text large_string |
|---|
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांचा 'फोन भूत' चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये कतरिनाने नव्या प्रकारची भूमिका साकारली. या चित्रपटाच्या स्टार कास्टपासून चित्रपटाची कथा देखील मजबूत आहे. मात्र, तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केलेली नाही. मिळाले... |
इगतपुरी : पोलीसनामा ऑनलाइन - प्रसिद्ध मराठी गायिका गीता माळी (वय-37) यांचे शहापूरजवळ अपघाती निधन झाले. मूळच्या नाशिकच्या असणाऱ्या गीता या मागील काही महिन्यांपासून अमेरिकेमध्ये होत्या. भारतात परतल्यानंतर नाशिकला जाताना मुंबई-आग्रा महामार्गावर शहापूरजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. गुरुवारी (दि.14) दुपारी तीनच्या सुमारास... |
Lazy Glasses: बाजारात असे अनेक गॅजेट्स (gadgets) आहेत, जे अप्रतिम वैशिष्ट्यांसह येतात. जर तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर (e-commerce platform) शोधायला गेलात, तर तुम्हाला अशी गॅजेट्स सापडतील, ज्याचा तुम्ही कधी ना कधी विचार केला असेल. असेच एक उत्पादन आहे, जे अद्वितीय (Unique) आणि परवडणारे दोन्ही आहे. अनेकवेळा तुम्ही अशा च... |
मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman) सध्या एमटीव्हीच्या शो सुपरमॉडेल ऑफ द इयर 2 (MTV show supermodel of the year 2) मध्ये दिसत आहे. मिलिंदचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो रॅम्प वॉक करताना दिसत आहे. शोचे स्वरूप असे आहे की मिलिंद आणि मलायका (Malaika Arora) प्रत्येक आठवड्यात नवीन अ... |
पण मनात एक भीती होती कि अशाने ती माझ्या वाट्यात कमी येईल. पण मनात एक भीती होती कि अशाने ती माझ्या वाट्यात कमी येईल. ती वेदनेने विव्हळत होती आणि मूकपणे रडत होती... त्याच्या पुढे आणि परिस्थिती पुढे ती अगतिक होती. |
सुधागड -पाली (वार्ताहर) : सुधागड तालुक्यातील पराक्रमी सरदार हैबतराव देशमुख यांची वंशावळ सापडली आहे. मुंबईच्या दहिसर येथील इतिहास संशोधक संदीप परब यांना ही वंशावळ शोधण्यात यश आले आहे. त्यामुळे इतिहासातील इतर काही घटनांचा शोध लागण्याची शक्यता आहे. इतिहास संशोधकांच्या दृष्टीने हा एक महत्वाचा टप्पा आहे. सुधागड तालुक्याचे ... |
बर्याचजणांना वाटते की एका स्वप्नात एक व्यक्ती दुसऱ्या जीवनात जीवन जगत आहे, ज्यामध्ये इच्छा, गुप्त आकांक्षा असतात. आज प्रत्येकाला त्याने काय पाहिले आहे हे स्पष्ट करण्याची आणि स्वप्न काय आहे हे शोधण्यासाठी संधी आहे. याबद्दल स्वप्न काय आहे? स्वप्नातील प्रवेशद्वार हा एक प्रकारचा चेतावणी आहे की नजीकच्या भविष्यात तुम्हाला... |
कोरोनापासून वाचण्यासाठी कोणता साबण सगळ्यांत भारी? कोरोनापासून वाचण्यासाठी कोणता साबण सगळ्यांत भारी? हात स्वच्छ धुणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला गेल्या काही महिन्यांपासून कळलं असेलच. किमान 20 सेकंद हात साबणाने धुतले तर कोरोनाला आपण दूर ठेऊ शकतो. पण मार्केटमध्ये इतके साबण आहेत की त्यापैकी सगळ्यांत उत्तम साबण कोणता... |
मुंबई,दि.14 : काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेते पदावर आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. तर विजय वडेट्टीवार यांची काँग्रेसच्या विधानसभेतील गटनेतेपदी निवड केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे.माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने ... |
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आता पती-पत्नी बनले आहेत. मुंबईतील पाली हिल्सच्या 'वास्तू' या अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये दोघांनी सात फेरे घेतले आहे. दोघांचे लग्न झाल्यापासून चाहते त्यांच्या फोटोंची वाट पाहत होते आणि यासोबतच रणबीर आणि आलियाच्या लग्नाचे फोटोही समोर आले आहेत. फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असून अशा परि... |
राष्ट्रीय महामार्गावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात खाली पडून एका प्राध्यपकाचा मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील जांभळी सड़क येथे घडली असून टालीकराम बाहेकर असं मृत्यू झाल्येल्या प्राध्यापकाचं नाव आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे हनुमान व्यायाम शाळेत शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत कु... |
'हर हर महादेव' या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) आता आणखी एका ऐतिहासिक भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी 'ताज' (Taj) या हिंदी वेब सिरीजमध्ये तो 'बिरबल'ची भूमिका साकारणार असल्याची पोस्ट त्याने केली आहे. यावेळी पोस्टमध्ये तो म्हणाला की, "लहापणापासून... |
Accident In UP : जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरमध्ये एका वेदनादायक अपघाताची माहिती समोर येत आहे. येथे एक टँकर बॅरिकेड तोडून कर्तव्यावर असलेल्या जवानांच्या अंगावर गेला. खरं तर, टँकर आणि ट्रक यांच्यात अपघात झा... |
