text
large_string
शहरात बनावट दारुचा (wine) कारखाना कार्यरत आहे. याबाबत पोलिस (police) प्रशासन अनभिज्ञ असल्याने. या प्रकाराकडे जिल्हा पोलिस अधिक्षकांनी लक्ष घालत कायद्याचा सक्त वापर करुन सदर गुन्ह्यांमध्ये आळा घालुन भुसावळकरांच्या मनातील भिती दुर करावी व पोलिसांविषयी सन्मान दृढ करावा असे पत्र आ. संजय सावकरे (Mla sanjay savkare) यांनी जि...
'मसान'मधील साध्यासुध्या मुलापासूनची ते उरीमधील धाडसी जवानापर्यंत विकी कौशलची प्रत्येक व्यक्तिरेखा रसिकांनी डोक्यावर घेतली आहे. आजच्या घडीला विकीचं फिमेल फॅन फॉलोईंगही जबरदस्त आहे. पण विकीची नजर मात्र वेगळीकडेच आहे. रिअल लाईफमध्ये वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत रोमान्स करणा-या विकीची रिअल लाईफ 'लेडी लव्ह' आहे हरलीन सेठी. वि...
एचआयव्हीची बाधा होण्याचे प्रमाण कमी व्हावे याकरिता राज्यभरात जनजागृतीचे विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. मुंबई - एचआयव्हीची बाधा होण्याचे प्रमाण कमी व्हावे याकरिता राज्यभरात जनजागृतीचे विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. तरीही १५ ते ३५ वयोगटातील व्यक्तींना एचआयव्हीची बाधा होण्याचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. शिवाय, ए...
३. एकतंतुक अ. अवताडित ब. उट्टंकित (१) केवळ आधारस्वर व लयदर्शक (२) गीतिवादक (अ) ग्रीवाहीन दंड ( अ१) पडदे नसलेली वीणा (अ२) पडदे असलेली वीणा (ब) ग्रीवायुक्त दंड (ब१) पडदे नसलेली ( ब२) पडदे असलेली क. गजाने वाजवली जाणारी (१) सुलटी धरली जाणारी (अ) पडदे नसलेली (ब) पडदे असलेली (२) उलटी धरली जाणारी १. अवमार्जित तंतुवाद्ये काही ...
नवी दिल्ली : संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यातच आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावात इशारा दिला आहे. आफ्रिका, पूर्व युरोप, लॅटीन अमेरिका आणि आशियाखंडातील काही देशांमध्ये कोरोनाग्रस्तांची वाढती आकडेवारी चिंतेचा विषय असल्याचे मत आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी व्यक्...
मडगाव, ८ जानेवारी (वार्ता. ) - रेल्वे सुरक्षा दलाने ८ जानेवारी या दिवशी मडगाव येथील 'ई. एस्. आय. ' रुग्णालयाजवळ 'फातिमा टुर्स अँड ट्रॅव्हल्स' येथे छापा टाकून रेल्वे तिकिटाचा काळाबाजार उघडकीस आणला. रेल्वे प्रवाशांना रेल्वेचे 'ऑनलाईन' तिकीट काढण्यासाठी संकेतस्थळावर गेल्यावर तिकीट उपलब्ध नसल्याचे लक्षात येते; मात्र बहुते...
मालाड पश्चिम मुंबई येथील भुजाले तलाव मागिल अनेक वर्षांपासून अत्यंत घानीच्या वातावरणात होता. या तलावात कचरा, दारुच्या मोकळ्या बाटल्या व इतर टाकाऊ वस्तूंचा खच होता. आजुबाजुच्या परिसरातील असंख्य नागरिकांनी या बाबतची तक्रार स्थानिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधीकाऱ्यांना केली होती. यानुसार मनसे ने वेळोवेळी याचा पाठपु...
यामध्ये 32MP सेल्फी कॅमेरा असलेले अनेक स्मार्टफोन्स बाजारात आहेत. जाणून घेऊया कोणकोणते आहेत ते स्मार्टफोन्सः याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात 64MP चा प्रायमरी, 12MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 5MP चा डेप्थ सेंसर आणि 5MP चा मॅक्रो सेंसर दिला गेला आहे. याच्या पुढील बाजूस 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा ...
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) ने कार सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लिप विकल्याबद्दल शीर्ष ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर कारवाई केली आहे. यामध्ये Amazon, Flipkart, Meesho, Snapdeal आणि ShopClues यांचा समावेश आहे. ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या विरोधात ही उत्पादने या प्लॅटफॉर्मवर विकली जात आहेत. या सेलकडे रस्ते वाहतूक आणि...
मुंबई : राज्यात आज दिवसभरात २१०० नवीन रुग्ण आढळले असून आनंदाची गोष्ट म्हणजे आज सुमारे १२०० आसपास रुग्ण बरे होऊ घरी गेले आहेत. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ही ३७१५८ झाली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. आज राज्याच्या जनतेशी फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून ते बोलत होते. यावेळी राजेश टोपे यांन...
श्रीगोंदा एलआयसी शाखेच्या ६५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच प्रतिभा सर्जेराव खामकर या महिलेची निवड एम. डी. आर. टी. च्या सर्वोच्च पुरस्कारासाठी झाली आहे. अमेरिका या ठिकाणी होणाऱ्या जागतिक विमा परिषदेसाठी उपस्थित राहण्यासाठी त्या पात्र झाल्या आहेत. प्रतिभा खामकर या उच्चविद्याविभूषित असतानाही नोकरीच्या पाठीमागे न धावता एलआय...
नाशिक मधील बाईक चोर बंटी बबलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरलेली दुचाकी देखील हस्तगत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दोन्ही बंटी आणि बबली महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. प्रेयसी बरोबर मौजमजेसाठी यातील संशयित तरुण हा दुचाकी चोरत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. भद्रकाली गुन्हेशोध पथकाकडून या तरुणाला आणि...
