुभवाच्याबँकेतून भावनांचे कर्ज काढावे लागत होते.
महापालिकेच्या हॉकर्स हटाव मोहिमेविरोधात आज, हॉकर्स जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत यावेळी पालकमंत्री एकनाथ खडसे यांना निवेदन देण्यात येणार असून, हॉकर्स एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत
या पार्श्वभूमीवर हे पत्र लिहिण्यात आले आहे पत्र लिहिणाऱ्यांपैकी अनेक नेते राहुल यांच्या विरोधात याआधीही कारस्थानं करत होते
मात्र, अनावश्यक खर्च टाळा अनावश्यक खर्चांना दूर ठेवा
या तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाकडून फेटाळण्यात आला आहे युक्तीवादानंतर न्यायालयाने तिघांचा जामीन अर्ज फेटाळून लावला
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सहकार्य करण्यावर चर्चा करण्यात आली कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सहकार्यावर चर्चा झाली
या आठवड्यात ते लोकसभेत चर्चेला येईल या आठवड्यात लोकसभेत चर्चा होईल.
मात्र, गेल्या पाच वर्षांत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस संपवली आहे त्यानंतर आमदार भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांचे संबंध संपुष्टात आल्याची जोरदार चर्चा होती
५ ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन होणार आहे ५ ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे
उपोषण व आंदोलने करण्यास भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या कार्यालयाजवळील मोकळी जागा ठेवली गेली आहे तसेच उपोषण, आंदोलन करण्यासाठी या कार्यालयाच्या मागील बाजूला असणाऱ्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या कार्यालयाच्या जवळील मोकळी जागा निश्चित करण्यात आली आहे
ज्या औषध कंपन्यांकडून, वितरकांकडून या इंजेक्शनची उपलब्धता होते, त्यांच्या हेल्पलाइनवर संपर्क साधला असता, औषध उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले ही इंजेक्शन्स उपलब्ध असलेल्या औषध कंपन्या आणि वितरकांच्या हेल्पलाइनवर संपर्क साधला असता, औषध उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले
डेन्मार्क, हॉलंड या देशांनी सायकलीवर भर देण्याचा बेत आखला आहे डेन्मार्क आणि हॉलंडसारख्या देशांनी सायकलवर भर देण्याची योजना आखली आहे
त्यावेळी सोसायटीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते सोसायटी पदाधिकारी आणि उमेदवार उपस्थित होते
विविध विषयांवर आमच्या चर्चा होतात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा सुरू होतात
लॉकडाउनमुळे आर्थिक व्यवस्था कचाट्यात सापडली आहे लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे
यामुळे फेरीवाल्यांना काहीसा दिलासा मिळाला होता यामुळे फेरीवाल्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे
२९ एप्रिल १९१९ रोजी जम्मूतील फगवाल येथे जन्मलेले उस्ताद अल्लारखाँ यांचे पूर्ण नाव अल्लारखा कुरेशी खानसाहेब असे आहे २९ एप्रिल १९१९ रोजी जम्मूतील फगवाल येथे जन्मलेले उस्ताद अल्ला रखा यांचे पूर्ण नाव अल्लारखा कुरेशी खानसाहेब असे आहे
नालासोपारा पश्चिमेला रस्ता ३० मीटर रूंद होणार आहे हा रस्ता नालासोपारा पूर्वेला २० तर पश्चिमेला ३० मीटर रूंद होणार आहे
९८ टक्के निकाल लागला ९८ टक्के कमी लागला आहे
या ट्रकवर कारची मागून जोरदार धडक बसली मागून आलेल्या कारची ट्रकला जबरदस्त धडक बसली.
