text large_string |
|---|
एलोवेरा त्वचेसाठी फारच चांगले आहे आणि एक्जिमामुळे येणार्या कोरडेपणाला नियंत्रित करण्याचे काम करतो. विटामिन ई च्या तेलासोबत एलोवेरा लावल्याने खाज कमी होण्यास मदत मिळते. हे त्वचेला पोषण आणि एकाच वेळेस सूज कमी करण्यास मदत करतो. यासाठी तुम्ही एलोवेराच्या पानांपासून जेल काढून घ्या आणि विटामिन ईच्या कॅप्सूलमधील तेल काढून योग... |
मुंबई : पश्चिम उपनगरातील रिक्षांची चोरी करून त्या भाड्याने लावण्याचा व्यवसाय करणाऱ्या रॅकेटचा सांताक्रूझ पोलिसांनी नुकताच पर्दाफाश केला. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली असून, त्याच्याकडून पाच चोरीच्या रिक्षा हस्तगत केल्या. वांद्रे पूर्व ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स दरम्यान चालणाऱ्या शेअरिंग रिक्षा चोरीच्या असल्या... |
मुंबई । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतामध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. 25 मार्चपासून सुरु झालेला 21 दिवसांचा लॉकडाउन 14 एप्रिल रोजी संपणार आहे. मात्र असं असतानाच केरळातील कोझीकोडे येथे एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. एक प्रेमी युगुल लॉकडाउनच्या काळातच लग्न करण्यासाठी घरातून पळून गेलं. मात्र त्यानंत... |
ष्णतेचाच घेतला पाहिजे. याकरितां ६२ अंश उ ब्णतेचें अर्कनिष्कासनाच्या योगानें काढलेले शुद्ध उदक प्रमाणरूपाने धरून त्याबराबर इतर पदार्थाचे विशिष्टगुरुत्व ताडून पाहतात. तो प्रकार असाज्या पदार्थाचे विशिष्टगुरुत्व काढायाचे असतें तो १० दार्थव शुद्ध उदक ही आकारपरिमाणानें सारखीं घेऊन त्यांचे वजन करितात, आणि उदकाचें विशिष्टगुरुत... |
राज ठाकरे पुण्यात पत्रकार परिषदेत सीएएबद्दल बोलत असताना म्हणाले की "बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकमधून येणाऱ्यांना हाकला, सध्या देशात तरुण-तरुणी बेरोजगार आहेत मग त्यात बाहेरून लोकांना आणण्याची गरजच काय? " असा सवालही त्यांनी सरकारला केला आहे. Cabinet Expansion Special Report : मंत्रिमंडळ विस्तारात माशी कुठे शिंकतेय? , नव... |
पर्जन्य वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होण्यासाठी ३० दिवस लागतील. त्यानंतरच हिंदमाता, परळला पावसात दिलासा मिळेल, असे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले. मुंबई : मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे बुधवारी हिंदमाता परिसरात पाणी तुंबले. हा परिसर पूरमुक्त करण्यासाठी पावसाचे पाणी साठविण्यासाठी भूमिगत टाकी तयार करण्... |
Home / व्यक्तिमत्व विकास (Personality Development) / Most inspirational Video ever! Most inspirational Video ever! आज रविवारी मी हा लेख लिहितोय. उद्या सोमवार आहे आणि एका दीवसाच्या सुट्टीनंतर उद्या ऑफीसला जाण्याचा खुपच कंटाळा आला आहे. उद्या पुन्हा रडत्-खडत उठायचं आणि पाय ओढत ऑफीसला जायचं . नेहमीचंच झालय हे. खरचं आपण कित... |
मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके यांनी आपल्या अभिनयानं आणि विनोदी शैलीनं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. दादा कोंडके यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. 1969 मध्ये रिलीज झालेल्या तांबडी माती या चित्रपटामधून दादा कोंडके यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. 1971 ... |
सातारा । राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले यांची पुढची राजकीय दिशा भाजपने ठरवलेली आहे. उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी भाजपने केली आहे, असं कळतंय. येत्या एप्रिल महिन्यांत महाराष्ट्रातील 19 राज्यसभा खासदारांपैकी 7 खासदारांची मुदत संपतीये. त्यात भाजपच्या कोट्यात... |
गडचिरोली : पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या व धुळेवरून आलेल्या 150 राज्य राखीव पोलीस दलातील जवानांपैकी 29 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. ही दीडशे जवानांची तुकडी मागील आठवड्यात धुळे येथून गडचिरोलीला दाखल झाली होती. यातील 29 पॉझिटिव्ह तर इतर सर्व जवानांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आह... |
आयुष्याचे ४५-५० वर्षे सार्वजनिक जीवनात अहोरात्र खर्च करणाऱ्या एका ज्येष्ठ वयाच्या नेत्यावर एक मनोविकृत माणूस हल्ला करतो आणि त्याच्या ह्या कृतीने आपलेच काही देशबांधव / मराठी बांधव एका आसुरी आनंदाने हुरळून जातांना बघून खरच आच्छर्य वाटले, देश, भ्रष्टाचार या सारख्या मुद्द्यावर बोलणारे साध्या सरळ भारतीय संस्कारांना कसे विसर... |
पावसात भिजलेले हे भात खाण्यासाठी उपयुक्त नसल्याचे त्यांनी सांगितले हे पीक कापले नाहीतर भात झडून पुढच्या पिकाला मार देणार, त्यापेक्षा ते कापायचे आणि वाळवून जनावरांना सुग्रास म्हणून वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले. चंदगड - अवघ्या शिवारभर पावसाच्या माऱ्याने कोलमडून पडलेले भात, गुडघाभर चिखल तर काही ठिकाणी भात पिकावरुन वा... |