जंगले, meadows मध्ये roadsides आणि clearings त्यांच्या रासायनिक गवत अनाधिकृत व उत्स्फूर्त मध्ये अद्वितीय देखावा मध्ये न भरणारा पण वाढत आहे. औषधी गुणधर्म व या नैसर्गिक डॉक्टरांची contraindications अपुरी आहेत. त्यात उपयुक्तता तो अगदी मुले उपचार मध्ये, भीती न लागू आहे की खूप. बहुतांश घटनांमध्ये, अनाधिकृत व उत्स्फूर्त फक्त...
'QED सस्टेनेबल अर्बन डेव्हलपमेंटस् लिमिटेड' या कंपनीने जुने शिपिंग कंटेनर्स 'री-फर्बिश' करून, म्हणजेच गरजेनुसार त्यांमध्ये नुतनीकरण करून गरजू लोकांना परवडतील अशी तात्पुरती घरे उभी केली आहेत. हा प्रकल्प या कंपनीच्या मार्फत लंडनमध्ये उभारला गेला आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठकाणी सहज हलविता येतील अशी तात्पुरती घरे, शिपिंग ...
भाग्यनगर (तेलंगाणा) - येथे काही ठिकाणी लाडूंपासून श्री गणेशाच्या मूर्ती बनवण्यात आल्या आहेत. (हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते अशा प्रकारच्या अयोग्य कृती करतात ! - संपादक) खैराताबाद येथे ४० फूटांची श्री गणेशाची पंचमुखी मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. या मूर्तीला १ सहस्र १०० किलो लाडूंचा नैवेद्य दाखवण्यात आला आहे.
अकोलाः राज्यातील कचरा कोंडी सोडवण्याच्या उद्देशातून शासनाकडून घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात सातत्याने महापालिका, नगरपालिकांना दिशानिर्देश दिले जात असले तरी प्रत्यक्षात ठोस निर्णयांच्या अंमलबजावणी अभावी कचऱ्याची समस्या कायम असल्याचे चित्र आहे. अकोलाः राज्यातील कचरा कोंडी सोडवण्याच्या उद्देशातून शासनाकडून घनकचरा व्यव...
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. काश्मीरमध्ये पंडितांवर अत्याचार आणि हत्या होत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहेत. काश्मीरमधून हिंदूंच्या पलायनावर भाजप आणि दिल्लीचे मालक गप्प बसले आहेत, असे सामनामध्ये ...
मुसळधार पावसाचा फटका हा रेल्वे वाहतुकीला बसला असून कुर्ला स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक अर्ध्या तासापासून ठप्प झाली आहे. तसेच पावसामुळे कल्याणकडे जाणारी जलद मार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेवरील सायन, कुर्ला रेल्वे स्थानक तसेच हार्बर मार्गावरील कुर्ला-वडाळा स्थानकादरम...
गेल्या ५३ दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी संपामुळे राज्यात निरंकुश, बेकायदेशीर खासगी वाहतूक खुलेआम होत आहे. यामुळे नोव्हेंबर महिन्यात रस्ते अपघातांमध्ये वाढ झाली असून रोज ४० प्रवाशांना अपघातांमध्ये आपला जीव गमवावा लागत आहे. गेल्या ५३ दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी संपामुळे राज्यात निरंकुश, बेकायदेशीर खासगी वाहतूक खुलेआ...
धुळे : कुस्तीखेळ दिवसेंदिवस सुधारत असल्यामुळे आणि कुस्ती स्पर्धेत खेळू नये या कारणावरुन लाकडी दांडकासह काहीतरी घातक शस्त्राने तरुण पहिलवानवर हल्ला केल्याची घटना देवपुरातील नवीन स्मशानभुमीजवळील रस्त्यावर १ जानेवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. शिवीगाळ करीत कुस्ती कसे खेळतो, जीवंत राहशील तेव्हाच खेळशील असे बोलत ...
Rajni Joshi chaturang avaghe paunshe vayaman abn 97 । अवघे पाऊणशे वयमान : ..देठालाही कळू नये । Loksatta\nअवघे पाऊणशे वयमान : ..देठालाही कळू नये\nसंगीत हा माझा श्वास आहे आणि संगीत रंगभूमी हा ध्यास.\nलोकसत्ता टीम । October 26, 2019 12:27 am\n'सतत नवनवे प्रयोग करायला मला आवडतं. सध्या मी पुढच्या पिढीला नाटय़पदांच्या मूळ चा...
मुंबई : बॉलीवूडचे प्रसिद्ध दाम्पत्य दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह आज आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत.आज दोघांनी तिरूपतीचे दर्शन घेऊन लग्नाचा वाढदिवस साजरा केला. आज सकाळी दीपवीर तिरूपती बालाजी मंदिरात पोहोचले. यावेळी रणवीर व दीपिका दोघांचेही कुटुंब त्यांच्यासोबत होते. यादरम्यानचे दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्...
गोपालगंज, 12 जून : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहार राज्यातून ही घटना समोर आली आहे. गंडक नदीच्या दियरा भागात काही जणांनी एका तरुणीची हत्या केली. तसेच हत्येनंतर तिचा चेहरा अॅसिडने जाळण्यात आला. ही घटना मांझा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंगरहा गा...
'तेरे हात में....' हातात हात घालून फिरतायत निक आणि प्रियंका\nHomeLatest Marathi NewsMarathi Entertainment News'तेरे हात में....' हातात हात घालून फिरतायत निक आणि प्रियंका\nप्रियंकाचा विदेशी बॉयफ्रेंड निक आणि त्याचे कुटुंबिय भारतात आल्यापासून त्या दोघांच्या अधिकृत साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आज 18 ऑगस्ट रोजी प्...