अल जझीराने ट्विट करून म्हटले की, इस्रायलने हवाई हल्ल्यात जाला टॉवर नष्ट केले. या इमारतीमध्ये अल जझीरासह आणि एका आंतरराष्ट्रीय वृत्त संस्थेचे कार्यालय होते. या हल्ल्या आधी इस्रालयी सैन्याने इमारतीच्या मालकाला इशाला दिला होता. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलच्या हवाई हल्ल्यात एक बहुमजली इमारत कोसळली. हा हल्ला ग... |
अमरावती : आज सकाळपासून अमरावतीमधील बंदला लागलेल्या हिंसक वळणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्रिपुरामध्ये घडलेल्या कथित घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काही ठिकाणी रझा अकादमीने पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागलं. आज अमरावतीमध्ये अशाच प्रकारे मोर्चामध्ये दगडफेक आणि तोडफोड झाल्यानंतर हा मोर्चा हिंसक वळणावर गेला. त्या... |
तुर्कीचे साम्राज्य अलेप्पो येथे उटांवरून जात येत असे. बिरूट, त्रिपोली व एकर येथे अद्यापिहि उंटावरूनचे माल जातो. गांवठाण ज्यांस उत्कृष्ट मिळाले आहे, अशा जगांतील शहरांत दमास्कसची गणना आहे. दमास्कसची लोकसंख्या १।। लाख असून तिच्यांत ख्रिस्ती यहुदी, तुर्क, आरब व इतर मुसलमान यांचा समावेश होतो. परराष्ट्रीय वकील येथें रहातात. ... |
The Kerala Story : द केरल स्टोरीया चित्रपटात असिफाची भूमिका साकारणाऱ्या सोनिया बालानीला धमक्या येत आहेत. कुणी बघून घेण्याची धमकी देत आहेत तर कुणी जीवे मारण्याची भाषा करत आहेत. बळजबरीने धर्मांतरित झालेल्या सुमारे 7,000 मुलींना भेटल्याचे सोनिया म्हणाली. आता त्या सर्व मुली आश्रमात राहत आहेत. The Kerala Story: पश्चिम बंग... |
भाईंदर, ता. ३० (बातमीदार) : मिरा-भाईंदरमधील वीजपुरवठा सुरळीत सुरू असला तरी अन्यत्र खंडित होत असलेल्या विजेचा फटका उत्तनमधील मच्छीमारांना बसत आहे. वीज खंडित होण्याचा परिणाम बर्फ उत्पादनावर होत आहे. कंपन्या पुरेसा बर्फ बनवू शकत नसल्यामुळे बर्फाची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. सध्या समुद्रात मुबलक मासळी उपलब्ध असतानाच पकड... |
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर गेल्या ९ डिसेंबरला प्रथमच चामोर्शी शहरात आले. जि. प. केंद्र शाळेच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणातही नक्षली कारवायांच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांना उद्देशून सूचक विधान केले. रत्नाकर बोमीडवार। चामोर्शी : केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर गेल्या ९ ड... |
Ahmednagar Crime । श्रीरामपूर । Shrirampur: श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2, बीफ मार्केट परिसरात विनापरवाना शस्त्रे घेवून फिरत असणाऱ्या एक़ास गुन्हे अन्वेषण नगरच्या पोलीस पथकाने सापळा रचून पकडण्यात आले आहे. पोलिसांनी त्याचेकडून एक गावठी बनावटी कट्टा व दोन जिवंत काडतुसे असे एकूण 30,500/ रू. कि. चा एक गावठी कट्टा व दोन ज... |
पीनट बटर हा एक स्वादिष्ट प्रसार आहे जो सामान्यतः सँडविच, बेक केलेला माल, कँडी आणि अगदी मिल्कशेक्समध्ये वापरला जातो. घरी शेंगदाणा बटर बनवण्याने आरोग्यासाठी स्वस्थ, चवदार स्नॅक बनवताना पैसे वाचविण्यात मदत होते. शेंगदाणा एका भांड्यात ठेवा आणि शेंगदाणा किंवा भाजीपाला तेलाने हलके फेकून द्या. आपले ओव्हन 350 डिग्री फॅ (176 डि... |
Ind vs Eng Women's U19 T20 World Cup : अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकाची पहिली आवृत्ती जिंकून टीम इंडियाला इतिहास रचला आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा सात विकेट्सनी पराभव करत ही स्पर्धा जिंकली आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर 69 धावांचे लक्ष्य ठेवले होते आणि टीम इंडियाने ते सात विकेट्स गम... |
अजित पवार चर्चेत आहेत. पण या चर्चांमध्ये तथ्य आहे का? अजित पवार भाजपसोबत गेले तर त्यांना काय फायदा? अजित पवार शरद पवार यांच्या समंतीविना भाजपसोबत जाऊ शकतात का? भाजप अजित पवार यांचं पुनर्वसन कसं करणार? याविषयी जाणून घेण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांनी ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांच्याशी बातचीत केली ... |
राज्यात वर्षभरात रस्ते अपघातात साडेबारा हजार नागरिकांचा मृत्यू । मुंबई : राज्यातील रस्त्यावरील अपघात आणि त्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये गतवर्षात मोठी घट झाली आहे. सरत्या वर्षात २४ हजार ९७१ अपघात झाले आहेत. त्यामध्ये ११ हजार ५६९ जण ठार झाले आहेत. २०१९ च्या तुलनेत गेल्या वर्षीच्या अपघातात तब्बल २४ टक्के घट झाली आहे. ... |
तलें कीं, हे बारीक फाटेच झाडांना अन्न पुर विण्याचें काम करितात. प्रत्येक झाडाच्या मुळास अशा प्रकारचे बारीक बारीक फाटे असतात. असो. आतां मी है गाजर कापतों. विनू - दादा, मला दे गाजर, ताईला देऊं नको. बाबू - गंगू, हा घे चाकू व तूंच है गाजर काप. गंगूनें गाजराचे तीनचार तुकडे केले. गंगू - दादा, गाजर बरेंच टणक आहे. कापतांना ज... |