नागपूर : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस विभागीय आयुक्त कार्यालयासमोर समोरासमोर आले. भाजपने राज्य सरकारवर जिल्ह्याच्या निधीत कपात केल्याचा आरोप करीत निदर्शने केली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकार राज्याचा निधी देत नसल्याचा आरोप करीत निदर्शने केली. भाजपच्या आमदारांनी बैठकीव... |
बीड : 28 टक्के महागाई भत्ता आणि एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलनिकरण करण्यात यावे. यासाठी बीडमध्ये कालपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला आता वेगळेच वळण लागले आहे. आज सकाळपासूनच शंभर टक्के कर्मचाऱ्यांनी उपोषणाला पाठिंबा देत एकप्रकारे बस बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळपासून जिल्ह्यातील सर्वच आगारातून बस ... |
कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग तसेच जवळच्या परिसरातील हापूस आंब्यावर जिओग्राफीकल इंडिकेशन टॅगची (जीआय मानांकनची) मोहर उठून, हापूस आंब्याचे मूळ कोकणच असल्याचे आणि कोकणात पिकणारा हापूस आंबा हाच खरा हापूस आंबा असल्याचे शिक्कामोर्तब झाल्याने कोकणातील हापूस आंबा उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि समस्त हापूस आंबाप्रेमी, खवय्ये, खर... |
मुंबईतील वेगवान वाहतुकीसाठी महापालिका बांधत असलेल्या कोस्टल रोडला छत्रपती शिवाजी महाराज सागरी महामार्ग असे नाव देण्याचा प्रस्ताव सोमवारी गटनेत्यांच्या बैठकीत मंजूर झाला आहे. मुंबई : मुंबईतील वेगवान वाहतुकीसाठी महापालिका बांधत असलेल्या कोस्टल रोडला छत्रपती शिवाजी महाराज सागरी महामार्ग असे नाव देण्याचा प्रस्ताव सोमवारी ... |
Swabhimani Shetkari Sanghatana Agitation : प्रलंबित असलेल्या अनुदानासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी 22 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली आहे. बारावीच्या परीक्ष... |
प्रो कबड्डी लीगच्या आठवी हंगामातील ८४ व्या सामन्यात हरियाणा स्टीलर्स व गुजरात जायंट्स हे संघ आमनेसामने आले. दोन्ही संघांमध्ये अटीतटीच्या झालेल्या सामन्यात गुजरात जायंट्सने विजय मिळवला. सामन्याचा पहिल्या मिनिटापासून सामना रंगतदार बनला. मागील सामन्यात दारूण पराभव झालेल्या गुजरातने या सामन्यात लय पकडली. संघासाठी अजय व प्... |
हिंदुस्थानचें संक्षिप्त गॅझेटीयर रूपरेषा - हिंदुस्थानदेश ह्मणजे आशियाखण्डापासून दक्षिणेस समुद्रांत पसरलेला एक आवाढव्य व विषम असा त्रिकोण आहे. या त्रिकोणाचा विस्तार उत्तर अक्षांशाच्या आठव्या अंशापासून पस्तिसाव्या अंशापयर्यंत आहे. म्हणजे विषुववृत्ताच्या अत्यन्त उष्ण प्रदेक्षापासून समशीतोष्ण कटिबन्धाच्या अगदर्दी आंतल्याप्... |
'आणि...काशिनाथ घाणेकर'चा 'कडक' टीझर आलाय भाऊ....प्रत्येक मराठी माणसाने बघितलाच पाहिजे !!\nरंगभूमीचा पहिला सुपरस्टार काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचा टीझर रिलीज झालाय. सुबोध भावेचं हे तिसरं बायोपिक. पण नेहमीच (वाईट चित्रपट असला तरी) त्याचं काम असलं 'कडक' असतंय की नाव ठेवायला जागाच उरत नाही राव. अशाच अफ... |
दादर पूर्व येथे असलेले आंबेडकरी चळवळीचे केंद्र मध्यरात्री अंधारात पाडून ते उद्ध्वस्त केले. मुंबई- दादर पूर्व येथे असलेले आंबेडकरी चळवळीचे केंद्र मध्यरात्री अंधारात पाडून ते उद्ध्वस्त केले. यात कोणाचे किती हितसंबंध आहेत, अथवा कोण या सर्व घातक कामाच्या मागे आहे, हे चित्र स्पष्ट झाले असले तरी अशा प्रकारच्या कृत्याचे कोणत... |
अजॅक्सचा गोलकीपर आंद्रे ओन्ना याची ड्रग्स चाचणी पॉझिटीव्ह आढळल्याने यूइएफएने (UEFA) त्याच्यावर एका वर्षासाठी बंदी घातली आहे. ३० ऑक्टोबर २०२० रोजी त्याच्या शरीरात फ्युरोसेमाइड, डायुरेटिक असे प्रतिबंधक पदार्थ सापडले होते. त्यामुळे यूइएफएने आजपासून (५ फेब्रुवारी) पुढील १२ महिन्यांसाठी क्लब आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्या... |
साम, दाम, दंड व भेदासह निवडणूक फडातील डाव खेळला. काहींनी जिंकला तर काही हरले. निवडणुका संपल्या तरीदेखील जिल्ह्यातील हजारावर ग्रामपंचायत सदस्यांच्या पाठी निवडणूक खर्चाचा ससेमिरा कायम आहे. खर्चाचा हिशेब सादर न झाल्याने सदस्यत्त्व रद्द होण्याच्या कारवाईलादेखील सामोरे जाण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. |
पुणे : दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गाळप हंगामाला प्रारंभ करणार आहे. यंदा कारखाना प्रशासनाने १० लाख मेट्रिक टन ऊस गाळप आणि १.२५ कोटी लिटर इथेनॉल उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तब्बल चार वर्षांपासून बंद असलेला भीमा पाटस सहकारी साखर कारखाना निराणी ग्रुपने गेल्या गळीत हंगामात... |
गेली १३ वर्षे सातत्याने आयोजित केला जात असलेल्या कोल्हापूर मेडिकल अँड रिहॅबिलिटेशन कँपच्या २०१७ च्या सत्राला सुरुवात होत आहे. तब्बल १० एकरची व्याप्ती असणाऱ्या ह्या कँपकरिता मनुष्य़बळही तेवढ्याच मोठ्या संख्येने लागणार. ह्या भक्तिमय निष्काम सेवेकरिता ठिकठिकाणाहून यंदा सेवेकरिता संधी मिळालेले कार्यकर्ते शिबिरासाठी निघाले.... |