रघुवीर यादव यांच्या खास शैलीतल गांण बायोस्कोप या चित्रपटासाठी - chavdi - zagmag\nरघुवीर यादव यांच्या खास शैलीतल गांण बायोस्कोप या चित्रपटासाठी .\nआणखी कुठे काय... रघुवीर यादव यांच्या खास शैलीतल गांण बायोस्कोप या चित्रपटासाठी\nमराठी चित्रपटात अनेक नवीन नवीन प्रयोग होताना दिसत आहे आणि ते प्रयोग खूप वेगळे आणि महत्वाचे म्ह...
अभिनेत्री किरण खेर यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. किरण खेर यांनी ट्विट करत चाहत्यांना याविषयीची माहिती दिली आहे. किरण खेर यांनी २० मार्च रोजी ट्विटरवर आपल्या प्रकृतीबाबतची माहिती दिली. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. त्यांनी कोरोनाची लक्षणं दिसू लागल्यानंतर चाचणी...
गेल्या वर्षी गोव्यातील केरी गावात घडलेल्या व्याघ्र हत्याप्रकरणी एका नागरी संरक्षण अधिका-यासह इतर चौघांवर मंगळवारी राज्याच्या वनविभागाने आरोपपत्र दाखल केले आहे. पणजीगेल्या वर्षी गोव्यातील केरी गावात घडलेल्या व्याघ्र हत्याप्रकरणी एका नागरी संरक्षण अधिका-यासह इतर चौघांवर मंगळवारी राज्याच्या वनविभागाने आरोपपत्र दाखल केले ...
बीड : बीडमधील एका रूग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या सोनाली अंकुश जाधव (२६) हिने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मांजरसुंबा घाट परिसरात एका झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत २६ जुलै रोजी तिचा मृतदेह आढळला. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिने प्रेम प्रकरणातून आत्महत्य...
भडगाव तालुका पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी पत्रकार राजु शेख, सचिव सागर महाजन, उपाध्यक्ष म्हणून भातखंड्याचे संजय पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार पी. बी. मोरे होते. निवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्...
भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगला क्रिकेटच्या मैदानावर षटकार किंग या नावाने ओळखले जाते. त्याला ही ओळख टी२० विश्वचषकात स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ६ षटकार मारल्यानंतर मिळाली होती. याबद्दल युवराजने खुलासा केला की, इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्र्यू फ्लिंटॉफच्या धमकीनंतर त्याने पुढच्या षटकात ६ षटकार ठोक...
राज्य शासनामार्फत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला दि. १ आणि २ जून २०२३ रोजी रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा प्रेरणा देणारा हा दिवस असून त्यानिमित्त राज्यात वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांवर शिववंदना, ...
शेतकरी आत्महत्याची २३ प्रकरणे मदतीसाठी पात्र! अकोला : शेतकरी आत्महत्या प्रकरणात तातडीची मदत देण्यासंदर्भात जिल्हास्तरीय समितीची बैठक शुक्रवार, २७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याची २३ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली असून, सात शेतकरी आत्महत्याची प्रकरणे मदतीसाठ...
कचरा गाडय़ांवर नजर ठेवण्यासाठी १५ कोटींचा कचरा! होण्याची शाश्वती असा सर्वसाधारण समज असतो व तशी अपेक्षाही असते. याच गृहितकानुसार मुंबई महापालिकेने रस्त्यावरील कचरा उचलण्याचे काम खासगी कंपन्यांनी दिले. पण आता या खासगी कचरा गाडय़ा कचरा नीट उचलतात की नाही यावर नजर ठेवण्यासाठी पैसे खर्च करण्याची वेळ आली आहे. 'जीपीएस' तंत्रज...
मुंबई, दि. २२ (पीसीबी) - कोरोना साथीत खासगी रुग्णालयांना चाप लावण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सरकारने एक मोठा निर्णय केला. राज्यात एकीकडे करोनाचे रुग्ण वाढत असताना काही खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना भरमसाट बिलं देऊन लूटमार केल्या जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर राज्य सरकारने खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के ...
भारतातल्या जवळपास सगळ्या शेतकऱ्यांना इंग्रजी भाषेतले काही शब्द नक्की माहित असतील. स्वामिनाथन रिपोर्ट किंवा स्वामिनाथन कमिशन. आणि या आयोगाने, अहवालाने केलेली शिफारस तर त्यांना तोंडपाठ असेलः किमान आधारभूत मूल्य म्हणजेच हमीभाव = लागवडीच्या एकूण खर्चाच्या दीडपट (सी२+५०%). सरकार दरबारी, प्रशासकीय यंत्रणेत आणि खासकरून विज्ञा...
येत्या ९ एप्रिलपासून इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्स हा संघ १० एप्रिलला ३ वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्जशी पहिला सामना खेळणार आहे. मात्र हा हंगाम सुरु होण्याआधीच त्यांचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्याने या हंगामाला मुकणार आहे. त्यामुळे यंदाच्य...
अमरावतीः खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दोन दिवसांपूर्वी मातोश्री बाहेर हनुमान चालीसाचे चालिसा पठण करण्याचा इशारा दिला होता. याप्रकरणावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. अमरावतीमध्ये आज शिवसैनिकांनी (Shivsena) आमदार रवी राणा यांच्या घरासमोर मोर्चा काढून त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्त...
इस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी पूरग्रस्तांच्या प्रश्नांवर इस्लामपूर येथे मोेर्चा काढला. या मोर्चात भाजपचे माजी आमदार शिवाजीराव नाईक, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील सहभागी होते. त्यामुळे लोकसभेला हातकणंगले मतदारसंघात शेट्टी भाजपच्या पाठिंब्यावर उमेदवार असतील, असे बोलले जात आहे. ...
