text
large_string
Devendra Fadanvis share menories of Prakashsingh Badal: पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल (Parkash Singh Badal) यांचे मंगळवारी (ता. २५) रात्री साडेआठच्या सुमारास निधन झाले. प्रकृती खालावल्याने त्यांना शुक्रवारी सकाळी मोहालीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. (W...
कोरोना व्हायरस महामारीमुळे संपूर्ण देशात तणावपूर्ण वातावरण आहे. नवी दिल्ली - देशात कोरोनामुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असताना या रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांना पगार मिळत नसल्याचं धक्कादायक वास्तव दिल्लीत समोर आलं आहे. उत्तर दिल्ली महापालिकेतंर्गत येणाऱ्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या एका गटाने पंतप्रधान नरे...
नवी दिल्ली, 14 मे : काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. नरेंद्र मोदी यांना नीच बोलल्याचं योग्य होतं असं मणिशंकर अय्यर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यातील मतदान पार पडलं असून 19 मे रोजी शेवट...
Khar police arrests 2 minor mobile thieves in bandra । अल्पवयीन मोबाईल चोरटे अटकेत, १२ मोबाईल जप्त! अल्पवयीन मोबाईल चोरटे अटकेत, १२ मोबाईल जप्त! पोलिसांनी संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज काढून त्याचा आभास केला आणि त्यांनतर दोघा अल्पवयीन मोबाईल चोरांना अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी १२ महागडे मोबाईल जप्त केले आहेत....
वॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत सरकारच्या उद्योगिक संबंधांवर टीका केली आहे. भारत सरकार यापूर्वी अमेरिकेच्या मोटारसायकलवर १०० टक्के आयात शुल्क आकारत होता. आता जरी त्यांनी तो ५०% इतका केला असला तरी देखील तो जास्तच आहे असं सूर लावला आहे. आमच्या सरकारला हे मान्य नाही, असं मत व्यक्त...
चहा : क्षणिक फायदा, दूरगामी तोटाच! । पुढारी\tTop\nFri, Jul 03, 2020 17:02\nहोमपेज › Aarogya › चहा : क्षणिक फायदा, दूरगामी तोटाच!\nचहा : क्षणिक फायदा, दूरगामी तोटाच!\nआजकाल भारतीय लोकांमध्ये सर्व वयोगटांमध्ये चहा पिण्याचे प्रमाण खूपच वाढलेले आढळते. साधारणतः दिवसातून तीन-चार किंवा त्याहूनही जास्त चहा घेणारे लोक सरसकट आढळ...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना व्हायरसच्या महासंकटाच्या काळात लोकप्रियतेच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील मोठमोठ्या नेत्यांना मागे टाकत शिखरावर पोहोचले आहेत. एका पाहणीमध्ये मोदींची लोकप्रियता थेट ६८ टक्क्यांवर गेली, तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता ३ टक्क्यांनी घसरली आहे. अमेरिकेची ग्लोबल डेटा इं...
बसस्थानकावर हिरकणी कक्षाची उभारणी करणे गरजेचे असतानाही मेहकर बसस्थानकात हिरकणी कक्ष नसल्याने महिलांना अडचणी येत आहेत. मेहकर येथील बसस्थानकाचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. जुन्या बसस्थानकामध्ये हिरकणी कक्ष होता. मात्र नवीन बांधकाम करायचे असल्यानेही जुने पूर्ण बांधकाम पाडण्यात आले आहे. मात्र दुसऱ्या जागेवर प्रवास क...
देशातील जनतेला भावनिक आवाहन करून, त्याला जात, धर्मामध्ये अडकवले जाते. सर्वोच्च न्यायालयाने देखील यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्वाळा यापूर्वीच दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या या निर्णयात म्हटले होते की, जात, धर्म, भाषेच्या आधारावर मत मागता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने भारतीय राजकारणाला एक वेगळे वळ...
अहमदनगर : गेल्या चार ते पाच दिवसांपासून जिल्हाभरात ढगाळ वातावरण राहत असल्याने रबी हंगाम संकटात सापडला आहे. सततच्या ढगाळ वातावरणाने ज्वारी, गहू, हरभरा, कांदा या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनो गहू, हरभरा पिकांना जपा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. यंदा परतीचा पाऊस दीर्घकाळ राहि...
शिखांवरील विनोदांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना, न्यायालये लोकांनी कसे वागावे याबद्दल मार्गदर्शक तत्त्वे घालून देऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. एखाद्या समुदायासाठी मार्गदर्शक तत्त्वे लागू करणे अतिशय कठीण असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. शिखांवरील...
पुणे : गेल्या ७ महिन्यांपासून जिल्ह्यात हगणदरीमुक्ती मोहीम राबविण्यात येत असून, आतापर्यंत १३ तालुक्यांपैैकी ६ तालुके हगणदरीमुक्त करण्यात प्रशासनाला यश आले आहे. नुकताच पुरंदर तालुका हगणदरीमुक्त झाला आहे. इतर तालुक्यांतही कमी प्रमाणात काम शिल्लक आहे; मात्र इंदापूर तालुक्यात अजूनही ७,९१७ कुटुंबांकडे शौचालये नाहीत. तालुक्य...
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या १९ जागांसाठी १०८ जण रिंगणात राहिले आहेत. ६४८ जणांनी माघार घेतली असून, शनिवारी एकाच दिवशी तब्बल ६३३ जणांनी माघार घेतल्याने अक्षरशः झुंबड उडाली होती. राष्ट्रवादी -जनसुराज्यची 'छत्रपती शाहू शेतकरी विकास,' कॉँग्रेसप्रणीत 'राजर्षी शाहू' व शिवसेना-भाजपची 'शिवशाहू शेतकरी परिव...
16 नोव्हेंबर : पॅरिसमध्ये ज्याप्रमाणे हल्ले केले, त्याचप्रमाणे आता अमेरिकेतील वॉशिंग्टनवर हल्ले करू, अशी धमकी 'आयसिस' या दहशतवादी संघटनेनं एका व्हिडिओद्वारे दिली आहे. व्हिडिओद्वारे देणार्या 'आयसिस' या दहशतवादी संघटनेनं आता थेट महासत्ता असलेल्या अमेरिकेसह सिरियावर हवाई हल्ले चढवणार्या देशांना धमकावणारा आणखी एक व्हिडिओ प...