२९ संतोष ०२ : मिरजेत निर्मल हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्रात स्किझोफ्रेनिया दिनी डॉ. चंद्रशेखर हळींगळे यांनी मार्गदर्शन केले. मिरज : येथील निर्मल हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्रात स्किझोफ्रेनिया दिन साजरा झाला. यावेळी डॉ. चंद्रशेखर हळिंगळे म्हणाले, मेंदूतील रासायनिक घटकांचा समतोल बिघडल्याने हा विकार उद्भवतो. अनुवांशिकता,... |
यंदाच्या पावसाळ्यात विभागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असला तीन महिन्यात वीज पडून ३१ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. अमरावती- यंदाच्या पावसाळ्यात विभागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असला तीन महिन्यात वीज पडून ३१ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये विविध घटनांमध्ये ४४ व्यक्ती गंभीर जखमी झाल्यात तर ८३४ कुटुं... |
PHOTOS: अशी सुरू झाली होती सुशांत-रियाची प्रेमकहाणी । know about Sushant Singh Rajput and Rhea Chakraborty Love Story breakup with ankita lokhande see photos sdn 96 । Loksatta\nPublished on June 14, 2021 2:09 pm\nबॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आज पहिली पुण्यतिथी आहे. गेल्या वर्षी १४ तारखेला सुशांतने अचान... |
बीड : मासिक पाळीतील स्वच्छतेअभावी होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी प्रत्येकाने सजग असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुंबई येथील डॉ. माधुरी रायमाने यांनी केले. येथील माऊली विद्यापीठ संचलित, महिला कला महाविद्यालयात गृहविज्ञान विभाग, समाजशास्त्र विभाग, महिला विकास कक्ष आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखेच्या वतीने जा... |
मेयर, अर्न्स्ट वॉल्टर : (५ जुलै १९०४ - ३ फेब्रुवारी २००५). अर्न्स्ट वॉल्टर मेयर यांचा जन्म जर्मनीतील केम्प्टेन शहरात झाला. त्यांचे वडील न्यायाधीश होते. वडलांना निसर्ग विज्ञान आणि पक्षिशास्त्राची आवड होती. सुटीच्या दिवशी ते आपल्या दोन्ही मुलाना निसर्गसहलींना नेत असत. त्यातून वुर्झ्बर्गमधील सर्व स्थानिक पक्ष्यांची ओळख त... |
भारत सरकारने क्षमा मागण्याविषयीचे अधिकृत पत्र कतार सरकारने मागे घ्यावे, अन्यथा आंदोलन करू ! अशी मागणी का करावी लागते ? भारत सरकारच कतारला पत्र मागे घेण्याविषयी का खडसावत नाही ? अशी मागणी का करावी लागते ? भारत सरकारच कतारला पत्र मागे घेण्याविषयी का खडसावत नाही ? मंदिरासाठी अर्पण देतांनाही फसवणूक करणारे जन्महिंदू जनते... |
सायबर पोलीस सेल म्हणजे काय? २००० साली माहिती-तंत्रज्ञान आयटी कायद्याची निर्मिती झाली.त्याच वर्षी देशभरातल्या मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये सायबर क्राईम इन्व्हेस्टीगेशन सेल स्थापन करण्यात आले. त्यानुसार १८ डिसेंबर २००० रोजी मुंबई पोलिसांचा सायबर सेल कार्यान्वित झाला हा सेल गुन्हेशाखेच्या अंतर्गत काम करतोय. मुंबई पोलीस... |
अभय अभ्यंकर हे चार्टर्ड अकाउंटंटचा स्वतंत्र व्यवसाय करतात. त्यांनी सांगली येथील चिंतामणराव व्यापार महाविद्यालयातून १९८२ साली बी. कॉम. ची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी चार्टर्ड अकाउंटंटचा कोर्स पूर्ण केला. ऑडिट, टॅक्सेशन व बॅंकिंग या क्षेत्रात सल्ल्याचे काम करतात. कॉलेजमध्ये असताना ते विद्यापीठ स्तरावर क्रिकेट खेळत होते... |
केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेच्या (Shiv Sena) निवडणूक चिन्हावरील धनुष्यबाण आयोगाने गोठविल्यानंतर निवडणूक आयोगाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. आम्ही पाठवलेल्या कागदपत्रांची नीट तपासणी न करून निवडणूक आयोगाने पक्षाचे निवडणूक चिन्ह गोठव... |
करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक ठिकाणी लॉकडाउनसारखी स्थिती आहे. करोनामुळे जगाचे अर्थकारण डगमगले आहे. मात्र, चीनमध्ये करोनामुळे अनेकांचे संसारही धोक्यात आले आहेत. बीजिंगः चीनमध्ये करोनामुळे जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर आता अनेक जोडप्यांचे संसारही विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहेत. करोनामुळे चीनमधील काही प्रांतात निर्ब... |
एमपीसी न्यूज - कर्ज देण्याच्या बहाण्याने तिघांनी मिळून महिलेची आर्थिक फसवणूक केली. तसेच तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. याबाबत महिलेने पोलिसात धाव घेत फिर्याद दिली. हा प्रकार 19 डिसेंबर 2020 रोजी घडला. गोविंद किसनराव सावंत (रा. घरकुल, चिखली), गौतम शिरसाठ आणि गोविंद याची बहीण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्य... |
नागपूर - महाजनको या वीजनिर्मिती करणाऱ्या कंपनीसाठी महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाने कोळसा पुरवठा व वॉशिंगसाठी काढलेल्या निविदेसंदर्भात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेल्या तक्रारीचा ऊर्जा खात्याशी काहीही संबंध नसल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. या तक्रारीवरून निर्म... |
वर्तमान कायदा अंतर्गत, कर्ज करार व्याज न असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो. मग कर्जदार बँक व्याज भरावे लागते नाही. तथापि, या चरणावर निर्णय घेतला होता, तो खात्यात पैलू भरपूर घेणे आवश्यक आहे. हा लेख आहे काय पाहू एक बिनव्याजी कर्ज आहे, आणि काय एक अस्वल परिणाम म्हणून संस्थापक पासून. अनेक, कर्ज आणि कर्ज फरक अस्तित्वात नाही. तथाप... |