पण, त्यांना धडा शिकवायला हवा या हेतूने त्यांच्याविरूद्ध कलम ५०९ नुसार कारवाई करण्यात आली त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे
निवृत्त झालेल्या १६९७ कर्मचाऱ्यांनाही लाभ द्यावा लागणार असून त्यासाठी ३७ लाख ५५ हजार ५२ रुपये अतिरिक्त खर्च येणार आहे तर ३५ लाखापर्यंतची रक्कम निधीपोटी देण्यात येते
ट्विटचे आर्काइव्ड व्हर्जन या ठिकाणी पाहा या ट्विटचं अर्काइव्ह्ड व्हर्जन पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
अश्विन, अशोक डिंडा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, परविंदर अवाना, पीयूष चावला, अंबाती रायडू अश्विन, रवींद्र जडेजा, पीयूष चावला, अशोक डिंडा, भुवनेश्वर कुमार, अभिमन्यू मिथून, परविंदर अवाना
या संकेतस्थळावर जाऊन टाइम स्लॉट बुक करता येणार आहे या वेबसाइटवर जाऊन टाईम स्लॉट बुक करता येईल
महाराष्ट्र सरकारच्या सेवार्थ पोर्टलवरून पोलिसांसह महसूल व अन्य विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार केले जातात महाराष्ट्र सरकारच्या सेवार्थ पोर्टलवरून पोलिसांसह महसूल व अन्य विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार केले जात आहेत
काही प्रमुख परदेशी बाजारांतही उत्साही वातावरण होते परदेशी बाजारांतही उत्साही वातावरण होते
ही खड्डेदुरुस्ती दर्जाहीन असल्याचा दावा केला खड्डेदुरुस्ती निकृष्ट दर्जाची असल्याचा दावा केला
राहुल हा कुख्यात गुंड असून त्याने आतापर्यंत चार हत्या केल्या आहेत राहुल हा कुख्यात गुंड असून त्याने आतापर्यंत चार खून केले आहेत
आता न्याय होणार! आता न्याय मिळेल!
ईपाससंदर्भात जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले की, पाससंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले की, ईपासबाबत कोणताही निर्णय झालेला नाही
त्याचा फटका मुंबईच्या रस्ते वाहतुकीवर पडला परिणामी वाहनधारकांना डर्क ट्रॅकसारख्या प्रकाराचा अनुभव येत आहे
हवेच्या प्रदूषणाबाबतीत राजधानी दिल्लीतील नोव्हेंबर २०१९ मधील परिस्थिती भयावह झाली होती नोव्हेंबर 2019 मध्ये राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणाची स्थिती चिंताजनक होती
यामुळे यंदा पहिलीत जाणाया विद्यार्थ्यालाबारावीपर्यंतचे शिक्षण हे उच्चीकृत अभ्यासक्रमानुसार मिळणार आहे यामुळे यंदा पहिलीत जाणाऱ्या विद्यार्थ्याला बारावीपर्यंतचे शिक्षण हे उच्चीकृत अभ्यासक्रमानुसार मिळणार आहे
अन्य कोणत्याही स्थानकांवर ही यंत्रणाअस्तित्वात नाही अन्य कोणत्याही स्थानकांवर ही यंत्रणा अस्तित्वात नव्हती.
त्यानंतर आम्हाला खरा फोटो मिळाला मग खरा फोटो मिळाला
प्रतिनिधी, मुंबईशिवसेनाभाजपची सर्वांत जुनी युती २०१४मध्ये भाजपने संपुष्टात आणली होती शिवसेना-भाजपची सर्वांत जुनी युती २०१४ मध्ये भाजपने संपवली होती, असे प्रतिनिधीने नमूद केले.
समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानतर राज्यपालांनी डॉ सुभाष चौधरी यांच्या नियुक्तीची घोषणा केली समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. सुभाष चौधरी यांच्या नियुक्तीची घोषणा केली
सुमारे दीडशे ते दोनशे मीटर लांब आणि किमान तीन ते चार फूट खोलीची साइडपट्टी खचल्याने एक्स्प्रेसवे वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे सुमारे दीडशे ते दोनशे मीटर लांब आणि तीन ते चार फूट खोलीची साइडपट्टी खचल्यामुळे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक धोकादायक होऊन गेली आहे.