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२१ । चाळीसगाव शहरातील पंचशील नगरातील रहिवाशी व सीआरपीएफमध्ये कार्यरत असलेले जवान चंद्रदीप रमेश आव्हाड (वय-३२) यांचे दि. २२ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. चंद्रदीप रमेश आव्हाड हे छत्तीसगड राज्यातील विसापूर येथे सेवेत नियुक्त होते. गेल्या काही दिवसांमध्ये सेवेवर कार्यरत असताना... |
स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय सेलूचे सांस्कृतिक भूषण आहे. या ग्रंथालयाने वाचन चळवळ व संस्कृती कायम जपली. कै. वि. वा. देसाई पुरस्काराने ग्रंथालयाची जबाबदारी वाढली असून आम्ही कायम वाचक, रसिक आणि श्रोत्यांच्या अपेक्षेला पूर्ण उतरण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन ग्रंथालयाचे सचिव डॉ. शरद कुलकर्णी यांनी काढले. |
सांगली : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कडक निर्बंध लागू केले असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांकडून कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी बुधवारी सांगली, मिरजेतील प्रमुख चौकांत उपस्थित राहत नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली. स्वतः अपर अधीक्षक एक्शनमोडवर आल्याने... |
झी महाराष्ट्र कुस्ती दंगल लीग सुरू होत आहे. २ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत ६ संघ सहभागी होत आहेत. मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता स्वप्नील जोशीने विदर्भाचे वाघ हा संघ विकत घेतला आहे. या संघाचे वैशिष्ट्य म्हणजे संघात एक आंतराष्ट्रीय खेळाडू खेळणार आहे. इस्टवन व्हरेब हंगेरीची खेळाडू असून ऑलिम्पिक स... |
'साखर कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये येतात म्हणून नव्हे तर मार्जिन शॉर्ट होणार असल्याचे दुःख हसन मुश्रीफ यांना होत आहे. यामुळे ते एफआरपीचा शब्दशः अर्थ काढून काही संघटना न्यायालयात गेल्याची टीका करीत आहेत. ऊस उत्पादकांच्या आर्थिक हिताचा विचार करण्याऐवजी कारखानदारांची त्यांना चिंता अधिक आहे. त्यामुळे ते शेतकऱ्यांचे कैवारी न... |
आरोप कोणी केलाय याला महत्व असते. नारायण राणे हे वारा वाहते तसे वाहणारे नेते आहेत. ते नेहमीच वाटेल तशी बडबड करत असतात आणि नंतर शेपूट टाकतात. याआधी राणेंनी तर असे आरोप करून काँग्रेसलाही अडचणीत आणले होते. त्यांच्यामुळे काँग्रेसची पूनम पांडे झालीय, अशी बोचरी टीका शिवसेनेने केली आहे. |
मुंबईतील समुद्रनकिनाऱ्यावरील कोळी बांधवांची स्मशानभूमी कोणतीही सुनावणी न घेता पाडण्यात आली. त्याची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई उपनगर जिल्ह्याधिकाऱ्यांना पुढील सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले. मुंबई : मुंबईतील समुद्रनकिनाऱ्यावरील कोळी बांधवांची स्मशानभूमी कोणतीही सुनावणी न घेता पा... |
हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा. मोदी सरकारवर बरसले यशवंत सिन्हा; म्हणाले, 'हे धक्कादायक आहे. . . ' Punjab Election: PM मोदींचा पंजाब सरकारवर गंभीर आरोप; 'मंदिरात जायचं होतं, पण. .... |
मुंबई, 24 डिसेंबर : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात केंद्र सरकारने कपात केली पण राज्य सरकारने कर कमी केले नाही, त्यामुळे हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला होता. पण, भाजपचे सरकार ज्या राज्यात आहे तिथे कर कमी केला आहे, पण आपल्याकडे कर कमी केला असता तर 3 हजार कोटींचे नुकसान झाले असते, म्हणून नि... |
मुंबई : . नोटबंदीला ८ नोव्हेंबर रोजी चार वर्षे पूर्ण झाली. यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नोटबंदीमुळे झालेल्या फायद्यांची माहिती दिली होती. तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावरून केंद्र सरकारवर टीकाही केली होती. त्यापार्शवभूमीवर शिवसेनेने पुन्हा एकदा नोटबंदीवरून केंद्र सरकारवर टीका केली ... |
रत्नागिरी/प्रतिनिधी :- जिल्हा नियोजन समितीच्या कृपेने जिल्हा परिषदेच्या पडझड झालेल्या ६६९ इमारतींना आता चांगले दिवस येणार आहेत. ग्रामीण भागातील शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून त्यासाठी लागणारा कोट्यवधींचा निधी जिल्हा नियोजन समिती देणार आह... |
मुंबई : बुलीबाई एप प्रकरणातील ((bulli bai app case) आरोपी श्वेता सिंहने (Shweta singh) मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai session court) जामिनासाठी आज अर्ज दाखल केला. श्वेताला मुंबई पोलिसांनी (Mumbai police) उत्तराखंडमधून अटक केली आहे. मुस्लिम समाजातील महिलांचा आक्षेपार्ह तपशील असलेल्या बुलीबाई एपची निर्मिती श्वेतासह अन्य द... |
7th Pay Commission :- केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांच्या पगाराव्यतिरिक्त ते 30 हजार रुपयांचा लाभ घेऊ शकतात. कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्त्यासह अनेक भत्त्यांचा लाभ मिळतो, पण हे 30 हजार रुपये या भत्त्यांपेक्षा वेगळे आहेत. 'ही' रक्कम पाच पटीने वाढली - केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या प्रो... |