लोकमत न्यूज नेटवर्क--कोल्हापूर : कुठे बैलगाडीला फुगे बांधले होते, लेझीमवर मुला-मुलींनी ठेका धरला होता, सर्वच ठिकाणी गोडधोड खायला केले होते. नवी कोरी पुस्तकं दिली होती. अशा उत्साही वातावरणामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी' शाळा प्रवेशोत्सव' केला. अनेक गावांमध्ये मान्यवर लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हजेरी लाव... |
मुंबई, 06 जूनः बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते दिलीप कुमार (Veteran actor Dilip Kumar) यांची प्रकृती संदर्भातली मोठी अपडेट समोर आली आहे. दिलीप कुमार यांना आज सकाळी खार येथील हिंदुजा (PD Hinduja Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. त्यांना सध्या ICU मध्ये ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. दिलीप कुमार यांचे फॅमिली डॉक्टर ... |
नवी दिल्ली : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा विश्वविक्रम केला आहे. या जागतिक विक्रमातून बाबर आझमने हाशिम अमलाचा विक्रम मोडत भारताचा कर्णधार विराट कोहलीसारख्या दिग्गजांना मागे सोडले आहे. एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम... |
कार्ल एरिक माहित होतं की तो मूर्ख नव्हता. तो पण रॉल्फला धडा शिकवणार. तो पहिल्यापासून गणिताच्या अंकात वेगवान होता. आता तो इंग्रजी शिकण्यासाठी खूप मेहनत करत होता. मिस लिंडने त्याला एक पुस्तक उधार घेवू दिले. त्याने घरच्या लांबवरच्या रस्त्यावर एना स्टिनाचे पुस्तक वाचले. आपलं काम करतांना सुद्धा तो वाचत एक दिवस कार्ल एरिकने ... |
मुंबई : स्टार क्रिकेट खेळाडूंना त्यांच्या फॅन्सचे अनेक विचित्र अनुभवावे लागतात. हे फॅन्स आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी काहीही करायला तयार असतात. असाच एक किस्सा टीम इंडियाचा कर्णधार आणि सध्या रॉयल चॅलेंजर्सचं नेतृत्व करत असलेल्या विराट कोहलीने सांगितलाय. एका फॅनने रक्ताने लिहिलेलं लेटर पाहून तो कसा आश्चर्यचकीत झाला होता, ... |
मनसे कार्यकर्ते याग्निक शिंदे यांची आत्महत्यानाशिकः मनसेचे कार्यकर्ते याग्निक शिंदे यांनी गंगापूर रोड येथील फ्लॅट मध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे. कै. नंदू आबा शिंदे यांनी ७ एप्रिल २०२१ रोजी सटाणा येथे स्वतः च्या कारमध्ये गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. त्यांचे वर्षश्राध्द मागील आ... |
उमरगा - महिलांनी त्यागमूर्ती माता रमाई यांचा आदर्श घेऊन आपले जिवन आदर्शमय केले पाहीजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी केले. तालुक्यातील पेठ सांगवी येथे प्रशिका फाउंडेशनच्या वतिने माता रमाई जन्मोत्सव सोहळा पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या व्यक्तींंना पुरस्कारांचे वितरण... |
बळीराजा रब्बी हंंगामाच्या पेरणीसाठी तयार; २२ हजार क्विंटल बियाणांचा पुरवठा । Deshdoot\nGokul Pawar November 21, 2019 7:13 pm\nनाशिक । जिल्ह्यात रब्बी हंगामास प्रारंभ झाला असून कृषी विभागाने जिल्ह्यात रब्बी हंगामाकरिता बियाणांची मागणी केली आहे. जिल्ह्याकरिता 1 लाख6हजार क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली असून महाबीज, रा... |
Railway Administration on Resuming Mumbai Local Train: मुंबई लोकल ट्रेन १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली होणार असल्याचं राज्य सरकारनं जाहीर केलं असलं तरी रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेमुळं संभ्रम वाढला आहे. हायलाइट्सः मुंबईः येत्या १ फेब्रुवारीपासून मुंबईतील उपनगरीय लोकल सेवा मर्यादित वेळेत सर्वांसाठी सुरू करण्याचा निर्ण... |
लोहा : तालुक्यातील कौडगाव येथील चार तराफे पकडून ते जाळून टाकण्यात आले. तसेच अवैध उपसा केलेली ४५ ब्रास वाळूचा लिलाव महसूल प्रशासनाने केला. या कारवाईत नायब तहसीलदार राम बोरगावकर, तलाठी मनोज जाधव, संदीप कल्याणकर, सतीश शिंदे, सरोदे, कावळे, मांडवगडे, कोतवाल, विठ्ठल ढेपे, जोंधळे आदींचा समावेश होता. हदगाव : नागपूर-तुळजापूर र... |
मराठा चेंबर ऑफ कॅामर्स, इंडस्ट्रीज एन्ड एग्रिकल्चर उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्रांच्या विकासाकरता १९३४ पासून कार्यरत आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कृषीवर अवलंबून असल्याने बहुतांश नागरिक सर्वसाधारण कुटुंबातील आहेत. वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हा... |
गुरुवारी ५१५१ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यातील ६०३, मोहाडी ८८, तुमसर ८९, पवनी १३१, लाखनी १६२, साकोली १०७ आणि लाखांदूर तालुक्यात ८२ असे १२६२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख ७२ हजार ४९ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात ३३ हजार ७२२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, तर ... |