पार्थ पवारांच्या नव्या भूमिकेमुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण पार्थ पवार यांच्या नव्या भूमिकेने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे
या योजनेची कल्पना शरद पवार यांनाही असल्याचे सूत्रांचे म्हणणे असून, त्यामुळे पवारांची भूमिका संशयास्पद मानली जात आहे या योजनेची कल्पना शरद पवार यांनाही असल्याचे भाजप सूत्रांचे म्हणणे असून त्यामुळे पवारांची भूमिका संदिग्ध मानली जात आहे
९ मिलिमीटर पाऊस झाला आहे ९ मिमी पावसाची नोंद झाली
त्यामुळे कॉलेजनंही या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं कॉलेजतर्फे या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला
या इंजेक्शनमुळे करोना बरा होतो, असा ठाम निष्ष्कर्ष अद्याप पुढे आलेला नाही या इंजेक्शनमुळे कोरोना व्हायरस बरा होतो असा ठोस निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही
जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन’ने या बंदचे आवाहन केले होते. ‘ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन’ने या बंदचे आवाहन केले होते
त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून काठावरच्या गावांना पूरस्थिती उद्भवण्याचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे मुंबई महापालिकेने काठावरील गावांना पूरस्थितीचा इशारा दिला आहे
खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांमधून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी घालण्यासाठी केंद्र सरकार कायदा करत आहे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार महाराष्ट्र सरकारने खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांमधून तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी घालण्याचा निर्णय घेण्याच्या दृष्टिने पाऊल उचलले आहे
पुन्हा सगळं आर्थिक ओझं राज्यांवरच पडणार आहे पुन्हा सर्व आर्थिक बोजा राज्यांवर पडेल
अनेक सिंचन तलाव यावर्षी कोरडे पडले आहेत त्यामुळे अनेक तलाव कोरडे पडू लागले
भावसिंगपुऱ्याच्या गट क्रमांक १० मधून २४ मीटर रस्त्याचे नियोजन करण्यात आले होते त्याशिवाय भावसिंगपुरा येथील गट क्रमांक १० मधील २४ मीटरचा रस्ता सुधारित विकास आराखड्यात १५ मीटर केला आहे
घाऊक बाजारातील दर कमी असल्याने शेतकरी काहीसा नाराज आहे तर व्यापारीवर्गात उत्साहाचे वातावरण आहे घाऊक बाजारातील दर कमी असल्याने शेतकरी काहिसा नाराज आहे तर व्यापारीवर्गात उत्साहाचे वातावरण आहे
त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत आरटीओने चार लाख रुपये अधिक वसूल केले आहेत या गुंडांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने अधीक्षक मोहिते यांनी चौघांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे
येथील महिला सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे त्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिला कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे
नवी नोकरी करताना त्याचे आधार आणि पॅन कार्ड देखील घेतले गेले होते नवीन नोकरीत असताना त्यांचे आधार आणि पॅनकार्डही घेतले होते
मंगळवारी नव्याने ५२८ करोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे मंगळवारी ५२८ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.
रामविकास आणि त्यांची पत्नीला गंभीर जखमा झाल्या आहेत रामविकास आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले आहेत.