अँड्रॉयड 11 FunTouch OS 11 वर बेस्ड असलेल्या या फोनमध्ये ६. ५१ इंचाचा एचडी प्लस दिला आहे. याची स्क्रीन रिजॉल्यूशन 720x1600 पिक्सल आहे. फोनमध्ये Snapdragon 439 SoC प्रोसेसर दिला आहे. या फोनला ३ जीबी रॅम सोबत लाँच केले आहे. याचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते. या फोनमध्ये Bluetooth 4. 2, GPS, FM Ra...
पोलिसनामा ऑनलाईन - गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगाबादच्या नामांतरणावरून रान पेटलं आहे. भाजपाने (BJP) औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यात यावं यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. तर मनसेनेही याबाबत महाराष्ट्र सरकारला २६ जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. यातच मुख्यमंत्रिपदावर खुद्द शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असताना...
भाऊ. . . राखी मिळाली का रे तुला? नागपूर : आपल्या माहेरापासून फार लांबवर असलेल्या बहिणींना रक्षाबंधनाच्या पर्वावर येणे जमले नाही म्हणून अनेकींनी आपल्या भावाला पोस्टाने राखी पाठविल्या आहेत. पोस्टाने पाठविलेली राखी म्हणजे परंपरेचा केवळ दंडक नव्हे तर तिच्या मनातील आपल्या भावाविषयी असलेले अविरल, निग्रही अन् निःस्पृह असे प्...
समर्थन - जिआनजिन गेटोर प्रेसिजन मोल्ड कं, लि. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी कोणत्या समस्या सोडवू शकतो? बाओस्टीलसह संयुक्तपणे विकसित केलेली "क्विक क्युरिंग" प्रक्रिया मूळ वेल्डिंग आणि रिवेटिंग प्रक्रियेची जागा घेते, जी नवीन उर्जा वाहनांच्या ड्रायव्हिंग मोटरचे एनव्हीएच आणि लोह नुकसान कमी करते आणि कार्यक्षमता सुधारते; एकाच लो...
अडगाव बु (गणेश बूटे)- स्थानिक अडगाव बु! येथे सध्या कोरोणा विषाणुमुळे सरकारने कटिबद्द राहून जनतेला स्वताःआरोग्याची काळजी घ्या! घरात राहा बाहेर निघु नका अशा अनेक उपाय योजना सरकार कडुन राबवण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने माजी आमदार जगन्नाथजी ढोणे यांच्या सेवाभार्वार्थ प्रियदर्शणी ग्रामीण व आदिवाशी उत्कर्ष फाऊंडेशनच्या वतीन...
गोरगरिबांच्या तोंडचा घास पळविण्याचे पाप या सरकारने केले आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. नवी मुंबई : महागाई कमी करू, महिलांना सुरक्षा देऊ, रोजगारनिर्मिती, बेरोजगारी कमी करू आदी मुद्दे या सरकारने निवडणूक काळात मांडून जनतेसमोर एक वेगळे चित्र निर्माण केले होते. गोरगरिबांच्या त...
'कधी सेवेनिमित्त रात्री जागरण करावे लागते. रात्रीचे जेवण लवकर झाल्याने जागरण झाल्यावर भूक लागते. अशा वेळी शेव, चिवडा यांसारखे फराळाचे पदार्थ खाऊ नका. जागरण होते तेव्हा पोटामध्ये पित्त वाढलेले असते. अशा वेळी फराळाचे तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्ल्याने पित्ताचा भडका उडेल. शरीर स्वतःला सुस्थितीत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत ...
१२ वैवाहिकपर्व. ] १ आदिपर्व. मी म्हणतों असा पूर्वीचा देवसंकेत नसेल, तर म्हटकें, "हे महर्षे, असला चमश्कार दाखविणें हें या मृत्युलोकीं केवळ तुझ्या अनुष्टानाने असली आपणांसारख्या समर्थाला सहज साध्य आहे ! " चंद्रसूर्याप्रमाणे तेजस्वी व कोसोंगणती अंगाचा व्यास म्हणतातः- पूर्वी एका तपोवनांत सुगंध पसरणारी दिव्य कन्या निर्माण झा...
कोनगाव (भिवंडी) येथे हिंदुत्वाचा हुंकार ! कल्याण, ९ जानेवारी (वार्ता. ) - अनेक आक्रमकांच्या सत्तेमुळे काही काळ हिंदुत्वाची विचारधारा दाबली गेली असली, तरी आज स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी हिंदूंनी हिंदु राष्ट्राची मागणी एकमुखाने केली पाहिजे, यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे, असे वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे श्र...
माधान प्रकरण, रज २ रा. (I, अतींद्रिय शान, नीतिपय आदिकरून दैवी गुणांचा उदय दिसूं झाला. या सहा वर्षात मधून मधून यांनी चार दोन दिवसांकरितां बानासही जात असावें. पुढे शके १८१२ त ( इ० स० ११८९ च्या रंभी ) यांना माघानास येण्यास एक कारण घडले. यांचे चुलते रघुजी रांची पत्नि सौ० मुक्ताबाई ही फार अत्यवस्थ झाली होती. तिच्या भेटी गरि...
शेताला रस्ता असणे फार गरजेचे असते. शेतमाल बाहेर काढणे, शेतात जाण्यासाठी तसेच यंत्रांचे ने आण करण्यासाठी रस्ता हा आवश्यक असतो. राज्यातील गावागावात शेतरस्ते, पानंद रस्ते तयार करण्यासाठी मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पानंद रस्ते योजना राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अ...
'हम गरीब हुए तो क्या हुआ दिल से अमीर है' असं म्हणत दगडू या भूमिकेतून प्रथमेश सगळ्यांसमोर आला आणि सगळ्यांचा लाडका सुद्धा झाला. याआधी बालक पालक मधून देखील प्रथमेशने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता, पण टाईमपासचा बिनधास्त, टपोरी आणि प्रेमळ दगडू ने त्याला विशेष ओळख मिळवून दिली. त्यानंतर 'दील से अमीर' असलेल्या दगडूने लागोपाठ...