१५ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता- आयएमडी\nकृषिकिंग, नवी दिल्लीः देशातील तेरा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये येत्या २४ तासात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. देशातील अनेक भागांमध्ये आज वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय काही भागांमध्ये ग... |
अर्थशास्त्रीय परिभाषित करण्याचे अनेक मार्ग आहेत, सर्वात साध्या म्हणजे ते म्हणजे अर्थशास्त्रींनी वास्तविक जगातील डेटा वापरून गृहित धरा चाचणी करण्यासाठी वापरलेली संख्याशास्त्रीय पद्धती आहेत. मोठ्या प्रमाणावरील डेटा सेट बद्दल थोडक्यात गृहितक करण्याच्या दृष्टीने विशेषतः, वर्तमानत्मक सिद्धांत आणि निरीक्षणाशी संबंधित आर्थिक ... |
नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उपकुलसचिव श्री. संजय रामदास नेरकर यांना सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची 'ऑरगनायझेशनल मॅनेजमेंट' विषयात पीएच. डी. नुकतीच पदवी प्रदान करण्यात आली आहे. 'ऑरगनायझेशनल मॅनेजमेंट' मधील 'अॅन एनालॅटिकल स्टडी ऑफ मॅनेजमेंट प्रॅक्टीस ऑफ नर्सिंग कॉलेजेस इन महाराष्ट्र' हा शोध प्रबंधाच... |
टेमघर धरणानंतर आता मावळ तालुक्यातील वडिवळे धरणातून पाणीगळती वाढली आहे. वडगाव मावळ, दि. ९ - टेमघर धरणानंतर आता मावळ तालुक्यातील वडिवळे धरणातून पाणीगळती वाढली आहे. जलसंपदा विभागाने अनेक वर्षापासून दुरुस्ती व डागडुजी न केल्याने धरणाच्या भिंतीतून कारंजा सारखे पाण्याचे फवारे उडत आहेत. त्यामुळे धरण परिसरातील नागरिकांमध्ये अ... |
राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे भाऊ नगरसेवक कप्तान मलिक यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कप्तान मलिक रस्त्यावर काम करणाऱ्या कामगारांना 'वर्क ऑर्डर कुठं आहे? ' असा प्रश्न विचारत मारहाण करत आहेत. या त्यांनी या कामगारांना मारहाण केलीये तसंच शिवगाळ करत पुन्हा दिसले... |
एक छोटा मुलगा, ज्याचा माणुसकीवरचा विश्वासच उडतो. तो त्याला कसा परत मिळतो, यावरच हा सिनेमा आहे.या सिनेमामुळे अक्षय कुमारचे नाव परत एकदा मराठी सिनेसृष्टीशी जोडलं गेलंय. 2013ला '72 मैल एक प्रवास' या मराठी सिनेमाची निर्मिती अक्षय कुमारनेच केली होती. या सिनेमाला आता 5 वर्ष झाले आहेत. म्हणजे अगदी 5 वर्षांनंतर अक्षय कुमार पुन... |
प्रकरण ४ थें.] वस्तूचें अस्तित्वच मानतां येत नाहीं. (२) माझी संवेदना म्हणजे मी+संवेदना. ती संवेदना मला आत्म्याला सोडून कशी असणार ? आणि संवेदनेसह आत्म्याचे कारण बाह्य जड तत्त्व कसे असेल ? (३) जे तत्त्व बाह्य अंतरावर आहे ते अंतस्थ मनावर परिणाम कसा करील ? (४) कार्य आणि कारण दोन्ही ज्ञेय असतात, तेव्हांच कार्यकारणभाव सिद्ध ... |
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर तुम्ही असं काहीतरी वाचलं असेल की केंद्र सरकारद्वारे बनवण्यात येणाऱ्या हेल्थ आयडीसाठी तुम्हाला वैयक्तिक माहिती द्यावी लागेल, जसं की पॉलिटिकल व्यू, जात, मेडिकल हिस्ट्री अशी माहिती देण्याचा कोणताही नियम सरकारने बनवला नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. - प्रेस इन्फॉर्मेशन ब्यु... |
करमाळा : मरीआईला सोडलेल्या मारकुटा हल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण करवून सोडले आहे. मागील काही दिवसांपासून ग्रामस्थ भयभीत होऊन जगत आहेत. त्याचा बंदोबस्त करण्याच्या हेतूने सरपंच धनंजय झिंजाडे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या बैठकीत या हल्याची विक्री करून येणाऱ्या रक्कमेतून मरीआई मंदिर परिसर दुरुस्त करण्याचा ... |
सोलापूर : केरळच्या धर्तीवर देशभरातील जिल्हा बँका राज्य बँकेत विलीन करायच्या की त्रिस्तरीय संरचना कायम ठेवत जिल्हा बँका सक्षम करायच्या? यासाठी केंद्राने बँकिंगमधील चार तज्ज्ञांचा अभ्यासगट नेमला आहे. देशभरात सहा ठिकाणी विभागीय सल्लागार समित्यांशी चर्चा करून हा अभ्यासगट तीन महिन्यांत केंद्राला अहवाल सादर करणार आहे. केंद्... |
इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - सर्वोच्च न्यायालयात अनेकदा आश्चर्यकारक प्रकरणे समोर येत असतात. अशीच एक घटना पुन्हा समोर आली आहे. एका व्यक्तीने विप्रोचे मानद अध्यक्ष अझीम प्रेमजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध सत्तरहून अधिक खटले दाखल केले होते. नंतर त्या व्यक्तीच्या लक्षात आले की आपण असे नाही केले पाहिजे. त्यामुळे त्या व्य... |
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या आक्षेपार्ह घोषणाबाजीचा तब्बल तीन वर्षं तपास केल्यानंतर आज दिल्ली पोलीस पतियाळा हाऊस कोर्टात आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. दिल्लीतील जेएनयूमध्ये ९ फेब्रुवारी २०१६ रोजी विद्यार्थी संघटनांनी देशविरोधी घोषणाबाजी केली होती. या संघटनेचं नेतृत्व कन्हैय्या कुमार यांनी केल्याचा आरोप त्य... |
शांताबाईचे लग्न वयाच्या १२व्या वर्षी झाले. घरचे शेतमजुरी करायचे नवऱ्याकडे कोल्हापुर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात ३ एकर जमीन होती. आणि शेतीसोबत त्यांचा न्हाव्याचा जोडधंदा होता. आयुष्य सुरळीत चालु होते परंतु अचानक आयुष्यात संकटाचा वर्षाव सुरू झाला. तिचे २ मुले जन्मतःच वारली, नवऱ्याचा हर्ट अटॅकमुळे मृत्यु झाला, नवऱ्याच... |