पाचोरा :- दिवसा गणीत ग्रामसेवक संवर्गावरील कामाचा वाढता ताण-तणाव यातून वाढणारे अपघाताचे प्रमाण आणि मृत्यू पश्चात कुटुंबाची होणारी वाताहात लक्षात घेता अशा कुटुंबाचा आधार बना असे भावूक उद्गार राज्य कोषाध्यक्ष संजीव निकम यांनी पारोळा ग्रामसेवक पत संस्थेच्या वतीने कुटुंबास १० लाख रुपये अपघाती विमा रक्कमेचा धनादेश वितरण प्र... |
तूळ स्त्री - प्रत्यक्ष स्त्री, मोहक शिष्टाचार आणि मोहक अभिजात पूर्ण. तसेच ठोस वाद करू शकता नर तर्कशास्त्र आणि कोणत्याही वाद हरवले. तथापि, पुरुष बाजूला kakyh ओळख नंतर आपण समोर जाऊ शकता. वादविवाद तिला आकर्षित, आणि ती पूर्ण न्याय परिस्थिती दोन्ही बाजूंना असते. तूळ स्त्री फक्त एक वितर्क सुरू करू शकता आणि आपल्या योगदान, फक्... |
आॅनलाइनमुळे ग्रामपंचायतीच्या विकासाला बसतोय खो? बिरवाडी : विकासकामे करताना विकासकामांमध्ये पारदर्शकता यावी याकरिता शासनाने आॅनलाइन निविदा प्रक्रिया सुरू केली असली तरी या निविदा प्रक्रियेमुळे ग्रामपंचायतीच्या विकासकामांनाच खो बसत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. बिरवाडी ग्रामपंचायतीमध्ये सुमारे ३८ लाख ८ हजार रुपय... |
वॉशिंग्टन (अमेरिका) - भारत ही एक जिवंत लोकशाही असून नवी देहलीत गेल्यास त्याचा अनुभव येईल, असे विधान अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत 'स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्स'चे समन्वयक जॉन किर्बी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी या जूनच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेला जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जॉन किर्बी यांनी हे विधान के... |
देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने २२ मार्चपासून बससेवा बंद केली होती. ११३ दिवस बससेवा बंद असल्याने प्रवाशांना अडचणी निर्माण झाल्या, सोबतच वणीच्या एसटी आगाराला करोडो रुपयांचा तोटा सहन करावा लागला. मात्र गुरूवारपासून एसटीला बाह्यजिल्हा प्रवासी वाहतुकीच्या मुभा देण्यात आल्याने एसटी कर्मचाऱ्यांत आंनद आणि उत्सा... |
कडेपठार - Khandoba Jejuri / खंडोबा जेजुरी\nखंडोबाचे अवतार स्थान कडेपठार मंदिर, मंदिराचे मार्गावरील देवता, मंदिर यांचे माहिती सह सचित्र दर्शन\nजेजुरी गावातून जाणारा रस्ता जेजुरीगडा वरून जाणारा रस्ता कडेपठार दर्शन कडेपठार मंदिर कडेपठार परिसर\nजेजुरी नगरी व गडाचे नेरुत्य दिशेस कडेपठार हे खंडोबाचे मुळ स्थान आहे. ते 18°15'1... |
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या १५ व्या हंगामातील १८ वा सामना मुंबई इंडियन्स आणि राॅयल्स चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघांमध्ये खेळला गेला. पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईला बेंगलोरने ७ विकेट्सने पराभूत केले. आरसीबीचा आयपीएल २०२२ मधील हा तिसरा विजय आहे, तर मुंबईला आत्तापर्यंत खेळलेल्या चारही... |
दैनिक स्थैर्य । दि. १६ सप्टेंबर २०२२ । सातारा । जिल्हा विधी प्राधिकरण, सातारा यांच्या माध्यमातून सातारा जिल्हा कारागृह येथे कारागृहातील बंदयांसाठी दिवाणी न्यायाधीश एस. एस. दहातोंडे यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यावेळी न्यायाधीश तथा शिबिराचे अध्यक्ष एस. एस. दहातोंडे यांनी बंदीना कायदेवि... |
रत्नागिरी : खोल समुद्रातील मासेमारीवरील बंदी कालावधीत रविवारी १ ऑगस्टसपासून संपत असल्याने पर्ससिननेट नौका वगळता अन्य मासेमारी नाैकांद्वारे मासेमारीला प्रारंभ होणार आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून वादळी हवामानामुळे मासेमारी सुरू करण्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. तरीही काही नौका खोल समुद्रातील मासेमारीला जाण्यास सज... |
मुंबई :- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यातील कलगीतुरा थांबेना. फडणवीस हे धडधडीत खोटे बोलत आहेत. विधानसभेत त्यांनी सीडीआरबाबत खोटी माहिती दिली. केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून ते महाराष्ट्राविरोधात कूट रचत आहेत. वेळ आल्यावर सरकारने फडण... |
शुक्रवारी दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत कृषीविषयक कायदे मागे घेतले आहेत. त्याचवेळी, आता संसदेने हे कायदे औपचारिकपणे रद्द करावेत, अशा संयुक्त किसान मोर्चाच्या मागण्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाच्या प्रमुख नेत्यांच्या 9 सदस्यीय समितीची आज सिंधु ... |
एमपीसी न्यूज - सुंदर अक्षर हाच खरा दागिना...एकी हेच बळ... माझे माझ्या अक्षरावर प्रेम आहे... असे सुविचार कागदावर सुलेखनाद्वारे लिहित एकाच वेळी 200 विद्यार्थ्यांनी अक्षरावरील प्रेम व्यक्त केले. मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठीत सुंदर हस्ताक्षर काढण्याचा प्रयत्न विद्यार्थी करीत असतानाच साहित्यिकांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्... |
औरंगाबाद : शहरात शनिवारी (ता. दोन) पहाटे पुन्हा एकदा ढगफुटी सदृश्य पावसामुळे हाहाकार उडाला. शहरातून (Aurangabad) वाहणाऱ्या खाम (Kham River), सुखना नदीला (Sukhana River) मोठा पूर आला असून, नारेगाव, ब्रिजवाडी, चिकलठाणा, चौधरी कॉलनी, नूर कॉलनी या भागाला पूराचा मोठा फटका बसला. सुमारे तीनशे ते चारशे घरात पुराचे पाणी शिरल्य... |