इंग्रजी भाषेच्या साहाय्यानें मराठी वाङ्मयास अनेक अपूर्व लाभ झाले आहेत यांत शंका नाहीं, परंतु त्याबरोबरच इंग्रज लोकांस ज्या विषयाचें महत्त्व अधिक पण हिंदुस्थानास कमी अशाहि विषयांचा जुलूम थोड्याबहुत अशांनी मराठीस सोसावा लागला आहे. आज साऱ्या जगाची राजकीय, सामाजिक, धार्मिक व आर्थिक सूत्रे युरोपखंडांतून हालत आहेत हें खरें;...
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या कारवाईत आतापर्यंत 13 अतिरेकी ठार झाले आहेत. जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना सैन्याने सोमवारी ठार केले. त्याचबरोबर 28 मे पासून सुरू झालेली घुसखोरी रोखण्याच्या मोहिमेत आतापर्य...
आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून मुंबई-आग्रा महामार्गावरील चंदनपुरी शिवारातील हॉटेल ग्रॅंड सविता व महामार्गावरील हॉटेल शिवा पंजाब या दोन हॉटेल सील करण्यात आले आहे. मालेगाव (जि. नाशिक) : शहरासह परिसरातील हॉटेलांमध्ये ५० जणांच्या उपस्थितीत लग्न लावण्याच्या नावाखाली शंभर ते दोनशे जणांची गर्दी करून...
मुंबईः राज्यात बर्ड फ्लू च्या वाढत्या प्रभावाचा परिणाम थेट मटणाच्या महागाईवर झाला असून अनेक ठिकाणी विक्रेत्यांनी मटणाच्या भावात वाढ केली आहे. त्यामुळे झणझणीत मटणाचा रस्सा खाणाऱ्या खवय्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यामुळे त्याचा परिणाम आता मटणाच्या दारावर झाल्याचे चित्र दिसतंय. बर्ड ...
जांभूळ ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या सांगवीच्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. येथे अंत्यविधी करताना तात्पुरते पत्राशेड उभे करावे लागते. वडगाव मावळ : जांभूळ ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या सांगवीच्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. येथे अंत्यविधी करताना तात्पुरते पत्राशेड उभे करावे लागते. नातेवाईक झाड्याच्या फांद्यांचा आ...
साधकांची प्रज्ञा जागृत करून त्यांना आनंद देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले ! साधकांची प्रज्ञा जागृत करून त्यांना आनंद देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले ! साधकांची प्रज्ञा जागृत करून त्यांना आनंद देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले ! सनातन आश्रमात झालेल्या 'लवण पर्वतदान' पूजेच्या आदल्या दिवशी साधिकेला पुष्कळ अस्वस्थता वाटणे व पूजे...
कुकीजमधून औषधी घटक - Vikaspedia\nकुकीजमधून औषधी घटक\nऔषधी वनस्पतीतील उपयुक्त घटक\nआजारपणामध्ये माणसांची प्रतिकारशक्ती कमजोर होत असते. मात्र त्याच वेळी औषधे खाण्याचीच काय, पण साध्या जेवणावरची वासना उडून गेलेली असते. त्यामुळे पेशंटची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी देण्यात येणारी औषधे जर कुकीज किंवा बेकरी पदार्थांच्या माध्...
पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी : विकास प्रकल्पांच्या मार्गातील अडीच हजार झाडांवर पडणार कुºहाड? मुंबई : लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने खुला होत असल्याने आतापर्यंत रखडलेल्या विविध विकासकामांनाही वेग मिळू लागला आहे. काही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या मार्गातील तब्बल अडीच हजारांहून अधिक झाडांची कत्तल होणार आहे. याबाबतचे प्रस...
महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने नवी राजकीय वळणं येत आहेत. आधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याच्या घोषणेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, नंतर देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सहभागी न झाल्यानेही सर्वांनाच धक्का बसला. मात्र फडणवीस सरकारमध्ये सामील न होण्याच्या चर्चा शांत होतात न होतात तोच भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहम...
उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवलेत. . . लखनौ, कानपूर, मुरादाबाद, बरेली, आग्रा आणि मेरठसह अनेक जिल्हे भूकंपाने हादरलेत. . . रात्री 8. 52 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्याची तीव्रता 4. 9 रिश्टर स्केल इतकी होती तर मध्यरात्री 1. 57 वाजता पुन्हा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्याची तीव्रता ...
कोल्हापूर - करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातला 2018 - 19 सालातला खजिना खुला करण्यात आला आहे. एक वर्षात देवीच्या चरणी भाविकांनी तब्बल 3 किलो 432 ग्रॅम सोने आणि 10 किलो 116 ग्रॅम चांदी अर्पण केलीय. मंदिरात एकूण दानपेट्या 17 आहेत त्या मधून हे दागदागिने जमा झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने नुकताच या दाग...
बालपणापासूनच गणपती बाप्पाच्या वर्षभरातील आगमनाची मी आतुरतेने वाट पाहत असायचो. बालपणी गोडधोड खायला मिळते. मस्त नाच,गाण्याची संधी मिळते म्हणून मला बाप्पा आवडायचा. पण जसजसे माझे कार्य क्षेत्र विस्तारात गेले मला बाप्पाची ओढ आणि त्याच्या कृपेची आस अधिकच जाणवू लागली. शाळेत, महाविद्यालयात क्रिकेट खेळताना बाप्पा आजची मॅच जिंकू...
'मी रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला दुसर्यांदा भेट दिली. तेव्हा मला पहिल्या भेटीप्रमाणेच पुष्कळ चैतन्य मिळाले. 'मी रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला दुसर्यांदा भेट दिली. तेव्हा मला पहिल्या भेटीप्रमाणेच पुष्कळ चैतन्य मिळाले. राज्य परिवहन महामंडळाच्या भूम (जिल्हा धाराशिव) येथील आगारातील काचा नसलेल्या एका बसगाडीचे छ...