गणेशोत्सवासह येणाऱ्या सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थ, मिठाईवर 'बेस्ट बिफोर'चा उल्लेख न करणाऱ्या खाद्यपदार्थ, मिठाई विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत पावणेनऊ लाख रुपयांची मिठाई, खाद्यतेल, खवा, तूप असे विविध खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. 'केंद्र सरका... |
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी । घनकचरा व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी घनकचर्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे आणि यासाठी ग्रामीण प्रगती फॉऊंडेशन ही सामाजिक संस्था पुढाकार घेत आहे. एवढेच नव्हे तर या माध्यमातून 120 सुशिक्षित तरुणांना प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून देण्याचा मानस आहे, अशी माहिती फॉऊं... |
साहित्य - तांदूळ पिठी - दोन वाट्या, मैदा - एक वाटी, जिरे पावडर पाव-चमचा, हिंग - दोन चिमटी, तिखट मीठ चवी नुसार, हळद -पाव चमचा, तूप - दोन चमचे, मोहनसाठी तेल, तळणासाठी पाणी , आवश्यकते नुसार. कृती - परातील तांदुळाची पिठी, मैदा, तिखट, मीठ, हिंग, जिरे पावडर, हळद सर्व नीट एकत्रित करावे. तुपाचे मोहन सर्व पिठाला चोळून द्यावे, ... |
अश्विन महिन्यातील अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या नवरात्रीच्या काळात देवीची नऊ दिवस नऊ रूपात पूजा केल्यावर, अश्विन शुद्ध दशमीला आपण "दसरा' हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतो. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणारा हा सण मुख्यतः "विजयोत्सव' म्हणून साजरा केला जातो. माता पार्वतीने "विजया' नाव धारण करून नवरात्रीतील नऊ दिवस व नऊ र... |
३१ वर्षांच्या इतिहासात पिंपरी-चिंचवडला मिळाले पहिले अविवाहीत महापौर । Saamana (सामना) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी नितीन काळजे यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्याम लांडे यांनी माघार घेतल्यामुळे पिठासीन अधिकारी दौलत देसाई यांनी भाजपाच्या काळजे यांच्या निवडीचीअधिकृत घोषणा केली. काळजे ह... |
शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठविणे आणि पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविणे, या दोन प्रश्नांभोवती फिरत असे. त्यातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने नुकताच मोकळा केला, तर पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोडींच्या प्रश्नावर उतारा ठरणाऱ्या पाच बाह्यवळणांची कामे मार्गी ला... |
'साकळाई' चे स्वप्न सत्यात उतरेल का ? नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना वरदान ठरणारी साकळाई उपसा जलसिंचन योजनेस कधी नव्हे तो एवढा जनरेटा मिळाला आहे. योगेश गुंड, अहमदनगर : नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना वरदान ठरणारी साकळाई उपसा जलसिंचन योजनेस कधी नव्हे तो एवढा जनरेटा मिळाला आहे. प्रत्... |
संवेदना फाऊंडेशन कोल्हापूर यांच्यावतीने रस्ते सुरक्षा आणि अपघात या विषयावर प्रकाश टाकत समाजप्रबोधन..\nसंवेदना फाऊंडेशन कोल्हापूर यांच्यावतीने रस्ते सुरक्षा आणि अपघात या विषयावर प्रकाश टाकत समाजप्रबोधन करणाऱ्या 'ट्राफिक ट्राफिक' लघुपट प्रदर्शित करण्यात आला.\nहा लघुपट पाहत असतांना आपल्या कोल्हापूरकरांची सामाजिक संवेदना क... |
अकोला : अकोला जिल्ह्यात रात्रभर झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. ठिकठिकाणी साठवून ठेवलेली सोयाबीनची सुडी भिजली आहे. वेचणीला आलेला कापूसही देखील ओला झाला आहे. अकोला जिल्ह्यात अकोला, तेल्हारा, अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर अशा सर्वच तालुक्याला रात्री पावसाने चांगलेच झोडपले आहे. अकोल्यातील दहिगा... |
ठळक मुद्देबहुउद्देशीय खिडकी. . ल� ��कमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उद्योग सुरू करण्यासाठी लागणाःया विविध परवाणग्या एकाच ठिकाणी मिळाव्या यासाठी दीड वर्षापूर्वी जिल्हा उद्योग केंद्रात सुरू करण्यात आलेल्या एकखिडकी योजनेचा पुर्णपणे बोजवारा उडाला. सुरुवातीचे काही दिवस हा उपक्रम सुरळीत राहिला, नंतर मात्र कायमचा बंद पडला. त्यामु... |
शरीरात प्रोटीनच्या आवश्यक मात्रेची कमतरता असेल तर वारंवार भूक लागते. यासाठी प्रोटीन युक्त मीट, चिकन, मासे, अंडे सेवन करा. पूर्ण झोप घेतल्याने भूकेचा संकेत देणारा घ्रेलिन हार्मोन कंट्रोलमध्ये राहतो. तर झोप कमी मिळाल्यास हे हार्मोन वाढते आणि वारंवार भूक लागते. फायबर नसल्याने रिफाईड कार्ब्जयुक्त पदार्थ लवकर पचन होतात आण... |
सर्वाधिक गर्दीचे आणि सर्वाधिक प्रवासीसंख्या असलेल्या ठाणे आणि डोंबिवलीचा स्टेशन परिसर अस्वच्छ करणाऱ्या प्रवाशांना दंड करण्याचे अधिकार आरपीएफप्रमाणेच तिकीट प्रबंधकाला देण्यात आले आहे. असे असतानाही या दोन्ही स्टेशनवर मागील महिन्यात करण्यात आलेल्या कारवाईचा आकडा हा एक आणि दोन अंकीच असल्याचे दिसत आहे. रेल्वे स्टेशन परिसरा... |