प्रत्येकाला मनासारखा निवांत जॉब आणि मनासारखं पगार हवा असतो पण अनेकदा या दोन्ही गोष्टी एकत्र मिळणे कठीण आहे. पण सध्य आम्ही तुम्हाला सांगितलं की असा जॉब तुम्हाला मिळू शकतो तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. सध्या अमेरिकेतल्या एका कंपनीची खुप चर्चा होत आहे. कारण ही कंपनी कर्मचाऱ्यांना वर्षाचा 63. 7 लाख रुपये पग...
नवी दिल्ली । तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात एकूण 13 जणांचा जीव गेलाय. त्यात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी मधूलिका रावत, लेफ्टनंट हरजिंदरसिंह, विंग कमांडर पीएस चौहान, स्क्वाड्रन लीडर के सिंह, जेडब्ल्यूओ दास, जेडब्ल्यूओ प्रदीप ए, हवालदार सतपाल, नाईक गुरसेवक सिंह, नाईक जितेंद्रकु...
ऑफिसला जाणाऱ्यांसाठी खास पावसाळी टिप्स ! पावसाळ्यात अनेक गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं. निष्काळजीपणा तुमच्या अंगावर येऊ शकतो. मुंबई : पावसाची चाहूल लागताच प्रत्येकाचीच वेगळी लगबग सुरू होते. कुणी नवीन छत्री खरेदी करतात, कुणी रेनकोट तर कुणी पावसाळ्यासाठी स्पेशल शूज-चप्पल...पावसाळा हा अनेक रोगांनाही आपल्यासोबत ...
गर्भधारणेदरम्यान तृष्णा ही सामान्य गोष्ट आहे. स्त्रियांना वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांची गरोदरपणात इच्छा होते. काही महिलांना गरोदरपणात कडू किंवा आंबट अन्न खाण्याची इच्छा असते. तर काही अनेक महिलांना अन्न खाण्याची अजिबात इच्छा नसते. त्याच वेळी, बऱ्याच स्त्रियांना गर्भधारणेदरम्यान भरपूर गोड खाण्याची इच्छा असते. अशा परि...
Zero Promo : शाहरुख खानचा (Shahrukh Khan ) आगामी सिनेमा झिरो (Zero) आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. दमदार ट्रेलरनंतर आता या सिनेमाचा प्रोमो लॉन्च करण्यात आला आहे. सिनेमाचा प्रोमो हा ट्रेलरप्रमाणेच असला तरीही या प्रोमोमधला शाहरुख खानचा एक डायलॉग भाव खाऊन जातोय. रोमान्स किंग शाहरुख खानने झिरोच्या या प्रोमोमध्ये एक लव्ह ...
कोविड-१९ च्या थैमानामुळे ब्रिटनमधील आरोग्य व्यवस्थेसमोर आव्हान निर्माण झाले आहे. करोनाची बाधा झालेल्या काही मुलांमध्ये वेगळ्याच प्रकारची लक्षणे आढळली आहेत. वेगवेगळ्या वयोगटातील करोनाबाधित तरुणांमध्ये ताप, कमी रक्तदाब, शरीरावर चट्टे उठणे आदी लक्षणे दिसून आली आहेत. यामध्ये पोटदुखी, डायरिया आदी लक्षणे ही दिसून आली आहेत. अ...
विश्वाचे वय आणि व्याप्ती नेमकेपणाने समजावी यासाठी आवश्यक असलेले हबल स्थिरांकाचे मूल्य आता गुरुत्वीय लहरींच्या साह्यानेही निश्चित करता येऊ शकते, असे आंतरराष्ट्रीय संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनात भारतीय शास्त्रज्ञांचाही प्रमुख सहभाग असल्याचे भारतीय लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्व्हेटरीतर्फे (ला...
वॉशिंग्टन - ग्लोबल फायनान्शियल इंटिग्रिटी या संस्थेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार २००२ ते २०११ या काळात परदेशात काळा पैसा पाठविणार्या देशांत भारत पाचव्या क्रमांकावर आहे. या काळात ३४३. ०४ अब्ज डॉलर्स इतका काळा पैसा अनेक देशांनी परदेशातील बँकात पाठविला असून २०११ या सालात केवळ भारतातून ८४. ९३ अब्ज डॉलर्स इतका काळा प...
ठाणे : शरीरसुखाच्या मागणीसाठी दिराकडून तसेच पतीसह इतर सासरच्या मंडळींनी शारीरिक, मानसिक छळ केल्याची तक्रार एका विवाहितेने नौपाडा पोलीस ठाण्यात बुधवारी केली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या विवाहितेचे ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव, खोपट भागातील एका व्यावसायिकाशी ९ मार्च २०१७ रोजी लग्न झाले. लग्नानंत...
देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांना चौदाव्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार पुढील तीन वर्षांत कोट्यवधी रुपयांचे अनुदान मिळणार असले, तरी त्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना 'फर्स्ट क्लास' मिळविण्याचे बंधन केंद्राने घातले आहे. केंद्राच्या निकषांनुसार ६० किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्...
सप्टेंबर 2022 मध्ये काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. तोपर्यंत सोनिया गांधी यांच्याकडेच काँग्रेसची सुत्रे हातात असणार आहे. परंतु राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेस अध्यक्षपद स्विकारावे अशी मागणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी केली आहे. आज काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक पा...
जम्मू- काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात मचैल देवीच्या यात्रेसाठी निघालेल्या भाविकांच्या बसवर काळाने घाला घातला. भूस्खलन झाल्याने भाविकांची बस दरीत कोसळली असून यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. पाच वर्षांचा मुलगा या अपघातातून बचावला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. किश्तवाड - पद्दार रोडवर भूस्खलन झाल्याने भाविकां...