अर्जुनी-मोरगाव : बालपणापासूनच बालकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी संस्कारांची आवश्यकता असते. विशिष्ट वयात योग्य संस्कार केले तर बालकांचे भविष्य घडते. लोकमत 'संस्काराचे मोती' या स्पर्धात्मक उपक्रमाद्वारे बालकांना संस्कारमय करण्याचे कार्य 'लोकमत' करीत असल्याचे प्रतिपादन प्राचार्य अनिलकुमार मंत्री यांनी केले. सरस्वती विद... |
कराड, गेल्या निवडणुकीत सहकार पॅनेलने सभासदांना प्रतिशेअर दरवर्षी ६० किलो साखर देण्याचे आश्वासन दिले होते. हे मोफत साखरेचे अभिवचन आमच्या संचालक मंडळाने पूर्ण केले असून, सभासदांना अशा प्रकारे मोफत साखर देणारा कृष्णा कारखाना देशात एकमेव असेल, असे प्रतिपादन यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भ... |
खडकवासला - पानशेत रोडवरील आंबी फाट्याच्या आत रानवडी ता. वेल्हे हद्दीत किरकोळ वादातून पुण्याच्या युवकाचा लोखंडी सळईने निघृण खून करून पुरण्यात आला आसल्याची घटना बुधवारी (ता. १८) रोजी उघडकीस आली. आरोपींनी फिल्मी स्टाईलने घरासाठी घेतलेल्या खोल खड्ड्यात मृतदेह पुरला होता. मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाख... |
पुणे महानगर पालीकेच्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर प्रभाग ११ मधील नगरसेवीका असलेल्या सौ. वौशालीताई राजेंद्र मराठे यांची स्थायी समिती सदस्य पदी नुकतीच नियुक्ती झाली . त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार साईनाथ मित्र मंडळ व कोकण रहिवासी संघ आणि कोकणवासीय महासंघ कोथरूड विभागाच्या वतीने मा नगरसेविका सौ. अश्विनीता... |
महाराष्ट्र राज्यात सर्वत्र रस्त्यांवर खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. खराब रस्त्यांमुळे आणखीन किती लोकांचा जीव जाणार? असा सवाल हायकोर्टानं केलाय. महामार्गांवरील खड्ड्यांबाबत राज्य सरकारनं गांभीर्यानं काम करायला हवं, असं म्हणत कोर्टाने खडसावलं आहे. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी महापालिकेचा समाचार घेतला आहे. |
दोन बायकांचा दादला! अकलुज पोलिसांसमोर 'वचन' दिले अन् मुंबईत पोहोचला; संसारही सुरु केला? अकलूजमध्ये पार पडलेल्या विवाह सोहळ्याचे फोटो व चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाला. अकलूज : माळेवाडी- अकलूज येथे एकाच वेळी दोन वधुंशी लग्न केल्याने अकलूज पोलिस ठाण्यात तक्रारीवरून दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी वरासह दोन्ही वधू व ... |
नातवांच्या संवादाने आजी-आजोबा भारावले - My Marathi\nHome Local Pune नातवांच्या संवादाने आजी-आजोबा भारावले\n-सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची पानशेत येथे 'जनसेवा'च्या वृद्धाश्रमाला भेट\nपुणे : उतारवयात नातवांच्या संवादाला, त्यांचे लाड करण्याला, आपुलकीने विचारपूस होण्याला आणि कौटुंबिक सुखापासून वंचित राहिलेल्य... |
सुदैवाने ही घटना केंद्र चालू नसतांना घडल्याने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. इमारतीचा काही भाग इमारतीखाली उभ्या केलेल्या एका दुचाकीवर पडल्याने दुचाकीची हानी झाली. सुदैवाने ही घटना केंद्र चालू नसतांना घडल्याने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. इमारतीचा काही भाग इमारतीखाली उभ्या केलेल्या एका दुचाकीवर पडल्याने दुचाकीची हानी... |
अकोल्याची पाटी कोरीच राहिल्याने नव्या वर्षात अकोल्याला आयात पालकमंत्री मिळेल, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. अकोला : २०१९ या सरत्या वर्षाने राजकारणात मोठी उलथापालथ घडविली. शिवसेना, काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेस असे तीन भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र आल्याने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. या सरकारचा मंत्रिम... |
Marathi Composition on my school... - Brainly.in\nMarathi Composition on my school\nby tanmayarte1 03.04.2016\nकुटुंब नंतर आम्हाला महान प्रभाव exerts कोणत्याही संस्था आहे तर आज तो शाळेत आहे . आम्ही शाळेत खर्च की वर्षे फक्त देखील , आमच्या वर्ण मोल्डिंग विविध दृष्टिकोण घेणार्या आणि जीवन मूलभूत तत्त्वे imbibing वेळी शिकत ... |
नवी दिल्लीः Axis Bank FD Rates: बँकेत एफडी काढणं हे सुरक्षित समजलं जातं. अनेक ग्राहकांची गुंतवणुकीसाठी पहिली पसंती ही एफडी असते. एफडीतील पैसेदेखील वेगानं दुप्पट होतात. तसेच वेगवेगळ्या बँकांचे एफडीवर वेगवेगळे व्याजदर असतात. तुमचे खाते खासगी क्षेत्रातील Axis बँकेत असल्यास तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. अॅक्सिस बँकेने ... |
देशातील सर्वात निवडक महाविद्यालये आणि विद्यापीठे 1 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान मुदतीची असतात. आपल्याला असे आढळेल की कमी निवडक शाळांना अनेकदा नंतरच्या मुदतीनंतर - फेब्रुवारीमध्ये अनेक प्रकरणांमध्ये, जरी काही शाळा अनुप्रयोग प्रक्रियेस कधीही बंद करत नाहीत तोपर्यंत आणखी जागा उपलब्ध नाहीत. खालील सारण्यांमध्ये, आपण शीर्... |