त्वेषात आलेल्या आरोपीने बाजूचा लाकडी दांडा उचलून रिंकूला बेदम मारहाण केल्याने तो जखमी झाला. आरडाओरड ऐकून बाजूचे मजूर धावले. त्यांनी भांडण सोडविले. नंतर साथीदार आणि स्वतः आरोपीने जखमी रिंकूच्या डोक्यावर हळद लावली. नागपूर : मोबाईल दिला नाही म्हणून संतप्त बनलेल्या एका अल्पवयीन गुन्हेगाराने त्याच्यासोबत काम करणाऱ्या मजुर... |
उपराजधानीची स्मार्ट सिटीसाठी निवड व्हावी यासाठी स्मार्ट सिटी अभियानाचा दुसरा टप्पा ७ ते ९ नोव्हेंबर दरम्यान राबविण्यात आला. नागपूर : उपराजधानीची स्मार्ट सिटीसाठी निवड व्हावी यासाठी स्मार्ट सिटी अभियानाचा दुसरा टप्पा ७ ते ९ नोव्हेंबर दरम्यान राबविण्यात आला. शहराच्या विविध भागातील नागरिकांसोबत संवाद साधून त्यांच्या स्मा... |
काव्याने प्रामुख्याने दाक्षिणात्य चित्रपटांत काम केले आहे. तिचा जन्म २० ऑगस्ट १९९५ मध्ये महाराष्ट्रात झाला. बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले, तर ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स मधून पदवीचे शिक्षण प्राप्त केलं. काव्या थापर पहिल्यांदा 'तत्काल' या हिंदी लघुपटात दिसली होती. पतंजली, मेक माय ट्रिप अशा ... |
कोरेगाव भीमा : राज्यात एकीकडे मोठ्या प्रमाणावर दुष्काळ, तर दुसरीकडे पाण्याचा भरमसाठ साठा, अशी विरोधाभासी परिस्थिती सर्रास पाहण्यास मिळत असतानाच भीमा नदीकाठच्या शिरूर-हवेली तालुक्यात मात्र पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पूर्वी भीमा नदीकाठच्या गावांमध्ये जानेवारी महिन्यापासूनच मोठ्या प्रमाणावर पाण... |
14 अभियांत्रिकी महाविद्यालये हिंदी, तामिळ, तेलगू, मराठी आणि बंगाली अशा 5 भाषांमध्ये अभियांत्रिकी अभ्यास सुरू करणार आहेत. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे 11 भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी एक साधन देखील विकसित केले गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन शिक्षण धोरणावर बोलताना ही माहिती दिली. ('सोशली' (SocialLY) हे ... |
नागपूर : पारदर्शकता आणि भ्रष्टाचार मुक्त कारभाराचा डांगोरा पिटणाऱ्या भाजपा सरकारच्या काळात गेल्या 3 वर्षात हे राज्य सर्वाधिक भ्रष्ट राज्य ठरले आहे. सर्व मंत्री भ्रष्टाचार करून झाले, आता माहिती तंत्रज्ञान विभागापर्यंत या घोटाळ्यांचे लोन गेले असून, माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या सेवा पुरवठादार नियुक्तीत घोटाळा झाल्याचा ... |
पुणे-कोरोनाच्या संकट काळात सभासदांचा नागरिकांशी सातत्याने संपर्क आहे. त्यामुळे ते वास्तवाला धरून बोलतात. सभासदांच्या ज्या काही सूचना आहेत, त्या प्रशासनाने गांभीर्याने घ्याव्यात, असे स्पष्ट आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले. मंगळवारी पुणे महापालिकेची ऑनलाइन सभा घेण्यात आली. त्यामध्ये नगरसेवकांनी आपल्या भावना व्यक्त ... |
चहा करायला नकार दिला म्हणून पती आणि सासूने महिलेला बेदम मारहाण केली. याआधीही अनेकदा त्याने तिला मारहाण केली आहे. त्याच्या त्रासाला कंटाळून ती माहेरी निघून जायची. अहमदाबादः गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक भयानक आणि लज्जास्पद घटना घडली आहे. चहा करायला नकार दिला म्हणून पतीने तिला बेदम मारहाण केली. तसेच तिच्या गुप्तांगात मिरच... |
Girl gang-raped by three friends at Bandstand : अलीकडेच वांद्रे येथील बीकेसी परिसरात देखील महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली होती. मुंबईत सध्या ब्रेक द चेन म्हणजेच कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी जारी असताना, बऱ्याच ठिकाणी माणसांची वर्दळ कमी झाली आहे. याचाच फायदा घेऊन वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्ड परिसरात एका तरुणीवर ... |
मुंबई : भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनिटला आग लागून त्यात १० नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेवर सर्वच स्तरातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. आता विरोधपक्षाने या घटनेसाठी राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी नवजात शिशू केअर युनिटमधील बालकांचे मृत्यू म्हणजे ह... |
शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी काल(शनिवार) 'इंडिया टुडे सी-वोटर'चा सर्व्हेच्या पार्श्वभूमीवर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विधानावरून त्यांना टोला लगावला होता. कारण, इंडिया टुडे आणि सी व्होटर(मूड ऑफ नेशन)द्वारे करण्यात आलेल्या सर्वेनुसार महाराष्ट्रासह संपूर्ण देशात एनडीएला झटका बसू शकतो. रिपोर्टन... |
महाराष्ट्र शासन पुरोगामी विचारधारा घेऊन समाजातील दुर्बल घटकांच्या विकासासाठी कार्यरत आहे. या दुर्बल घटकांचा विकास करायचा असेल तर समाजातील मुला-मुलींना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे या दृष्टिकोनातून सामाजिक न्याय विभागामार्फत शैक्षणिक सुविधा, शैक्षणिक योजना राबविण्यात येत आहेत. फक्त शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक स... |