कल्याण : रिंगरोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामाची निविदा लवकर काढावी, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए आयुक्त व्ही. आर. श्रीनिवास यांच्याकडे केली आहे. शिंदे यांनी श्रीनिवास यांची मंगळवारी भेट घेत ही मागणी केली. शिंदे यांनी नुकतीच रिंग रोडच्या दुर्गाडी ते टिटवाळादरम्यान सुर...
ट्रिनिटी ख्रिश्चन - विश्वास सर्वात वादग्रस्त मुद्दे कदाचित एक. अर्थ संदिग्धता क्लासिक अर्थाने शंका भरपूर आणते. संख्या लाक्षणिक "तीन" त्रिकोण, वाडगे व इतर वर्ण theologians आणि संशोधक विविध प्रकारे अर्थ आहेत. कोणीतरी Masons, कोणीतरी हे चिन्ह संबद्ध - मूर्तिपूजा आहे. ख्रिस्ती विरोधक या विश्वास संपूर्ण असू शकत नाही खरं ये...
काँग्रेसच्या नऊ नगरसेवकांनी रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रामनगर येथील घरी धडक दिली. निधी वाटपात मनपात भेदभाव होत असल्याचा आरोप करीत, विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना डावलले जात असल्याचा आरोप केला. काँग्रेसच्या नगरसेवकांनी गडकरींची भेट घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. निधी वाटपावर मनपात व सभागृहात आवाज उठविणे आव...
जे ठेकेदार नगरपंचायतीची फसवणूक करतात, ते सामान्य व्यक्तींशी कसा व्यवहार करत असतील ! अशा ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक ! कणकवली - शहर नगरपंचायतीशी करार करून देखील 'ग्लोबल असोसिएटस्' या विकासकाने गेल्या ३ वर्षांत शहरातील भाजी बाजाराची (मार्केटची) इमारत पूर्ण केली नाही, तसेच मूळ आराखड्याऐवजी दुसराच आराखडा सिद्ध...
महाराष्ट्राच्या कबड्डीत सध्या आनंदाचं वातावरण आहे. कारण तब्बल अकरा वर्षांनी महाराष्ट्राच्या पुरुषांनी राष्ट्रीय कबड्डी विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. एका जमान्यात राष्ट्रीय कबड्डीत खरं तर महाराष्ट्राची मक्तेदारी होती. त्यामुळं महाराष्ट्राचं राष्ट्रीय विजेतेपद हे ठरलेलंच असायचं. पण त्यानंतर सेनादल, पंजाब, हरयाणा आणि कर...
प्रेक्षणीय स्थळे जम्मुहून वैष्णोदेवी मंदिर पाहण्याकरिता सकाळी डोंगर चढावा लागतो. डोलीची व्यवस्था आहे. रणवीरेश्वर मंदिर परेड ग्राउंड जवळ हे शिवमंदिर आहे. महाराजा रणवीरसिंहजींनी १८८३ मध्ये हे मंदिर उभारले. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की येथे १५ पासून ३८ सेंटी मीटरच्या परिघात १२ पारदर्शक शिवलिंग मूर्ती आहेत. भाविकांची येथे ...
मिरज - आपल्या घरात, आजूबाजूला अनेक ठिकाणी प्लास्टिक बाटल्या आणि वेगवेगळ्या माध्यमातून प्लास्टिकचा कचरा पडलेला असतो. हा कचरा विविध माध्यमातून निसर्गात जातो आणि त्याचे मोठे मूल्य आपल्याला चुकवावे लागते. त्यासाठी घरात असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या एका प्लास्टिकच्या बाटलीत भरून त्याची 'इको ब्रिस्क' सिद्ध करण्याची संकल्पना...
Ration Card Latest Update: तुम्हीही रेशनकार्डधारक असाल आणि सरकारकडून दर महिन्याला मोफत रेशन मिळत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र आणि विविध राज्य सरकारांकडून गरिबांना मोफत आणि स्वस्त दरात अन्नधान्य दिले जाते. पण तुम्हाला माहित नसेल की, रेशनकार्डधारकाला या कार्ड अंतर्गत मोफत रेशन आणि सरकारी योजनांचा...
पुणे : नदीकाठ हे पक्ष्यांसाठी घर असते. हेच घर मानवाकडून नष्ट होत आहे. त्यामुळे शहरातील मुठा नदीकाठचे अनेक पक्षी गायबच झाले आहेत. ते पक्षी नदीकाठी येतच नसल्याने अनेक पक्षी गायब झाले आहेत. या पक्ष्यांचा अधिवास टिकविण्याची गरज निर्माण झाली आहे. नदीवर पक्ष्यांची अन्नसाखळी आपणाला पाहायला मिळते. जर पाणी चांगले असेल, तर त्या...
लाईव्ह न्यूज : पालघर : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर. नवीन आदेश जारी. एनडीएतील 25 पक्षांचा एकही खासदार नाही, दुसरीकडे बलाढ्य INDIA शी लढायचेय? मोदी जिंकू शकतात? नाशिक : नाशिक : नाशिक : नाशिक : नाशिक : शेतकरी कायद्यांविरोधात पुन्हा आक्रमक जनजागृती ! नाशिक : कोणतेही सरक...
औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या एका वक्तव्याने आता नवीन वादाला तोंड फुटलं आहे. 'समर्थांशिवाय शिवाजी महाराजांचं स्थान काय? ' असं वक्तव्य कोश्यारी यांनी केलं. औरंगाबादेत झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
नागपूर - मराठा आरक्षणाचा विषय चर्चेत असताना आता ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा विषय सध्या पेटताना दिसत आहे. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून आता विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आता त्यांनी रा...