. . . तर दिल्लीत मोठा विनाश होऊ शकतो; शास्त्रज्ञांच्या दाव्यानं उडाली खळबळ, काय घडलं? By ऑनलाइन लोकमत । Published: January 20, 2022 06:36 PM2022-01-20T18:36:12+5:302022-01-20T18:41:47+5:30 दिल्ली-एनसीआरमध्ये जमिनीतून इतके पाणी येत आहे की भविष्यात याठिकाणी काही जमीन खचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यूके, जर्मनी आणि मुंब...
सध्या फुलांचे भाव गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्यांना नवरदेवांची गाडी फुलांनी सजवणं परवडत नाही. यावर नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील एका नवरदेवाने नामी शक्कल लढवली. कुरकुरे आणि वेफर्सच्या पाकिटांनी सजवून विवाहासाठी लागणारी गाडी सजविली आहे. जानोरीच्या अमोल भसरे व कविता भडांगे याचा विवाह मातोरी येथे उत्साहात सं...
(फाइल फोटोः रेखा आणि टीना अंबानी) मुंबईः बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्रींपैकी एक असलेल्या रेखा यांनी नुकतीच वयाची साठ वर्षे पूर्ण केली. 10 ऑक्टोबर रोजी त्यांनी वयाच्या 61व्या वर्षांत पदार्पण केले. वयाची साठ वर्षे पूर्ण करुनदेखील त्या पूर्वी एवढ्याच सुंदर दिसत आहेत. वाढत्या वयातदेखील त्यांच्या सौंदर्यात दिवसेंदिवस भरच ...
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या आसऱ्याने होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी भारताला मोठ्या देशांसोबत नवी रणनीती आखावी लागेल. अखेर तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतले आहे. मात्र, सर्वसमावेशक सरकार देण्याची तालिबानची घोषणा हा केवळ एक फार्स ठरला आहे. सरकारमध्ये महिलांना स्थान नाही. त्यात १०० टक्के पुरुष आहेत. तालिबान ...
गेल्या वर्षी मे महिन्यात जालना रोडवरील मुत्थूट फायनान्स कंपनीवरील दरोडा प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी ४० जणांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकात गुन्हे शाखा व इतर पोलिस ठाण्यांतील निष्णांत कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पथकांनी युद्धपातळीवर तपास सुरू केला आहे.
प्रथम मिश्र व नंतर साधे, ही परंपरा चित्रीकरणात जशी दिसते तशी ध्वनीकरणांतही दिसते. पशुपक्ष्यादी प्राणी एकेक सुटा ध्वनी करींत नाहीत, अनेकध्वनिसंवलित ध्वनिपरंपरा करतात. ही ध्वनिपरंपरा मनुष्याच्या कानावर पडते व तिचे अनुकरण ध्वनिपरंपरेने मुखद्वारा साधण्याचा प्रयत्न तो प्रथम करतो आणि नंतर त्या मिश्र ध्वनिपरंपरेतील एखाद्या सु...
अकोले (प्रतिनिधी) - लिंगदेव गावात करोनाबाधित रुग्ण आढळून आला. त्यामुळे संबंधित परिसर प्रशासनाने सील केला असून, गावाला लष्करी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. घाटकोपर येथून 15 दिवसांपूर्वी एक शिक्षक लिंगदेव गावी आला होता. ही व्यक्ती स्वतः होऊन संस्थात्मक विलगीकरण कक्षात 10 दिवस राहिली. त्यानंतर घरी आल्यावर या व्यक्तीस ...
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी हॅट्रटीक करत पुन्हा एकदा दिल्लीचे मुख्यमंत्री बनले आहेत. दरम्यान, उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत सहा मंत्रीदेखील शपथ घेणार आहेत. या सहा मंत्र्यांमध्ये मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश ...
कोल्हापूर : पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारीच्या काळात 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. 6 महिने झाले या पॅकेजची एक दमडीही मिळालेली नाही. नेमकं या पॅकेजचं मोदी सरकारनं काय केलं? याचा जाब जिल्हा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर व भाजपा नेते धनंजय ...
सावित्री वंदना. अखंड सेवा वृत्तीने पावन झाली धरित्री, सकल स्री जगताचे वंदन तुला सावित्री. कर्मठांचे दगड झेलले तू, घेतलास सेवेचा वसा तू, उघडल्या मुलींच्या शाळा, आम्हा शिक्षणदान दिले तू, कार्याने पवित्र या पावन झाली धरित्री, सकल स्री जगताचे वंदन तुला सावित्री. अनाथ बालकांची आई तू, गांजल्या विधवांची दाई तू, साथ जोतीबां...
मुंबईः नाशिक लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी मंगळवारी अर्ज दाखल केला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार धनराज महाले यांनीही मंगळवारी आपला अर्ज भुजबळ यांच्यासमवेतच दाखल केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार ...
कोरोना संकटामूळे गेल्या नऊ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. विद्यार्थी व शिक्षकांचा थेट संपर्क थांबला आहे . ऑनलाईन शिक्षण चालू असले तरी मुलांमधील चैतन्य व आनंद कमी होत चालला आहे याची जाणीव राहुल चातुर गुरुजी यांना होत असे मुलांमध्ये पुन्हा एकदा ऊर्जा निर्माण करून त्यांनी आनंदाने अभ्यास चालू ठेवावा यासाठी हा उपक्रम त्यांनी ...
हे सायबर नियम कितपत पाळाल? गेल्या ११ एप्रिल २०११ पासून माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण मंत्रालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने नवे नियम लागू केले आहेत. अशा तीन भागांसाठी वेगवेगळे नियम आहेत. संकेतस्थळांसाठी आणि ब्लॉगवाल्यांसाठी ह्यातले मध्यस्थांसाठीचे नियम महत्त्वाचे आहेत. ह्या नियमांनुसार मध्यस्थांना संकेतस्थळावर, ब्लॉगव...