हे काम जनगणनेसारखेच आहे परंतु त्यांचे हे मनसुबे जवानांनी उधळून लावले
या कार्यक्रमाला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते
काही राशीच्या व्यक्तींचा कुटुंबासोबतचा वेळ उत्तम जाईल काही राशींना कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा आनंद मिळेल
३ बीएससी आयटी गणितामध्ये ८५ मार्क्सबायो टेक्नॉलॉजी ७८कम्प्युटर सायन्स ६२बीबीआय ७९ ३बीएससी आयटी ८५ मार्क्स गणितामध्येबायो टेक्नॉलॉजी ७८, कम्प्युटर सायन्स ६२बीबीआय ७९
टीडीआर धोरणामुळे महापालिकेने गेल्या काळात २० लाख चौरस मीटर जागा संपादित केली असून सुमारे एक हजार कोटी रुपयांवर आहे महापालिकेने आतापर्यंत एक हजार कोटी रुपये किमतीची २० लाख स्क्वेअर मीटर जागा ताब्यात घेतली आहे
प्लास्टर ऑफ पॅरिससह शाडू मातीचे गणपती उपलब्ध असून, गणरायाच्या शाडू मातीच्या मूर्तीला मोठी मागणी आहे प्लास्टर ऑफ पॅरिससह गणरायाच्या शाडू मातीच्या मूर्तीला मोठी मागणी आहे
त्यानंतर संघचनेच्या माध्यमातून मी आता युवराजला मैदानात परतण्याची विनंती करत आहे त्यानंतर मी आता युवराजला संघचनेद्वारे मैदानात परतण्याची विनंती करत आहे
रविवारी दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी मुंबईहून कोल्हापूरला विमान येणार आहे मुंबई ते कोल्हापूर मार्गावर दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी टेक ऑफ केलेले विमान कोल्हापुरात २ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचणार आहे
विघ्नहर्ता गणरायाच्या आगमानाचे वेध साऱ्यांनाच लागले असून, यानिमित्ताने आतापासूनच सर्वत्र उत्साहाचे व मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाची सर्वांनाच प्रतीक्षा असून यानिमित्ताने सर्वत्र उत्साहाचे व मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे
या दोन ठिकाणच्या सेंटरमध्ये खाटा कमी पडल्यास रुग्णांना कोठे ठेवायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे या दोन्ही केंद्रात खाटांचा तुटवडा असेल तर रुग्णांना ठेवायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे
केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय अध्यक्ष असताना जुलै २०११ मध्ये रवींद्र भुसारी यांची प्रदेश संघटन सचिवपदी नियुक्ती केली
विशेष म्हणजे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस अधिक असल्याने धरणांमधील पाणीपातळीत गेल्या काही दिवसांत कमालीची वाढ झाली आहे विशेष म्हणजे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अधिक पाऊस झाल्याने गेल्या काही दिवसांपासून धरणांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे
रविवार, ६ ऑगस्टपासून युवा महोत्सवाच्या विविध स्पर्धांच्या निवड फेऱ्यांना सुरुवात होणार आहे तरुण मंडळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात
बाहेरून आलेल्या भाज्या स्वच्छ धुवून वापरल्या जात आहेत सर्वप्रथम सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घ्याव्यात
तसेच, कच्च्या कैद्यांचे डीएनए नमुने विनापरवानगी घेतले जाण्याची शक्यता आहे, असे सांगत काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांनी विधेयकाला विरोध केला कॉँग्रेसचे अधिर रंजन चौधरी आणि तृणमूल कॉँग्रेसचे सौगत रॉय यांनी सुधारणा अनावश्यक असल्याचे सांगून विधेयकाला विरोध केला
त्यानुसार त्यांना एक वर्षे वार्षिक वेतनवाढ रोखण्याची शिक्षा सुनविण्यात आली आहे त्यानुसार त्यांना वार्षिक वेतनवाढ एक वर्षासाठी रोखण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे
कामानिमित्त काही प्रवास संभवतात कामानिमित्तचे प्रवास लाभतील, असे सांगितले जात आहे
लोकांनी अंत्यसंस्काराची तयारी केली लोक अंत्यसंस्कारासाठी तयार झाले
परंतु, परवानगी नसताना मोर्चा काढला म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल होत असेल, हा गुन्हा आम्ही वारंवार करणार परवानगी न घेता मोर्चा काढला म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल होत असेल तर हा गुन्हा आम्ही वारंवार करणार
गेले काही दिवस शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे शहर परिसरात दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत राहिल्या
अगदी जुलै महिन्यापर्यंत पावसाने दांडी मारल्यानंतरही नागरिकांना पाणी कपातीची झळ बसली नव्हती जुलै महिन्यापर्यंत दमदार पाऊस न होऊनही नागरिकांना पाणीकपात जाणवली नाही
त्यात गणेशोत्सव मंडळांची संख्याही खूप कमी झाली असून, दरवर्षीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन नाही गणेशोत्सव मंडळांची संख्याही घटली असून, दरवर्षीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जात नाहीत
यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे यामुळे वाहनचालकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.