चाळीसगाव : दर रविवारी चाळीसगाव शहरातील विविध प्रभाग, चौक व मुख्य ठिकाणांची साफसफाई करण्याचा संकल्प आमदार मंगेश चव्हाण मित्र परिवाराने केला. बुधवारी येथील बस स्थानकापासून या अभियानाची सुरुवात झाली. यावेळी आमदार मंगेश चव्हाण, प्रतिभा मंगेश चव्हाण, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, ज्येष्ठ नगरसेवक राजू चौधरी, भाजप शहराध्यक्ष घृ...
सध्या सोशल मीडियावर एका जाहिरातीचा फोटो खूप व्हायरल होत आहे. नवी दिल्ली : हे सोशल मीडियाचे युग आहे, इथे कधी काय व्हायरल होईल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. एक काळ असा होता जेव्हा लोक लग्नासाठी फक्त डॉक्टर आणि इंजिनिअर असलेल्या मुलाला वधू म्हणून पसंती द्यायची. मात्र आता सगळे काही बदलत चालले आहे. देशात अनेक इंजिनिअरिं...
मराठा बांधवांचा 23 रोजी मेळावा - तरुण भारत । तरुण भारत\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मराठा बांधवांचा 23 रोजी मेळावा\nमराठा बांधवांचा 23 रोजी मेळावा\nPosted: 1:00 AM, 22/10/2017 by NIKHIL NAIK\nप्रतिनिधी / दोडामार्ग :\nकोपर्डी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भर मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन मरा...
कल्याण (प्रतिनिधी) : कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या कोविड-१९ साथ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून प्रशासनाकडून महापालिका क्षेत्रातील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेतच सुरु ठेवण्याचे निर्देश दुकानदारांना देण्यात आले आहेत. मात्र टिटवाळा नजीकच्या बल्याणी प्रभागातील बाजारपेठेत हा नियम धुडकावून तेथी...
(फोटो सौजन्य - PTI) विशेष न्यायालयाने शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली. प्रथमदर्शनी मलिक हे प्रत्यक्षात सर्व माहिती असतानाही गोवावाला कंपाउंडसंदर्भातील आर्थिक गैरव्यवहारामध्ये (मनी लॉण्ड्रींग) सहभागी होते असं दिसत असल्याचे पुराव्या...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारत बनवण्याचे स्वप्न आहे. पुणे : आपल्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच उच्च विद्याविभुषित शास्त्रज्ञ आहेत. भारत केवळ सुपर पॉवरच नाही तर आर्थिक सुपर पॉवर बनू शकतो. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारत बनवण्याचे स्वप्न आहे. संरक्षण संस्था व आधुनिक तंत्रज्ञान (डीआयएटी)...
नाटकांतील पात्रांना लागू करणे अवश्य असतें. नाटककार हैं नियम, बदलू शकत नाहीं. हीच नाटयनीति, व या अर्थानेंच डॉ. गुण्यांनीं हा शब्द योनला असून त्या कसोटीनें या नाटकाचें परीक्षण केले आहे. आमच्या खांडेकरांना वाटतें कीं, नाट्यनीति म्हणजे गुण्यांसारख्या टीकाकारानी केवळ आपल्या लहरीखातर नाटककारावर केलेला अवस्त्वारोप आहे. पण नाट...
येथील तहसील कार्यालयात डॉ़विक्रम बांदल यांनी आचारसंहिता संदर्भात मार्गदर्शन केले़ शुक्रवारपासून नामनिर्देशन पत्र भरण्यास प्रारंभ होत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार आबा महाजन, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाय़डी. शिंदे, नगरपालिकाचे मुख्याधिकारी अमोल बागुल हे काम पाहणार आहेत. ...
मार्वो ,लॉरा,सँली ही नावे आहेत , गेल्या सप्टेंबर महिन्याचा पहिल्या पंधरवड्यात आलेली अमेरीका देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर आलेल्या चक्रीवादळांची . आँगस्ट महिन्यातील शेवटचा पंधरवाडा आणि सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात प्रत्येक आठवड्यात एक या हिशोबाने दक्षिण कोरीया प्रदेशात आलेल्या चक्रीवादळातून मानवजात सावरत असतानाच प...
लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी प्रमुख आरोपी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. लखीमपूर खिरी कोर्टाने आशिष मिश्रासह सर्व आरोपींची पोलीस कोठडी वाढवली आहे. लखीमपूर खिरीः लखीमपूर खिरी जिल्ह्यातील ( lakhimpur kheri case ) तिकुनिया भागात झालेल्या कार खाली चिरडून...
लंडन - जेम्स अँडरसनच्या पाच विकेटच्या जोरावर इंग्लंडने भारताला पहिल्या डावात ३६४ धावांवर रोखले. त्यानंतर इंग्लंडने सावध सुरू केली. चहापानापर्यंत इंग्लंडने बिनबाद २३ धावा केल्या होत्या. तेव्हा चहापानानंतर सिराजने पहिल्याच षटकांत डॉम सिब्ली आणि हसीब हमीद यांना सलग दोन चेंडूवर बाद करत इंग्लंडला बॅकफुटवर ढकलले. दुसऱ्या द...
मुंबई, दि. ३० - भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले असून व्याजदरात कोणताही बदल न करता तो ८ टक्के इतका कायम ठेवला असून रिव्हर्स रेपो रेट ७ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी पतधोरण सादर केले. सीआरआर व एसएलआरमध्येही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या काही दिवसा...
जगातील पहिला कोविडमुक्त देश ठरल्याची इस्राईलची घोषणा! जेरुसलेम : जगातील पहिला कोविडमुक्त देश म्हणून इस्राईलने घोषणा केली असून हा जगातील पहिला मास्क विरहित देश होणार आहे. सध्या बंदिस्त ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य असून हा नियम देखील आता १५ जूनपासून मागे घातला जाणार असल्याची घोषणा इस्राईलचे आरोग्यमंत्री युली एडलस्टीन यां...