बालवयातच साहित्याचे बाळकडू द्यावे । पुढारी\tTop\nहोमपेज › Belgaon › बालवयातच साहित्याचे बाळकडू द्यावे\nबालवयातच साहित्याचे बाळकडू द्यावे\nPublished On: Jan 28 2018 1:34AM । Last Updated: Jan 27 2018 10:54PM\nबालसाहित्य संमेलनातून मराठीचा जागर सीमाभागाच्या कानाकोपर्यात जात आहे. बालसाहित्याची निर्मिती करण्यासाठी साहित्यि...
जालना : रेल्वे स्थानक भागातील रहिवासी गणेश भवर यांचे मंगळवारी भरदिवसा घर फोडून कपाटातून रिव्हॉल्वर आणि आठ तोळे सोने, एक लाख ६० हजार रूपये रोख रक्कम लांबविले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जालना येथील माजी मंत्री तथा आ. राजेश टोपे यांच्या स्वीय सहायक गणेश भवर हे मंगळवारी नेहमीप्रमाणे भाग्यनगरमधील टोपे यांच्या निव...
आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल करून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात दूरसंचार विभागाने मोबाइल यूजर्सला मेसेज पाठवून सावध राहण्यास सांगितले आहे. हायलाइट्सः हॅकर्स आंतरराष्ट्रीय कॉलच्या नावाखाली करत आहे फसवणूक. DoT ने केले सतर्क. टेलिकॉम कंपन्यांचेही ग्राहकांना आवाहन. नवी दिल्ली : लोकांची आर्थ...
गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : एका गरीब शेतक-याला शेतजमिनीचे अतिक्रमण काढण्यासाठी वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दमदाटी केली. त्याच्या शेतातले कंपाऊंड केलेले तारही तोडले. वनविभागाच्या (Forest Department) दमदाटीमुळे गोजोली येथील गणपती सोनुने यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्यांची प्रकृती गंभीर अ...
कलाकार जन्मावा लागतो. तयार करता येत नाही या सिद्धांतावर (? ) वाद होऊ शकतो, पण किशोरकुमार या अवलिया कलाकाराची चार दशकांची कारकीर्द पाहिल्यास हा सिद्धांत सिद्ध होण्यास समर्पक उत्तर दुसरं कोणतंही नसेल! एक यशस्वी पार्श्वगायक म्हणून किशोरदा सर्वज्ञात आहेतच पण चित्रपट या माध्यमातील 'सबकुछ' हाताळण्याची किमया इतर कोणत्याही कला...
पालिकेच्या शाळांना मिळाला 'सन्मान' ! कऱ्हाड : कऱ्हाड नगरपरिषदेतील शाळांची गणती १ ते १२ अशी होते. यातील काही शाळांची अवस्था अडचण नसून खोळंबा अशी झाली होती. अनेक वर्षांपासून असुविधांच्या गर्तेत असलेल्या शाळांची खरी स्थिती 'लोकमत'ने मांडली. शाळांचे खऱ्या अर्थाने पुनरूज्जीवन करण्याचा प्रयत्न कोणीच केला नाही. ना पालिकेल...
भेदभाव व आरक्षण जागतिक स्थिती - आजचा सुधारक\nअमेरिकेतील काळा-गोरा (कृष्णवर्णीय-गौरवर्णीय) भेद सर्वश्रुत आहे. काळ्या नीग्रोंना गुलाम म्हणून वागणूक देऊन त्यांना कोणत्याही प्रकारचा हक्क वा स्वातंत्र्य १८६५ सालापर्यंत नाकारण्यात आले होते. भारतातील दलितांवर ज्याप्रमाणे अत्याचार व भेदभाव करण्यात आला तशाच प्रकारचा अन्याय-अत्य...
मुंबई : बेस्ट बस म्हणजे मुंबई आणि आसपासच्या शहरांची मुख्य प्रवास वाहिनी, असाच तिचा उल्लेख अनुभवातून करावा लागेल. सर्वाधिक प्रवासी क्षमता, जागोजागी स्वतः वाट पाहत थांबणारा सर्वाधिक ग्राहक म्हणजे प्रवासी, अनुभवी मनुष्यबळ आणि मुंबई सारख्या शहरात मोनोपॉली अशी शक्तिस्थळं असताना सुद्धा, आज आर्थिक दृष्ट्या बेस्ट खातं शेवटच्या...
अभिनेता व रेसलर ड्वेन जॉनसन अर्थात द रॉक हा हॉलीवूडसोबतच संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. पण त्याने नुकतीच आपली खूप काळापासूनची गर्लफ्रेंड लॉरेन हशियन हिच्यासोबत विवाह केला आहे. ही माहिती 47 वर्षीय रॉकने आपल्या इंस्टग्राम अकाऊंटवरून देत लग्नाचे काही खास फोटो शेअर केले आहेत. यानंतर काहीच अवधीत त्याच्या फॅन्सने हे फोटो तुफान व...
मराठी मनाला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटावा, असे समीर सामंत यांचे गीतलेखन असून या गाण्याला कौशल इनामदार यांनी संगीत दिले आहे. राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावणाऱ्या वास्तववादी चित्रपटाच्या प्रदर्शनाने 'प्लॅनेट मराठी ओटीटी', अ विस्टा मीडिया कॅपिटल कंपनीने ओटीटी प्लॅटफॉर्मवर दमदार एंट्री केली. यापू...
पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होेऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून भाजपाने पुन्हा एकदा राममंदिराचा मुद्दा उकरुन काढला असला आणि त्याद्वारे मतदारांचे ध्रुवीकरण व्हावे असा प्रयत्न सुरु केला असला तरी त्या राज्यातील मतदारांचा आणि विशेषतः ग्रामीण भागातील मतदारांचा मानस काही वेगळाच असावा हे तेथील विधान परिषदे...
मधुमेह हा असा एक असाध्य आजार आहे जो औषधे आणि योग्य जीवनशैलीचा अवलंब करून नियंत्रित केला जाऊ शकतो, जाणून घ्या मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता उत्तम आहे? रात्रभर भिजवलेले हरभरे, चिरलेला कांदा, काकडी, टोमॅटो सोबत हेल्दी आणि चविष्ट चाट खा, त्यात व्हिटॅमिन्स, फायबर आणि प्रथिने चांगल्या प्रमाणात असतात, ज्यामुळे साखर नि...