Superstition Case : ही बाब निदर्शनास येताच पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून कारवाईस सुरुवात केली आणि त्याला अटक केली. सीतापूर जिल्ह्यातील ठाणे रामकोट भागात हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. पोटदुखी बरी करण्याच्या नावाखाली तांत्रिकाने मुलीवर अत्याचार केले. तांत्रिकाने अल्पवयीन मुलीला झाडणी करण्याच्या नावाखाली बेल्... |
अंबानींच्या राजकुमारीचा नववधू साज; दीपिका-अनुष्कापेक्षाही आहे खास! By ऑनलाइन लोकमत । Published: November 30, 2018 12:55 PM2018-11-30T12:55:29+5:302018-11-30T13:00:30+5:30 मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीच्या वेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली आहे. ईशा अंबानी आपला मित्र आनंद पिरामल यांच्यासोबत 12 डिसेंबर ... |
'मराठी अंतरी' त्या सगळ्या चित्रफीतीवर (जवळपास ६० तास) वर कात्री चालवून त्यातून ९ मिनिटांची चित्रफीत तयार करण्याचे काम माझ्या घरी संकलक 'राशी देसाई' ने केले. प्रत्यक्ष बृमम मधे मात्र चित्रफीत बघितली नाही.. मी माध्यम-प्रायोजकाना Text पाठवून 'भेटण्याचे आवताण दिले' .. ते म्हणाले, 'अरे कोण तू? चुकून मला Text पाठवलेले दिसते'... |
वर्गातील इतर मुलींजवळ नेटका गणवेश आहे, मात्र आपल्याकडे नाही या भावनेतून नागपुरातील रवीनगर येथे एका १२ वर्षीय मुलीने मंगळवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. नागपूर : वर्गातील इतर मुलींजवळ नेटका गणवेश आहे, मात्र आपल्याकडे नाही या भावनेतून नागपुरातील रवीनगर येथे एका १२ वर्षीय मुलीने मंगळवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्म... |
नागरिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत त्यामुळे गुन्हेगारी कमी होण्यास मदत होते. तसेच कायदा-सुव्यवस्थेचे पालन करावे, असे त्यांनी सांगितले. वडाळा-पाथर्डी रोडने होणारी अवजड वाहनांची वाहतूक तातडीने बंद करावी, अशी मागणी नगरसेवक अॅड. श्याम बडोदे यांनी केली. तसेच चेतनानगर परिसरात टवाळखोरांचा उपद्रव वाढल्याची तक्रार करण्यात आली... |
शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज अतिशय महत्त्वाचा असतो. असे असताना आता परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथील हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी वर्तविलेल्या पावसाच्या अंदाजाचा मोठा फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होत आहे. त्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ते शेतकऱ्यांना मोठी मदत करतात, शेतकऱ्यांना हवामान... |
यंदा पावसाळा महाराष्ट्रावर पुरता बरसला असला, तरी मराठवाडा मात्र तहानलेला आहे. दुष्काळग्रस्त मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच मराठवाड्यात उद्भवली आहे एक नवी समस्या आणि ही समस्या आहे एका आईची. लग्नाचं वय पार केलेल्या या आईच्या ४ मुलांसाठी काही केल्या मुलगी मिळत नाहीये. सोनी मराठीवर सुरू होणाऱ्या नवर... |
याबाबत संतोष कमकाजी सरकटे यांनी १७ जानेवारी रोजी मालेगाव पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. या मध्ये त्यांनी नमूद केले की, १४ जानेवारी रोजी ते परिवारासह हिंगोली जिल्ह्यातील समगा या त्यांच्या मूळ गावी गेले होते. यादरम्यान १५ जानेवारीच्या रात्री त्यांच्या कंपाऊंड गेट व दरवाज्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी घरामध्ये प्रवेश करून... |
मुंबई : प्रसिद्ध गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने प्रस्तावित आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आणि संग्रहालयासाठी महाराष्ट्र सरकारने मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये 7000 चौरस मीटरचा भूखंड दिला आहे. याबाबतचा आदेश राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सोमवारी जारी केला. ही जमीन उपनगरीय जिल्हाधिकारी का... |
नाणार प्रकल्पाविरोधात निदर्शने केल्याबद्दल राजापूर सेना आमदार राजन साळवी यांना अटक करण्यात आली आहे. जमावबंदीचा आदेश लागू असूनही आंदोलन केल्यानं साळवी यांना अटक करण्यात आली आहे. Rahul Kulkarni मधली ओळ 333: राष्ट्रवादीच्या घटनेप्रमाणे कोणते अध्यक्ष सुप्रीम...शरद पवार की अजित पवार? ISIS Maharashtra Module : NIA ची मुंबई... |
Perun - मध्ये मेघगर्जना, पाऊस देव आणि वारा स्लाव्हिक पौराणिक. तो मूर्तिपूजक परिवाराचा सर्वात शक्तिशाली रहिवासी एक मानले होते लांब आहे. तो काही पूर्व प्रदेशात वगळता जवळजवळ सर्व Kievan Rus उपासना आहे. अगदी Perun Svarog विजय मिळवला वैभवात मध्ये, एकदा एक कट्टर तटबंदी स्लाव्हिक राज्य मानले. Perun महान देव Svarog आणि Lada द... |
नवी दिल्ली - केंद्र सरकारने देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू केला, कोरोनाविरूद्ध लढा तीव्र झाला आहे. ज्यामध्ये 18 ते 45 वर्षे वयोगटातील लोकांना कोविड लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड लसीच्या कमतरतेबद्दल अनेक राज्य सरकार तक्रारी करत आहेत. दरम्यान, रशियातील कोविड लस स्पुटनिक-व्ही ची पहिली खेप भारतात दाखल झाली आह... |