पिंपरी -"करोना'चे अधिक रुग्ण आढळलेलले काही भाग महापालिका प्रशासनाकडून सील करण्यात आले आहेत. याच भागात जीवनावश्यक वस्तुंची दुकाने निश्चित करुन दिलेल्या वेळेत उघडण्यात येतील, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त शहरातील इतर भागांमध्ये किराणा दुकानांना वेळेचे बंधन घालण्यात आलेले नाही. परंतु शहरात काही प्रमुख भागांमध... |
इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - चित्रपटाच्या शुटींग दरम्यान अनेकदा गैरप्रकार घडत असतात. काही वर्षापूर्वी राजस्थानमध्ये शूटिंग कालावधीत अभिनेता सलमान खान याच्यावर हरणाची शिकार केल्याचा आरोप करण्यात आला होता. अशाच प्रकारचे अनेक अभिनेत्यांकडून देखील काही वेळा कायद्यांचे उल्लंघन झाल्याचे दिसून येत आहे, असाच गैरप्रकार कानपूरमध्... |
CaO = 0·7SO3+ 2·8SiO2 + 1·65Al2O3 + 0·35Fe2O3. यात आपण C3S व C2S पैकी फक्त त्रि-कॅल्शम सिलिकेटची उपस्थिती धरली आहे. Caso, हे जिप्समद्वारा येते. म्हणून CaSO, मधला CaO बाजूला काढला तर खंगरातल्या जास्तीतजास्त संयोगीकरण होऊ शकणाऱ्या CaO चे पुढील सूत्र मिळतेः परंतु कच्च्या मालात CaO चे जर एवढे प्रमाण असेल तर भट्टीतल्या तपम... |
ऑनलाईन जोडीदार शोधताना सावधान; हात पिवळे होण्याआधीच खिसा रिकामा! मॅट्रोमोनिअल वेबसाईटवर जोडीदार शोधताना काही दिवसांपूर्वी एक महिला अभियंता अशाच घटनेची शिकार झाली. जोडीदार शोधताना तिची ओळख अशाच फसव्या व्यक्तीबरोबर झाली व त्या महिलेचे १० लाखांचे नुकसान झाले. मॅट्रोमिनी स्कॅम्सचे प्रकार वाढले असून, पुरुषांबरोबर महिला देख... |
आपले वाहन प्रारंभ करण्यासाठी आणि रस्त्यावर परत येण्यासाठी येथे उत्तम साधने आहेत. कंग्टन हा एक समर्पित आणि उत्कट संघ असून 2004 पासून शांघाय येथे आहे. आमच्याकडे कंग्टन संघात ज्ञान आणि नावीन्य, अनुभव आणि वचनबद्धता, व्यावहारिक आणि 'टेकी' यांचे उत्कृष्ट मिश्रण आहे. हे सर्व एकत्रितपणे आम्ही आमच्या वाढत्या प्रिय ग्राहकांना शक... |
सैफ अली खान : बॉलिवूडचा स्टायलिश अभिनेता सैफ अली खान लवकरच 'आदिपुरुष' चित्रपटात 'रावण'च्या भूमिकेत दिसणार आहे. दुसरीकडे पडद्यावर सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा साकारणारा सैफ खऱ्या आयुष्यात खूपच हटके आयुष्य जगतो. 1993 मध्ये 'परंपरा' या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या सैफ अली खानने हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक सुपरहिट च... |
बार्शी : येथील श्री भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक समितीच्या वतीने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्यात गरजेनुसार मोफत पाण्याचे टँकर उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. जैन मुनी गुरूदेव ओंकारेश्वर म. सा. आदी ठाणा यांच्या अम्रतहस्ते मंत्रोच्चार करून, तहसिलदार ऋषिकेत शेळके यांच्या हस्ते या टँकरचे पूजन करून कार्यक्रमा... |
फ्रीजमध्ये अन्न किती काळ ठेवावं? फ्रीजमध्ये अन्न किती काळ ठेवावं? फ्रीजमध्ये किती काळ अन्न ठेवावं हा सगळ्यांना सतावणारा प्रश्न आहे. याबद्दल अनेक प्रवाद आहेत. मात्र नक्की किती काळ अन्न ठेवावं या प्रश्नाचं उत्तर आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर देत आहेत. हेही पाहिलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हा... |
पुणे : पीएमपी प्रशासनाने नियमित सुरू असलेल्या बसच्या काही मार्गांवर सकाळच्या आणि संध्याकाळच्या सुमारास बस रिकाम्या धावत असल्याने मार्गांच्या वेळेमध्ये बदल केले आहेत. याची अंमलबजावणी पीएमपीच्या शहरासह ग्रामीण भागाच्या मार्गांवर सुरू करण्यात आली आहे. पीएमपी प्रशासनाने उत्पन्न आणि प्रवासी वाढविण्याच्या दृष्टीने शहरातील १... |
सोमवार, 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) दिली आहे. याची माहिती आघाडीच्या नेत्यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेऊन दिली. या पत्रकार परिषदेला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut), राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि का... |
काही दिवसांपूर्वी मी कॉन्टूरिंगGE 1.1 नावाच्या एका अनुप्रयोगाद्वारे Google Earth मधील कॉन्टूर्स पाहण्यासाठी एक मित्र विचारले होते जे कोणत्याही आवृत्ती 4x, Windows XP किंवा Vista सह कार्यरत आहे. सुरू करण्यासाठी, आपल्याला करावे लागेल एक फाइल डाउनलोड करा एका "द्वेषपूर्ण" पृष्ठावरून संकुचित केले आहे जेथे निर्मात्याकडे जर्म... |
अमरावतीः देशातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. दुसऱ्या लाटेत देशात सर्वाधिक मृत्यू झालेत. अनेकांचे रोजगार गेलेत. व्यवसाय बंद पडलेत. अनेकांनी कुटुंबातील कर्ती व्यक्ती गमावली. एकूणच मोदी सरकार देशवासींना भिक्षेला लावण्याचा एककलमी कार्यक्रम राबवत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ... |