तालुक्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. धान लागवडीचा खर्च जाता शेतकऱ्यांच्या वाट्याला फारसे काही येत नाही. परिणामी, दरवर्षी आर्थिक संकटे पाचविला पुजलेली असतात. यावर पर्याय म्हणून हळदी येथील शेतकरी सुनील चलाख यानी जैविक शेती सुरू केली. रासायनिक शेतीला त्यांनी पूर्णतः फाटा दिला. त्यांचे कार्य अन्य शेतकऱ्यां...
चांदा ते बांदा योजना "रत्नसिंधू" म्हणून पुन्हा सुरू राहणार... - संवाद मिडिया (Sanwad Media)\nदिपक केसरकर; राजकीय पक्षांना गाड्या देण्यापेक्षा शेतक-यांना गाई-म्हशी द्याव्यात...\nचांदा ते बांदा योजना बंद होणार नाही, तर रत्नसिंधु म्हणून ती पुन्हा सुरू होणार आहे. त्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी हिरवा कंदील दिल...
नवी दिल्ली, दि. 5 - जमीन सुधारणा कार्यक्रमाची जलद अंमलबजावणी करण्यासाठी निश्चित काळ आखून घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केले आहे. जमीन-सुधारणा कायदा आणखी सुटसुटीत करण्याची गरज आहे, असे सांगून गांधी म्हणाल्या, जादा जमीन जाहीर करण्यापासून ते सदर जमिनीचे वाटपापर्यंत या कायद्यात सोपेपणा आणण्याची आवश्यकता आ...
लाईव्हमध्ये या तरुणाने प्रेयसीच्या घराच्यांवरही आरोप केले आहेत. लाईव्ह पाहून अनेक ओळखीच्या लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, परंतू त्याने त्यांचे ऐकले नाही. उत्तर प्रदेशच्या महारजगंज जिल्ह्यात एका तरुणाने आपल्या फेसबुकवर लाईव्ह करत लाकूड, फरशा कापतात त्या ग्राईंडरने गळा कापून आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती ...
मुंबई : "लोकमान्य टिळकांपासून ते वीर सावरकरांपर्यंत, सरदार पटेलांपासून ते नेताजी सुभाषचंद्र बोसांपर्यंत , भगतसिंगांपासून ते चाफेकर बंधूंपर्यंत सगळ्यांना एकजात स्वातंत्र्यलढ्यातील भिकारी असे संबोधणाऱ्यांची गांजाची नशा बाळासाहेब ठाकरे यांनी एका दमात उतरवून त्यांना पाच फूट जमिनीत गाडले असते." बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्य...
१०० वर्षांच्या इतिहासासह दिमाखदारपणे उभा आहे गेटवे ऑफ इंडिया. दक्षिण मुंबईतील समुद्रकिना-याजवळ असलेल्या गेटवे ऑफ इंडियाचं अस्तित्व मात्र आता धोक्यात आलंय. गेटवे ऑफ इंडिया हे भारतातील माया शहर मुंबईतील एक ऐतिहासिक प्रवेशद्वार आहे. विसाव्या शतकात इंग्लंडचे प्रिन्स जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांच्या भारत भेटीदरम्यान, त्यांच...
शेती औजारे बनविणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील सुप्रसिध्द पॉप्युलर स्टील वर्कस् या कंपनीचे चेअरमन दिलीपराव केशवराव जाधव यांचे गुरुवारी दुपारी अल्पशा आजाराने वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. कोल्हापूर : शेती औजारे बनविणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील सुप्रसिध्द पॉप्युलर स्टील वर्कस् या कंपनीचे चेअरमन दिलीपराव केशवराव जाधव य...
रांची : मागील अनेक वर्ष भारतीय क्रिकेटचा आयकॉन म्हणून महेंद्रसिंग धोनी ओळखला जातो. भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांत मानाचे स्थान धोनीनं पटकावलं आहे. त्यानं अविश्वसनीय कामगिरी करून झारखंड राज्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नकाशावर वेगळी ओळख दिली. त्याच्या या किर्तीचा गौरव म्हणून झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनने येथील स...
शहरातील अतिधोकादायक इमारतींवर येत्या १५ दिवसांमध्ये कारवाई करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला असतानाच, मुंब्रा परिसरात अनधिकृत इमारतींचे पेवच फुटल्याचे महापालिकेच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. शहरातील अतिधोकादायक इमारतींवर येत्या १५ दिवसांमध्ये कारवाई करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला असतानाच, मुंब्रा परिसरात...
अहमदनगर दक्षिण जिल्ह्याची जीवनदायी असलेल्या मुळा धरणात मच्छीमारांकडून मासेमारीसाठी करण्यात येणाऱ्या जिलेटिनच्या स्फोटामुळे धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे. मुळा धरणामध्ये कमी वेळात जास्त मासे मिळवण्यासाठी अनेक वर्षापासून जिलेटिनचा स्फोट करून मच्छीमारी केली जात आहे. त्यामुळे धरणातील पाणी विषारी होण्याची शक्यता निर्माण झा...
जळगाव : मू. जे. महाविद्यालयात मुकेश सपकाळे या विद्यार्थ्याचा भरदिवसा खून झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालय परिसरात टवाळखोरी करणारे तसेच उपद्रवी ठरलेल्या ३० तरुणांवर गुरुवारी पोलिसांनी कारवाईचा दंडूका उगारला. शहर व जिल्हा पेठ पोलिसांनी संयुक्तरित्या बाहेती महाविद्यालयाच्या परिसरात मोहीम राबविली. मुकेश सपकाळ...