नक्षलींना ठेचण्याआधी या तालिबान्यांना ठेचा । Loksatta\nनक्षलींना ठेचण्याआधी या तालिबान्यांना ठेचा\nसतीश कुलकर्णी यांचे नक्षलींना ठेचावे, अशा आशयाचे पत्र ( लोकमानस, ११ एप्रिल) वाचले. त्यासंदर्भात हा पत्रप्रपंच.\nadmin । April 14, 2014 01:13 am\nमुळात नक्षलींना कोणी, कसे नक्षली बनविले हे लक्षात घेणे आवश्यक आहे. कित्येक व...
आयसीसी पुरस्कारांच्या एका तपाच्या इतिहासात प्रथमच भारताचा संघ किंवा क्रिकेटपटूला पुरस्कार मिळालेला नाही. मुंबई- आयसीसी पुरस्कारांच्या एका तपाच्या इतिहासात प्रथमच भारताचा संघ किंवा क्रिकेटपटूला पुरस्कार मिळालेला नाही. गेल्या वर्षी (२०१४) मध्यमगती भुवनेश्वर कुमारच्या रूपाने भारताने पुरस्कारांच्या यादीत नाव मिळवले. त्या...
सावंतवाडी : आरोंदा येथील तेरेखोल खाडीत होणाऱ्या वाळू तस्करीवर सावंतवाडीचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने छापा टाकून तस्करांना पकडले. या कारवाईत चार होड्या महसूल विभागाने जप्त केल्या आहेत. यात प्रकाश विष्णू धानजी (वय ५३), सचिन पांडुरंग वेंगुर्लेकर (३०), राजन परब (४०), रोहिदास हरिश्चंद्र...
विराट कोहली (Virat Kohli) कर्णधार असलेला भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेसोबत कसोटी मालिका (South Africa vs India Test Series) खेळण्यास सज्ज झाला आहे. पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये खेळवण्यात येईल. हा सामना बॉक्सिंग डे सामना (Boxing Day Test) असणार आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेमध्ये मर्यादित षटकांची मालिका ज...
कजगाव, ता. भडगाव : कजगाव कनाशी रस्त्याची सुधारणा करण्याच्या कामाचे भूमिपूजन डॉ. विशाल पाटील, अनिल महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आले. श्री क्षेत्र कनाशी कजगाव हा रस्ता खराब झाल्याने या चार किलोमीटर रस्त्याच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन शिवसेनेचे डॉ. विशाल पाटील, कजगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व जय पाचपावली माता मित्र ...
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - शुक्रवारी पहाटे हैद्राबाद पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली असलेल्या चारही आरोपींचा इन्काऊंटर केला यावेळी आरोपीना गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी घटनास्थळी नेण्यात आले होते. या वेळी आरोपींनी पोलिसांची हत्यारे घेऊन पळण्याचा प्रयत्न केला आणि यादरम्यान झालेल्या गोळीबारात चारही आरोपी मारले गेले. ...
मडगावः प्रसिद्ध आसामी कवी आणि 57 व्या ज्ञानपीठ पुरस्काराचे विजेते निलमणी फुकान (Nilmani Phookan) यांची दुसरे ज्ञानपीठकार असलेले गोव्याचे साहित्यिक दामोदर मावजो (Damodar Mauzo) यांनी गुवाहाटी जवळ असलेल्या एका निसर्गरम्य गावात भेट घेतली. यावेळी दोन साहित्यिकांमध्ये साहित्यावर तर गप्पा झाल्याचं त्याशिवाय 1980 साली फुकान य...
Kolhapur Flood : शरद सहकारी साखर कारखाना, पद्माराजे हायस्कूल शिरोळ या ठिकाणी वास्तव्यासाठी असलेल्या पूरग्रस्तांची भेट घेऊन विचारपूस केली, आणि आम्ही आपल्या पाठीशी आहोत असे सांगितले. जयसिंगपूर : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज पूरग्रस्त हातकणंगले आणि शिरोळ तालुक्याला भेट देऊन लोकांना पुराने ...
Goa: मडगावातील एका शहाळेविक्रेत्याने एका नगरसेवकावर हफ्ता घेत असल्याचा आरोप केला आहे. हा नगरसेवक गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून दर महिन्याला साडेतीन हजार रुपयांचा हफ्ता घेतो असे त्याने म्हटले आहे. मात्र 'त्या' नगरसेवकाने आरोप फेटाळून लावला आहे. दरम्यान, संबंधित नगरसेवक म्हणाला, आपल्या प्रभागात जे लोक रस्त्यावर बसून विक्री ...
लक्ष्मीनृसिंह वदवी मज सूत्रधार । माझे स्वतंत्रपण येथ नसेचि फार ॥ गीता अगाध जलराशि कसा तरावा । हा घोसरा हरि म्हणे तरि कां करावा ॥ हरिपंडित - ' गीतार्थप्रकाश ' अ. १ श्लो. ४. गच्चालक भगवान् श्रीकृष्णकृपेनें आज आझी आमच्या सोळा भागांत प्रसिद्ध होणाऱ्या ' श्रीमद्भगवद्गीता ' या ग्रंथाचा पहिला भाग - अध्याय पहिला - वाचकांच्या ...
मुंबईः स्वस्थ महाराष्ट्र घडविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत राज्यातील सहा जिल्ह्यात 1 मे पासून पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिम सुरू झाली आहे. या तपासणी मोहिमेत गेल्या पंधरा दिवसात सुमारे एक लाख 16 हजार जणांनी ऑनलाईन नोंदणी करून आरोग्य...
गटबाजीने जळगाव राष्ट्रवादीत 'राजीनामा'नाट्य\n10 Sep, 2021, 2:41 pm\nजळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगाव महानगरमध्ये अंतर्गत घमासान सुरू झाले आहे. महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या राजीनाम्यानंतर महानगरातील १२ फ्रंटल अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर येऊन ...