नंदुरबार जिल्हा परिषदेत (Nandurbar zp) रिक्तपदे आहेत. यात सक्षम अधिकारी असतांना त्याठिकाणी पात्रता नसलेल्या (unqualified officers) अधिकार्यांना नियुक्त्या (Appointment) देण्यामागील गौडबंगाल काय आहे. असा सवाल करत शिक्षण विभागाचा कारभारावर जि. प. सदस्यांनी स्थायी समितीच्या सभेत ताशेरे ओढले. त्यामुळे बैठकीत वातावरण तापले ... |
मागील अधिक्याइतकीच जयदत्त क्षीरसागरांना मते । Loksatta\nमागील अधिक्याइतकीच जयदत्त क्षीरसागरांना मते\nराष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांनी विजय मिळवला असला, तरी ६५ टक्के मतदारांनी त्यांना नाकारले, मागील वेळी ७६ हजारांचे मताधिक्य होते. या वेळी तेवढीच मते त्यांना मिळाली.\nthombre । October 26, 2014 01:50 am\nराष्ट्रवादीचे... |
आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. पण, आज विरोधकांकडून नाही तर सत्ताधाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आलं. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचं पोस्टर हातात घेऊन हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी 'युवराजांची कायमच दिशा चुकली', असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं होतं. यावर आदित्य ठाकरे यांची घोड्यावर उलट्या दिशेने बसलेला फोटोही आहे. वर... |
निश्चितपणे प्रत्येक घरात फिक्स्चर्स असतात. दिवे ही सर्व यंत्रे आहेत जी त्यांच्या डिझाइनमध्ये दीप-स्क्रूिंग चक, दिवा, विद्युत वायरिंग घटक आणि या डिव्हाइसचे निराकरण करण्याची शक्यता आहे. एका विशिष्ट खोलीसाठी कशा प्रकारचा दिवा निवडतो, ते सर्वसाधारणपणे कसे वर्गीकृत केले जाऊ शकतात आणि एकाच खोलीत कित्येक प्रकारचे दिवे एकत्र ... |
Manthan- Vishwash Londhe, Anant Velankar - Bronato: eBook Publisher and Distributor (Kindle and Google Play Books) गेली सुमारे 3 वर्षे quora.com सारखी समाजमाध्यमे किंवा वृत्तपत्रीय लेख आणि दूरदर्शनवर घडणाऱ्या चर्चा किंवा मूलभूत प्रश्नांचा नैमित्तिक आढावा यातून आम्ही काही दखलपात्र प्रश्नांवर आधी चर्चा आणि मग त्या चर्चेच... |
ठाणे : सध्या सर्वत्र विनामूल्य वायफायचे पेव फुटले आहेत. ठाणे महापालिकेनेही त्यात पुढाकार घेतला आहे. केवळ १०० रुपयांत नावनोंदणी करून पालिका १० वर्षे ठाणेकरांना विनामूल्य वायफाय सेवा देणार आहे. शहरात टप्प्याटप्प्याने ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. महापालिकेकडे १00 रुपये शुल्क भरून नावनोंदणी करणाऱ्या ठाणेकरांना पुढील द... |
मालदीव बेटे ही सध्या तेथील राजकीय परिस्थितीमुळे चर्चेत असली, तरी तेथील पर्यावरणाला असलेला धोकाही तेवढाच मोठा चर्चेचा विषय आहे. पर्यटनासाठी मालदीव बेटांचे असलेले आकर्षण नवीन नाही; पण निसर्गाचे वरदान लाभलेले हे बेट सध्या मात्र निसर्गाच्या कोपाला धास्तावले आहे. आठ वर्षांपूर्वी बसलेल्या त्सुनामीच्या तडाख्याचे ओरखडे या बेटा... |
अमरावती : रस्ते हस्तांतरणाचा कुठलाही प्रस्ताव महापालिकेसमोर सध्या तरी नाही. आल्यास तो सभागृहासमोर ठेवला जाईल, असे आयुक्तांनी आमसभेदरम्यान मंगळवारी स्पष्ट केले. नवसारी ते अमरावती शहरात येणारा कॅम्प शॉर्ट रोड राज्यमार्ग महापालिकेकडे हस्तांतरित करून घेण्याची मनपा प्रशासनाची योजना आहे काय, असा प्रश्न मंगळवारच्या आमसभेत प्र... |
कोल्हापूर, ९ ऑगस्ट (वार्ता. ) - श्री गजानन महाराज, शिर्डी येथील श्री साईबाबा आणि सज्जनगड येथील समर्थ रामदासस्वामी यांच्या पादुका एकाच वेळी एकाच दिवशी साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात एकत्र आल्या होत्या. या प्रसंगी सातारा येथील समर्थभक्त पू. मोहनबुवा रामदासी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्था... |
दिंडोरी, दि. 28 - नाशिक दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे शुक्रवारी एका द्राक्ष निर्यात केंद्र कोल्ड स्टोरेजमध्ये बिबट्या घुसला. पाण्याचे शोधात बिबट्या शौचालयात घुसल्यावर तेथील कामगाराने शौचालयाचा दरवाजा बंद केल्याने बिबट्या तेथेच अडकून पडला. सदर घटना वनविभागास कळविण्यात आली असून वनविभागाचे अधिकारी त्यास जेरबंद करण्यासाठ... |
टीम ई-लोकमान्य । मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवडून आलेल्या नऊ जणांनी आज विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सर्व सदस्यांना शपथ दिली. काल सदस्यत्वाची शपथ घेणाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शशिकांत शि... |
जगभरातील प्रवासी आणि भटके नित्यनवीन सुंदर पर्यटन स्थळांच्या शोधात असतात. अश्या ठिकाणी फोटो काढणे आणि ते शेअर करणे हाही आजकाल अनेकांचा छंद झाला आहे. जगभरातील पर्यटनस्थळांच्या यादीत थायलंड मधील फुकेत बेट बऱ्याच वरच्या स्थानावर आहे आणि वर्षभर येथे पर्यटकांची गर्दी होत असते. मात्र या बेटावर काही नियम थोडे विचित्र वाटतील अ... |
नवी दिल्ली - भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कस्तुपटूंनी लैंगिक अत्याचारासह अनेक आरोप केले होते. याच्या चौकशीसाठी व सिंह यांच्या राजीनाम्यासाठी अव्वल ऑलिंम्पिक कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन सुरु केले. तीन दिवस हे आंदोलन सुरु होते. त्यानंतर अखेर ब्रिजभूषण... |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.