लाल चोच व पिसावर निळा, लाल, पिवळा असा पट्टा गळ्याखाली पिवळसर ऑरेंज रंग. बऱ्याच संख्येत हजर होते. त्यांच्या जोडीला डार्क ब्रेस्टेड फिंच, चिमणीपेक्षा थोडा मोठा, रेड व्हेंटेड बुलबुल, ओरिएण्टल टर्टल डव्ह, शिवाय बाजूच्या फुलझाडांवर सन बर्डची जोडी येत जात होतीच. पक्ष्यांची येथील वर्दळ कमी झाल्यावर आम्ही हॅण्डमेड पेपरच्या शे...
IND vs SA 3rd Test Day 2: भारताचा (India) नियमित कसोटी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी क्रिकेटमधील 100 वा झेल घेऊन देशाच्या एलिट क्षेत्ररक्षकांच्या यादीत सामील झाला. कोहलीने तिसर्या केपटाउन (Cape Town) कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेची (South Africa) महत्त्वपूर्ण भागीदारी तोडण्यासाठी अप्रतिम झेल घेतला...
सरकारसत्ता ऑनलाइन टीम - भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी काल विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. विरोधी पक्षानं आणलेल्या 293 प्रस्तावावर बोलताना त्यांनी याबाबत भाष्य केलं. कोरोना संकटाच्या स्थितीत झालेला भ्रष्टाचार, राज्यातील ...
विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड. विविध माध्यमांद्वारे शिक्षण देण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न. औरंगाबाद : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शाळा सुरू करणे शक्य नाही. त्याचप्रमाणे त्यांचे शैक्षणिक वर्ष सुद्धा वाया जाता कामा नये, ई-संवादाच्या माध्यमांचा प्रभावी वापर करून शिक्षण द...
दोन महिने उशीरा काश्मिरला लोकनियुक्त सरकार मिळाले असले, तरी लोकांनी खरेच असे सरकार मागितले होते काय? निदान हे सरकार स्थापन झाल्यावर होणारा कारभार बघता, असा प्रश्न विचारणे भाग झाले आहे. कारण निवडणूकीचे निकाल लागल्यानंतर त्या सरकारची स्थापना व्हायला दोन महिन्याचा कालावधी खर्च झाला आहे. कित्येक तासांची खलबते उरकण्यात आलेल...
मुंबई :- विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडी सरकारनं आज आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्ष भाजपाने बहिष्कार टाकला. 'सरकारमधील पक्षांमध्ये आपसातच सुसंवाद नाही. ते बोलतात एक आणि करतात एक. आधी त्यांनी आपसात संवाद साधावा. मग आम्हाला चहापानासाठी व सुसंवादासाठी बोलवावे, असा ...
आक्रोश लाँग मार्च काढण्याचा आमदार संजय केळकर यांचा इशारा\nHomeआक्रोश लाँग मार्च काढण्याचा आमदार संजय केळकर यांचा इशारा\nठाण्यातील मानपाडा येथील एक्मे दोस्ती आणि अन्य ठिकाणी असलेल्या इमारतीत बाधित लोकांना राहण्यास जागा देण्यात आली आहे. परंतु या लोकांना ठाणे महानगर पालिकेमार्फत कोणत्याही सोयी सुविधा देण्यात येत नसल्याची ...
एमपीसी न्यूज - मोबाईल वितरक असल्याचे भासवून एका व्यक्तीने पिंपरी येथील एका मोबाईल दुकानदाराकडून लाखो रुपये घेतले. सुरुवातील काही मोबाईल फोन पुरवले. त्यानंतर मात्र 20 लाख 35 हजार रुपये घेऊन मोबाईल पुरविण्यास नकार दिला. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखलक करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर 2020 ते 18 जुलै 2021 या कालावधीत घडला...
तांदळापासून बनवलेली साधी इडली तुम्ही खाल्ली असेलच, पण जर तुम्हाला काही नवीन ट्राय करायचं असेल तर तुम्ही बटाट्याची इडली ट्राय करू शकता. ते बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घ्या. 1 उकडलेला बटाटा, 1 वाटी रवा, 1 टीस्पून चणाडाळ, 1/2 कप दही, 1/2 टीस्पून मोहरी, 1/2 टीस्पून जिरे आणि चिमूटभर हिंग. 7-8 कढीपत्ता, 2 चमचे चिरलेली कोथि...
देवांची वंशावळ गुंतागुंतीची आहे. सर्वच पुरातन ग्रीक आणि रोमन लोकांचा विश्वास होता असे एकसमान गोष्ट नव्हती. एक कवी थेट दुसर्या गोष्टीशी खोटे बोलू शकतो. उद्रेक करण्याच्या बाबतीत काय घडते आहे किंवा उर्वरित गोष्टींमध्ये काहीतरी विरोधाभास होत आहे असे म्हणता येणार नाही. आपण निराशा मध्ये आपले हात अप देऊ नये, तरी. वंशावळीशी स...
चांदवड : मानवी हिताचे संशोधनाचे प्रश्न आपल्या हृदयात निर्माण व्हावे, देश व समाज याला लक्ष्य मानून आपण सर्जनशील होणं हे येणाoया काळात महत्त्वाचे आहे. चांदवड : मानवी हिताचे संशोधनाचे प्रश्न आपल्या हृदयात निर्माण व्हावे, देश व समाज याला लक्ष्य मानून आपण सर्जनशील होणं हे येणाoया काळात महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन जळगाव वि...
नक्की खरा फोटो कोणता...?\nBy टिम बोलभिडू Last updated Nov 5, 2020\nअन्वय नाईक यांच्या आत्महत्येसंदर्भात काल अर्णब गोस्वामी यांनी पोलीसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. भारतीय जनता पक्षाने ही तर आणिबाणी म्हणतं शिवसेनेला लक्ष केलं.\nदोन वर्षांपूर्वीची केस रिओपन करण्यामागचे कार...
नववधूंना पैसा दिले जात आहे ह्याची प्रत्येकजण सवय आहे. परंतु आपण लिफाफ्यामध्ये क्षुल्लक बिले नसावीत, परंतु मूळ काहीतरी बनवायचे असल्यास, आपण लग्नाने पैसे देऊन स्वतः ला भेटवस्तू देऊ शकता. हे होऊ शकतेः - पैसे झाड; - चित्र; - कार्पेट आणि बरेच काही. आणि नव्याने विवाहित दांपत्यासाठी पैशाने भेट देण्याची व्यवस्था कशी करावी हे ...