कोल्हापूर : बालिंगे ते बोंद्रेनगर रस्त्याचा अखेर वीस वर्षानंतर पांग फिटला. मोठमोठे खड्डे आणि पाण्यामुळे रोज तीन-चार अपघात व्हायचे. मात्र ग्रामपंचायतीने ड्रेनेजसह रस्त्याचे मजबुतीकरण केल्याने परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. फुलेवाडी, जिल्हा परिषद कॉलनी, साने गुरुजी कॉलनीसह त्या भागात जाण्यासाठी जवळचा रस्त... |
आगामी काळात कोकणातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये विधानसभेत आणि लोकसभेत भाजपचाचा विजय होईल. सिंधुदुर्गाचा पुढचा खासदार हा भाजपचाच असेल. वर्षानुवर्षे असलेल्या आणि नको झालेल्या चेहऱ्यांना जनता घरी पाठवेल. हायलाइट्सः सिंधुदुर्गः सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील विजय हा माझा एकट्याचा नाही, तर तो भाजपचा आहे. जिल्ह्यातील दे... |
फारुक एस. काझी सांगोला येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी इतिहास आणि शिक्षणशास्त्रात एम.ए. केलं असून डी.एड., बी.एड., डी.एस.एम. इ. पदव्या संपादन केल्या आहेत. बालसाहित्य हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असून पालकत्वावरही ते नियमित लेखन करतात. मराठी बालसाहित्यात उपेक्षित राहिलेल्या समाजाच्या जाणिवा, परिसर, भावभ... |
होतं, हे दर्शविणारी एक छोटीशी बातमी मध्यंतरी वृत्तपत्रात वाचायला मिळाली. जगातील सर्वाधिक मोबाईल फोनधारक असलेल्या चीनमध्ये असंख्य तरुणांना मोबाईलवर अवलंबून राहाण्याचा नवा मानसिक विकार जडल्याचं या बातमीत नमूद केलं होतं! ही 'विकृती' जडलेली माणसं थोडा वेळ जरी कुणाचा फोन आला नाही तरी लगेच अस्वस्थ होऊन आपला हँडसेट तपासू लागत... |
सद्गुरु अनुराधा वाडेकर सत्संगात भाववृद्धीसाठी प्रयोग घेत असतांना मुंबई येथील श्री. बळवंत पाठक यांनी अनुभवलेली भावस्थिती ! ५. ११. २०२१ या दिवशी या सत्संगात सद्गुरु अनुराधाताईंनी भाववृद्धीसाठी घेतलेल्या प्रयोगानंतर नामजप करतांना मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत. |
नागपूरः मस्कतहून ढाकाकडे जाणाऱ्या विमान बांग्लादेशच्या विमानाने वैमानिकाला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर शुक्रवारी नागपूर येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं आहे, अशी माहिती विमानतळाच्या अधिकाऱ्याने दिली आहे. 126 प्रवाशांसह बोईंग विमान सकाळी 11. 40 वाजता उतरवण्यात आलं, असे अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. तसेच त्या पायलटल... |
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था, अमेरिका आणि युरोपियन देशातील आर्थिक रिकव्हरी संकेत मिळाल्यामुळे सोन्याच्या किंमतींवर दबाव कायम आहे. शुक्रवारी कॉमेक्सवरील सोन्याच्या किंमती 1 टक्क्यांहून अधिक खाली आल्या. मिळालेल्या माहितीनुसार, ते प्रति औंस 1941 डॉलरवर आला आहे. यावर, जगभरातील बड्या रेटिंग एजन... |
मुंबई : राज्यातील (Maharashtra Rain Update) अनेक भागात पावसाने आगमन केलं आहे. ग्रामीण भागात पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला असून पेरणीची लगबग सुरु झाली आहे. मुंबईसह उपनगर (Mumbai Rains) भागात देखील जोरदार पावसाची बॅटिंग सुरुच आहे. अशात 13 आणि 14 जूनला मुंबईत जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल... |
तजवीज हाली इंग्रजानी सात दफा ठराउन पाठविल्या यांस खालून लिहि आहे. सांप्रत येक दफेची फर्द आळी यांत सेरात्रें व दाहायें कलम साबीफचे सहनाम्पांतील त्याचे शकलची तजवीज असे करावे हे ठरले नाही तेव्हां तेरावी व दाहावी दफे सारखी हेंही मोहगम फर्द, आणि हवादाही मार्गाल सहनाम्यांवर पडला, त्यास टिपूनें हरयेफासी चद आहदी केल्यास त्या स... |
२८ नोव्हेंबर : पंजाबमधल्या नाभा तुरुंगातून काल (रविवारी) सकाळी पळालेला खलिस्तानी दहशतवादी हरमिंदरसिंग मिंटूला अटक करण्यात आली आहे. अवघ्या 24 तासात दिल्ली पोलिसांनी मिंटूच्या मुसक्या पुन्हा आवळल्या आहे. पोलिसांच्या वेषात नाभा कारागृहात घुसून १२ अज्ञातांनी गोळीबार केला होता. या गोळीबारचा फायदा घेऊन मिंटू सहा कैद्यांना घ... |
आज "मेडिकल-तीव्र" (Yaroslavl), नावाचे एक संस्था लक्ष सादर करण्यात येईल. संस्था कोणत्या प्रकारच्या? हे काय सेवा देतात का? ग्राहकांना सेवा समाधानी आहात का? कुठे एक संस्था आहे? अनेक ग्राहक आढावा मदत करेल हे सर्व न्याय. ते अनेकदा नाही म्हणू शकतो त्याविषयी माहिती असते. आणि हे वैशिष्ट्य बाहेर पाहणे. काही भागात मते भिन्न असू ... |
धनतेरस (Dhanteras) हा सोने खरेदीसाठी शुभ दिवस मानला जातो. त्यामुळे धनत्रयोदशी निमित्त सोने-चांदीच्या वस्तू खरेदीसाठी लोकांची एकच झुंबड उडते. परंतु, यंदा कोविड-19 (Covid-19) चे संकट आणि त्यातून उद्भवणाऱ्या आर्थिक समस्या यामुळे सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच धनतेरस निमित्त गेल्या वर्षीच्या तु... |
मुंबई । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॅबीनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेद्र मोदींची शुक्रवारी दिल्ली भेट घेतली. याच भेटीबद्दल आणि त्या भेटीचा तपशील आदित्य ठाकरेंनी आज एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमातून मांडला. पर्यटन म्हणून मी काल दिल्लीला जाऊन आलो. आजूबाजूचं पर्यावर... |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.