बिबवेवाडी : जीएसटी लागू झाल्यावर व्यवसाय करणे आणखी सोयीस्कर होईल. हा कायदा देशाच्या प्रगतीमधील मोठे पाऊल ठरेल, असे मत खासदार अनिल शिरोळे यांनी व्यक्त केले. बिबवेवाडी येथे इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट्स आॅफ इंडिया यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 'जीएसटी सहायता डेस्क'च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जीएसटीबाबत...
असंघटित कामगार दिवसाला १० ते १४ तास काम करतात. कोणत्याही सोयी-सुविधा आणि सवलती नाहीत. नोकरीची हमी किंवा कसलीही सुरक्षितता नाही, नियमितपणे काम असे ठरलेले नाही, कामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास नुकसानभरपाई नाही, भविष्य निर्वाह निधी आणि विमा पॉलिसीचा प्रश्न येतच नाही, त्याचप्रमाणे काही आजार झाल्यास मालकवर्गाकडून नुकसानभरपाई ...
रेडिएशन थेरपी (Radiation Therapy) ही कर्करोग आणि साधारण ट्युमरच्या उपचारासाठी एक महत्त्वाची उपचारपद्धती आहे. तसेच इतर आजार जसे ट्रायजेमिनल न्युरॉल्जिया (चेहऱ्याच्या नसेची जीवघेणी कळ), फिट येणे, पार्किन्सन अशा आजारांमध्येदेखील रेडिएशन थेरपी महत्त्वाची उपचारपद्धती आहे. तरी रेडिएशन थेरपीला गैरसमजांची मोठी किनार आहे. त्य...
नाशिकरोडला १५ हजार मूर्ती दान! नाशिकरोड प्रतिनिधी : मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत नाशिकरोड परिसरामध्ये रविवारी मोठ्या भक्तिभावाने लाडक्या श्री गणरायाचे विसर्जन करण्यात आले. दिवसभरात सुमारे १५ हजार घरगुती व सार्वजनिक मंडळाच्या मूर्ती दान करून संकलित करण्यात आल्या. महापालिका आणि पो...
नवी दिल्ली : आर्थिक मंदीमुळे देशातील औद्योगिक उत्पादनात मोठी घट झाली असून, औद्योगिक निर्देशांक ४. ३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. सात वर्षांत प्रथमच असे घडले आहे. सांख्यिकी कार्यालयाच्या माहितीमुळे औद्योगिक स्थिती चिंताजनक असल्याचे उघड झाले आहे. सप्टेंबरमध्ये कोळसा, पोलाद उत्पादन, वीजनिर्मिती, तसेच अन्य उत्पादनात ही घट ...
मणक्याला झालेल्या दुखापतीमुळे विश्वचषकाबाहेर पडलेला ब्राझीलचा सुपरस्टार नेयमार याचे आपल्या देशाला विश्वचषक जिंकून देण्याचे मनसुबे अपुरे राहणार आहेत. साओ पाऊलो : मणक्याला झालेल्या दुखापतीमुळे विश्वचषकाबाहेर पडलेला ब्राझीलचा सुपरस्टार नेयमार याचे आपल्या देशाला विश्वचषक जिंकून देण्याचे मनसुबे अपुरे राहणार आहेत. असे असले ...
कमी प्रतीचा धान स्थानिक व्यापारी किंवा शेतकऱ्यांना हाताशी धरून जिल्ह्यातील खरेदीविक्री संघाकडे खपविण्याचा प्रयत्न करण्यात आल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी दिले. 'परराज्यातील कमी प्रतीचा धान चंद्रपूर व गडचिरोली भागात विक्रीस येत आहे. हा धान स्थानि...
मुंबई विद्यापीठाच्या लॉ शाखेच्या एलएलबी आणि एलएलएम प्रवेशासाठी घेण्यात येणारी प्रवेशपरीक्षा एकाच दिवशी येत असल्याने अनेक दिवसांपासून याविषयी वाद सुरू होता. त्यामुळे लवकरात लवकर ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. दरम्यान विद्यार्थ्यांची मागणी मान्य झाली असून येत्या १५ जून २०१८ रोजी होणारी ए...
Rajan Teli Kankavli Sindhdurug- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात विभागीय सहनिबंधक यांनी दिलेल्या नोटीसीमध्ये पूर्वीचे मतदार ठराव कायम राहतील अशी सूचना केली आहे . याला आमचा आक्षेप आहे. ते ठराव ज्यावेळी घेतले त्यावेळची आणि आताची स्थिती वेगळी आहे. त्यामुळे याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून आवश्यकता भासल्यास त्य...
लोणंद/सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - मार्केटिंग कंपनीत पैसे गुंतवल्यावर पैशाला जादा व्याज व पैसे दामदुप्पट करुन देण्याचे आमिष दाखवून महिलेची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सीमा सुनील धनावडे यांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी फलटण, पुणे येथील तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आह...
शिर्डी : साईबाबांना आज दिल्लीतील एका भाविकाने सुवर्णमंडित शंख अर्पण केला आहे. या शंखाची किंमत जवळपास पंधरा लक्ष रुपये आहे. शिर्डी : साईबाबांना आज दिल्लीतील एका भाविकाने सुवर्णमंडित शंख अर्पण केला आहे. या शंखाची किंमत जवळपास पंधरा लक्ष रुपये आहे. रक्षी शर्मा, दिल्ली असे या भाविकांचे नाव आहे. साईबाबा संस्थानकडील एका पा...
आत्महत्यांमध्ये तब्बल दहा टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट झाले असतानाच, महाराष्ट्रामध्ये सर्वाधित आत्महत्या झाल्याचेही 'नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरो'च्या आकडेवारीनुसार पुरते स्पष्ट झाले आहे. कोव्हिडमुळे सर्व स्थिती-परिस्थिती तीव्र झाली आणि त्याचा फटका म्हणून हे प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्याचे निरीक्षण मनोविकारतज्ज्ञांनी नोंद...
मंचर शहराच्या भरवस्तीत बिबट्या सोमवारी ( दि. १४) रात्री बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. मंचर शहर भाजप कार्यकर्त्यांनी आणि वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्या दिसलेल्या ठिकाणाची पाहणी करून प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. पुणे : मंचर शहराच्या भरवस्तीत बिबट्या सोमवारी ( दि. १४) ...
एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा ते कार्ला फाटा दरम्यान काही ठिकाणी लहान मोठ्या आकाराचे खड्डे पडलेले असताना ते बुजविण्याकडे शासकीय यंत्रणांचे पुर्णतः दुलर्क्ष झाल्याने हे खड्डे अपघाताला निमंत्रण ठरु लागले आहेत. पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील आयआरबी कंपनीचा टोल वसुलीचा व देखभाल दुरुस्तीचा ठेका ...
मुंबई आणि पुणे संघाच्या संयुक्त अध्यक्षांनी साथीच्या आजाराशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी वेबिनारचे आयोजन केले होते. मुंबईचे विभागाचे अध्यक्ष विनू पिल्लई आणि पुणे विभागाचे अध्यक्ष अभिजित पुरी यांनी विविध आयटी आणि आयटीएस कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेबिनारमध्ये आमंत्रित केले होते. ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जग झ...
नागपूर : गेल्या २५ वर्षांपासून स्वायत्तता प्राप्त करण्याच्या प्रयत्नात असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अर्थात शासकीय विज्ञान संस्थेची प्रतीक्षा संपण्याची आशा निर्माण झाली आहे. हा दर्जा देण्यापूर्वी विद्यापीठ अनुदान आयाेगाच्या (यूजीसी) पथकाने संस्थेचा अभ्यास दाैरा पूर्ण केला आहे. शनिवारी पथकाचा दाैरा आटाेपला. काही दिवसा...
स्थैर्य, सातारा, दि. ०९ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुचाकीवर एका व्यक्तीलाच बसण्याची परवानगी असताना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचा भंग करून डबलसीट प्रवास करणाऱ्या दुचाकी चालकांवर शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी मंगळवारी धडक कारवाई केली. मंगळवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जुना आरटीओ चौकात...
Oct 7, 2020 Oct 7, 2020 ReadJalgaonLeave a Comment on एरंडोलात बँक ऑफ बडोदा शाखेचा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने बँक शाखा बंद! एरंडोल प्रतिनिधी :: > एरंडोल शहरातील बँक ऑफ बडोदा च्या शाखेचे आठ पैकी पाच कर्मचारी कोरोना बाधित आढळून आल्याच्या कारणावरून बँक शाखेचे कामकाज 5 ऑक्टोबर 2020 पासून बंद ठेवण्यात आले आहे. एरंडोल...
भोज्य, मस्य, चोष्य, लेह्य व पेय असे आहाराचे पाच भाग मानले जात. भोज्य म्हणजे भात, डाळ, भाजी यासारखे पदार्थ, मस्य म्हणजे लाडू, मोदक यासारखे पदार्थ, हे दोन्ही पकारचे पदार्थ चावून तोंडात घोळवून मग गिळण्याचे असत. चोष्य म्हणजे उसासारखे चोखून खाण्याचे पदार्थ, लेह्य म्हणजे चाटून खाण्यासारखे चटणी लोणच्यासारखे पदार्थ आणि पेय म्ह...
रायगड जिल्हा हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला. या विधानसभा निवडणुकीत शेकापला आपला परंपरागत बालेकिल्ला राखण्यात जेमतेम यश आले आहे. यंदाच्या निवडणुकीत शेकापचा एक आमदार कमी झाला तर शिवसेनेचा एक आमदार वाढला आहे. रायगड जिल्हा हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला. या विधानसभा निवडणुकीत शेकापला आपला परंपरागत बालेकिल्ला राख...
मुंबई, 30 सप्टेंबर : लहान मुलं कधी काय करतील याचा नेम नाही. काही झालं की देवबाप्पाकडे गाऱ्हाणं मांडणाऱ्या या चिमुकल्यांनी आता चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेच आपली समस्या मांडली आहे. ही समस्यासुद्धा अशी की जी वाचून आपल्याला हसू येतं. पण या चिमुकल्यांचा निरागसपणा, त्यांचा क्युटनेस काळजाला भिडतो. या चिमुकल्यांनी चक्क आ...
मी आकाश कंदिल बनवतो, त्याची गोष्टं.. । काय वाटेल ते........ गेली कित्येक वर्ष झाली , घरी मुलींना सांगत असतो की लहान असतांना आम्ही कसे आकाश कंदील बनवायचो... आणि कसा जास्तीत जास्त उंच लावायचा प्रयत्न करायचो ते. आमचं घर दोन मजली होतं. वरच्या मजल्यावर उंच बांबू लावून त्यावर आकाश कंदील लावला जायचा. या वेळी मात्र ठरवून टाकलं...
रत्नागिरी/प्रतिनिधी :- यावर्षी पाऊस उशीरा आला असला तरीही जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात तीन महिन्यात पडणाऱ्या पावसाचा कोटा आत्ताच पूर्ण केला आहे. जिल्ह्यात सुमारे ६० लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. मंडणगड तालुक्याने आपला चार महिन्यांचा पावसाचा कोटा आत्ताच पूर्ण केला आहे. तेथे ३९१४ मिलीमीटर पावसाची नोंद ...
'मिशन महाराष्ट्र'चा नारा देत विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी राज्यात डेरेदाखल झालेल्या भाजपच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील 'टीम मोदी'ला स्थानिक प्रश्न व सकारात्मक प्रचाराच्या जोरावर प्रत्युत्तर देण्याची शिवसेनेची रणनीती असणार आहे. 'मिशन महाराष्ट्र'चा नारा देत विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी राज्यात डेरेदाखल झालेल्या भाजपच्...
मुंबईः पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे वादात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्याच्या राजीनाम्यावर काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले ...